Breaking News

Monthly Archives: September 2020

मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई :मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनीशनिवारी (दि. 12) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. नुकत्याच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मराठा समाजामध्ये असलेल्या आक्रोशाची कल्पना या वेळी राज्यपालांना देण्यात आली. त्यासोबतच मराठा समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भातसुद्धा राज्यपालांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन …

Read More »

रोह्यात विजेचा खेळखंडोबा

नागरिक त्रस्त; ऑनलाइन शिक्षणावर परिणाम रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस नाही, वारा वादळ नाही तरी सतत वीज जात असल्याने वीज वितरणविरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच या समस्येकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. रोहा …

Read More »

माणकिवली-कडाव रस्त्याची स्वच्छता

तरुणांचे श्रमदान कर्जत ः बातमीदार  कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या कडाव-मानकिवली भागात मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडे वाढली होती. त्या अनुषंगाने सामाजिक कार्याची आवड असलेल्या ओमकार पवार या तरुणाने आपल्या मित्रांना सोबत घेऊन माणकिवली-कडाव रस्त्यावर वाढलेली जंगली झाडेझुडपे काढून टाकली.   कडाव-माणकिवली रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड प्रमाणात जंगली झाडेझुडपे वाढली होती. त्याचा …

Read More »

ढिसाळ आरोग्य यंत्रणेबाबत भाजप आक्रमक

पदाधिकार्‍यांनी घेतली डॉ. बनसोडे यांची भेट कडाव ः वार्ताहर  कर्जतमधील आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार व रुग्णसेवेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आरोग्य यंत्रणेचा संतोष पवारसारखा एक अभ्यासू पत्रकार बळी ठरल्याचे समोर आले आहे. या पाशर्वभूमीवर कर्जत भाजपने आरोग्य यंत्रणेला जाब विचारण्यासाठी थेट कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बनसोडे यांची भेट घेऊन झालेल्या दुर्दैवी …

Read More »

अंगदुखीला करा बाय बाय

दिवसभराच्या ताणतणावपूर्ण कामांमुळे अनेकांना अंगदुखी अथवा शरीराच्या काही भागात तीव्र वेदना होण्याचा त्रास होत असतो. साधारणतः अशा वेदनांमुळे आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. यावर उपाय म्हणून वारंवार वेदनाशामक औषधे घेण्याचेदेखील शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अंगदुखीवर वेदनाशामक औषधांचा वापर करण्याऐवजी आयुर्वेदात सांगितलेले …

Read More »

आरोपीला पीडितांचा घेराव; महाड इमारत दुर्घटना

महाड ः प्रतिनिधी महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपीला न्यायालयातून नेताना पीडितांनी गाडी अडवून आरोपीला आपल्या स्वाधीन करण्याची मागणी करीत घेराव घातला. महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दुर्घटनेस जबाबदार असलेला बिल्डर फारुक काझीला अटक करण्यात आली. …

Read More »

फुटपाथवरील व्यावसायिकांना आता मिळणार तत्काळ कर्ज

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा आधार कर्जत ः बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जारी केले होते. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने बाहेर जाऊन रोजगार मिळविता आला नाही. त्याच वेळी फुटपाथवर बसून व्यवसाय करणारे लहान व्यावसायिकांचे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अशा व्यावसायिकांना …

Read More »

इंडेक्सपेक्षा चांगल्या कंपन्यांकडे लक्ष देण्याची वेळ

नजीकच्या भविष्यात शेअरबाजार वर जाईल की खाली येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे चांगले शेअर घेवून शांत बसणे, हेच गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे. अशा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत असाव्यात, अशा आणखी पाच चांगल्या कंपन्या… सध्या शेअरबाजाराबद्दल दोन प्रकारची मतं समोर येताना दिसत आहेत. प्रामुख्यानं म्हणजे शेअरमार्केट पुन्हा एकदा कोसळेल अथवा एकदा खाली …

Read More »

अर्थव्यवस्था संघटित होत आहे, म्हणजे नेमके काय होत आहे?

अ‍ॅमेझान कंपनीत 33 हजार कर्मचार्‍यांची भरती केली जाते आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग लागली आहे. अर्थव्यवस्था मंद झालेली असताना हे कसे शक्य आहे? रिटेल क्षेत्रात प्रस्थापित होत असलेली मक्तेदारी आणि एकूणच अर्थव्यवस्था संघटित होत असतानाची ही अपरिहार्यता आहे. कोरोना संकटामुळे होत असलेली मनुष्यहानी आणि आर्थिकहानी, यात कशाला …

Read More »

भारतीय मजदूर संघाचे रोजी रोटी वाचवा अभियान

उरण : प्रतिनिधी भारतीय मजदूर संघाने रोजी रोटी वाचवा अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यातील कामगार व कष्टकार्‍यांच्या वतीने सर्वत्र जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले, त्याचे पडसाद उरणमध्येही उमटले आहे. शुक्रवारी (दि. 11) भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष कामगार नेते सुरेश पाटील यांनी उरणच्या तहसिलदारांकडे …

Read More »