Breaking News

Monthly Archives: March 2020

खालापूरकरांना महावितरणचा शॉक

खोपोली ः बातमीदार कोरोनाच्या दहशतीमुळे घरात बसून राहणार्‍या खालापूर आणि परिसरातील नागरिकांना महावितरणच्या गलथान कारभाराने जीव नकोसा झाला आहे. येथे आठवडाभरापासून विजेचा लंपडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. उन्हाळ्यामुळे वाढते तापमान आणि सध्या कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. मुलांनीसुद्धा कोरोनाच्या सुटीत मैदानाऐवजी टीव्ही …

Read More »

कर्जत तालुक्यात गावांची अघोषित संचारबंदी

अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे, मात्र तरीदेखील किराणा, भाजीपाला, दूध आणि मेडिकल या अत्यावश्यक सेवांना यातून सूट दिली आहे. त्यामुळे संचारबंदी असली तरी अत्यावश्यक वस्तू मिळत असल्याने लोक समाधानी असून खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान, मिठाईची दुकाने मात्र …

Read More »

भाजपतर्फे गुढीपाडव्यानिमित्त ऑनलाइन क्वीझ स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त : भारतीय जनता पक्ष पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र.19च्या वतीने पनवेलकरांसाठी गुढीपाडव्यानिमित्त ऑनलाइन क्वीझ स्पर्धा (जछङखछए टणखन उेाशिींळींळेप) आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ुुु.रिीशीहींहरर्ज्ञीी.ळप  या वेबसाइट भेट द्या. स्पर्धा ही गुढीपाडवाच्या दिवशी बुधवारी (दि. 25) सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच असेल. सर्व विजेत्या स्पर्धकांना …

Read More »

संचारबंदी डावलणार्यांवर गुन्हे दाखल; उरणमध्ये पोलिसांची धडक कारवाई

उरण : वार्ताहर : महाराष्ट्र शासनाने मध्यरात्री पासून संचारबंदी लागू केल्याने नागरिकांनी उरण बाजार पेठेत भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. गर्दी करू नका, कामाशिवाय घराच्या बाहेर फिरू नका, किराणा दुकानांत समान खरेदी करताना अंतर ठेवा, अशाप्रकारची जनजागृती पोलीस गाड्यांतून करीत आहेत. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे …

Read More »

जमावबंदीत रस्त्यावर फिरणार्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

पनवेल : वार्ताहर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पनवेल परिसरात जमावबंदी लागू केली असतानाही नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहने रस्त्यावर काढत आहेत. अशांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे. तर काही ठिकाणी गुन्हे दाखल …

Read More »

कोरोना : नेरेपाडा, शिरढोणमध्ये नो एण्ट्री

बाहेरील नागरिकांना गावात प्रवेशबंदी; तरुणांसह ग्रामस्थ सरसावले पनवेल : बातमीदार : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा व येणारा रस्ता 31 मार्चपर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही गावात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. …

Read More »

भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदानाचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 23 ते 28 मार्चदरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत रक्तदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रक्तदान शिबिराचे …

Read More »

धैर्य राखून दक्षता हवी

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अर्थात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आदींचा पुरवठा तसेच इतर आवश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. जिल्ह्यांच्या सीमाही आता बंद करण्यात आल्याने प्रवासावर मर्यादा येतील. त्याने काही प्रमाणात जनता भयभीतही होईल. पण त्याला आता इलाज नाही. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेले लॉकडाऊन आजही अनेकजण गांभीर्याने घेत …

Read More »

न्हावा शेवा वाहतूक शाखेतर्फे जेएनपीटी चेअरमन यांना निवेदन

उरण : वार्ताहर कोरोना (कोविड-19) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीने जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांना न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कामत यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशात व महाराष्ट्र, मुंबईसह कोरोना हा संसर्गजन्य प्रसारीत झाल्याने व त्याची लागण …

Read More »

कर्जत, नेरळमध्ये पोलीस आक्रमक

कर्जत : बातमीदार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू पहाटे संपल्यानंतर रात्री 12पासून महाराष्ट्र सरकारने जमावबंदीचा कलम 144 लागू केला आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी असताना देखील कर्जत तालुक्यातील सर्व बाजारपेठा गिर्‍हाईकांनी फुलल्या होत्या. शेवटी कर्जत आणि नेरळची बाजारपेठ पोलीस दल आक्रमक झाल्याने बंद पाडण्यात …

Read More »