कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यामधील पोटल-आंबोट या गावांदरम्यान असलेल्या नैसर्गिक नाल्यावरील पुलाला अनेक वर्षापासून संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे या अरुंद पुलावरुन जाताना पादचारी आणि वाहन चालकांची मोठी कसरत होत आहे. संरक्षक कठड्या अभावी या ठिकाणी भविष्यात अपघात घडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कर्जत शहरापासून सुमारे चौदा-पंधरा किलोमीटर अंतरावरील पोटल …
Read More »Yearly Archives: 2019
खालापुरातील धरणे सुरक्षित तरीही फेरतपासणी व आढावा सादर होणार
खोपोली : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील तीवरे धरण फुटून घडलेल्या मोठया दुर्घटने नंतर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व धरणाचा आढावा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतचा समनव्यक व अहवाल देण्याची जबाबदारी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आहे. खालापूर तालुक्यातील धोरणाबाबत आढावा घेण्याचे कामही …
Read More »टँकर चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
खोपोली : प्रतिनिधी परिसरातील सारसन येथील अलाना ऑइल कंपनीत माल घेण्यासाठी टँकर घेऊन आलेल्या चालकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. राजबहादूर यादव (वय 48, रा. कळवा खारेगाव मूळ रा. उत्तर प्रदेश) सारसन (ता. खालापूर) येथील फ्रीगोरीफीका अलाना प्रा. लि. या तेल उत्पादन करणार्या कारखान्यात गुरुवारी टँकर घेऊन आले …
Read More »देवकुंड धबधब्यावर जाण्यास मनाई
माणगाव : प्रतिनिधी भिरा येथील देवकुंड धबधबा परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आल्याने पर्यटकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. माणगाव तालुक्यातील भिरा गावाच्या हद्दीतील देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या धरण, तलाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र गेल्या दोन वर्षात देवकुंडात पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची दखल घेत खबरदारीचा …
Read More »‘रायगडचा विकास भाजप करणार’
पत्रकार परिषदेत कृष्णा कोबनाक यांची माहिती; भाजपची सदस्य नोंदणी सुरू रोहे ः प्रतिनिधी देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पुर्ण होईल. रोहा-तळा-साई मार्गाचे चौपदरीकरण आणि माणगाव-दिघी-तळा रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. सामान्य जनतेसाठी भाजप सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. जिल्ह्यात मोठया प्रमाणात विकास कामे झाली आहेत. …
Read More »वादळी वार्याने आदगाव शाळेचे छप्पर उडाले
श्रीवर्धन : प्रतिनिधी वादळी वार्याने श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे पत्रे व कौलाचे छप्पर उडाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 4) दुपारच्या सुट्टीत ही घटना घडल्याने सुदैवाने विद्यार्थी बचावले. स्थानिक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन सदस्याने या बाबत शाळा दुरूस्ती बाबत प्रत्रव्यहार केला असळयाचे समजते परंतु …
Read More »भिवपुरी रेल्वे स्थानक रस्ता पाण्याखाली
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत बाजूकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात येण्यासाठी असलेला रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्याच्या खालून वाहणारा नाला तेथे असलेल्या बिल्डरने बंद केला असल्याने ग्रामस्थांचे आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, उमरोली ग्रामपंचायतीने हा नैसर्गिक नाला तात्काळ सुरू करण्याचे आदेश बिल्डरला द्यावेत, अशी मागणी डिकसळ ग्रामस्थांनी कर्जतच्या …
Read More »वलगणीच्या मच्छीला मोठ्या प्रमाणात मागणी
उरण : वार्ताहर – जोरदार पावसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील, तसेच नदीतील मासे शेतातील साठलेल्या पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. या वेळी आलेल्या माशांना पकडण्यासाठी मोठी झुंबड उडते. यालाच वलगणीचे मासे असे म्हणतात. वलगणीचे हे मासे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. प्रत्येक माशात अंडी (गाबोळी) हमखास असतात. त्यांना स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोलीवाले …
Read More »चिरनेरच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरला अजगर
उरण : रामप्रहर वृत्त – चिरनेर येथील सूर्यकांत म्हात्रे यांच्या फार्महाऊसवर असणार्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरलेल्या एका अजगराला सर्पमित्र विवेक केणी आणि महेश भोईर यांनी पकडून त्याला इंद्रायणीच्या डोंगरात सोडून दिले. पत्रकार सूर्यकांत म्हात्रे यांचे चिरनेर गावात पोल्ट्री फार्म आहे. आज सकाळी ते पोल्ट्री फार्ममध्ये गेले असता त्यांना एक अजस्त्र अजगर …
Read More »नवी मुंबई येथे गौतम बुद्धांचा 30 फूट उंचीचा पुतळा
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतली महापौर जयवंत सुतार यांची भेट नवी मुंबई : प्रतिनिधी – नेरूळ से 28 येथे नवी मुंबईचे आकर्षण असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे 30 फूट उंचीचा शांततेचे प्रतिक असलेल्या भगवान गौतम बुद्ध यांचा ब्रांझचा पुतळा उभारण्यात यावा, याकरिता बेलापूर विधानसभेच्या आमदार . मंदाताई म्हात्रे यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper