पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा सप्ताहानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांतील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »Monthly Archives: September 2020
स्थानिक मच्छीविक्रेत्यांनी मानले आमदार महेश बालदी यांचे आभार
उरण : रामप्रहर वृत्त करंजा टर्मिनलजवळ भरणारा अनधिकृत मच्छी बाजार बंद केल्याबद्दल उरणच्या स्थानिक मच्छीविक्रेत्यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत. उरण तालुक्यातील शेकडो मच्छीविके्रत्या महिलांनी सोमवारी (दि. 28) आमदार बालदी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले. कोळी समाजाचे नेते जयवंत कोळी सोबत होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे …
Read More »रायगडातील खासगी डॉक्टर उदासीन
कोरोना रुग्णांना सेवा देताना शासकीय रुग्णालयांवर ताण अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोविड-19ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय यंत्रणा आपल्या परीने काम करीत आहे, परंतु अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागांमधील खासगी डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्यात पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या उदासीनतेमुळे शासकीय रुग्णालयांवर ताण पडत …
Read More »दिलासादायक! देशात 50 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी या महामारीवर मात करणार्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनातून बरे झालेल्यांच्या भारतातील एकूण संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सोमवारी (दि. 28) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 74 हजार 893 रुग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली. याचबरोबर देशभरात कोरोनावर मात करणार्यांची …
Read More »पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्त्व, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजप खारघर-तळोजा मंडल, एसबीआय आणि शुभम सामाजिक सेवाभावी संस्था (खारघर ओवेपेठ) यांच्या संयुक्त विद्यमाने धामोळे गाव येथे शनिवारी (दि. 26) 2500 वृक्षांची लागवड करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी …
Read More »रायगडात 20 कोरोना बळी; 502 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 27) 20 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची व 502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 519 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 329, अलिबाग 57, पेण 32, कर्जत व माणगाव प्रत्येकी 18, रोहा 11, खालापूर नऊ, महाड आठ, पोलादपूर सात, …
Read More »कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब; विरोधकांची मागणी फेटाळली
नवी दिल्ली ः संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (दि. 27) मंजुरी दिली. पंजाब, हरियाणासह उत्तर प्रदेशातील शेतकर्यांनी ही विधेयके मागे घेण्याची मागणी केली होती, तर राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी करू नये, अशी मागणी विरोधकांनी केली होती, पण ही मागणी फेटाळून लावत राष्ट्रपतींनी …
Read More »मुरूडचा समुद्रकिनारा पुन्हा गजबजला; पर्यटन पूर्वस्थितीत येण्याचे संकेत
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुरूड समुद्रकिनारा मागील पाच महिने पर्यटकांविना सुनासुना झाला होता. मार्च अखेरीस पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केले व संचारबंदी झाल्याने पर्यटक घराबाहेर पडणे बंद झाले. भीतीच्या वातावरणात पूर्ण कोकणातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. 720 किमीचा समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणात दरवषी लाखो पर्यटक येत होते, पण …
Read More »’ती’ भेट अराजकीय; संजय राऊतांच्या भेटीनंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापण्याची कोणीतीही घाई नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्यासोबत झालेली भेट अराजकीय असून शिवसेनेसोबत सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट …
Read More »शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटाचा सामना अत्यंत प्रभावीपणे करू शकतो. आपल्या देशातील शेतकरी हे याचेच उत्तम उदाहरण आहे. देशातील शेतकर्यांनी कोरोनाच्या संकटकाळात पाय जमिनीवर घट्ट रोवून या संकटाला तोंड दिले आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा कणा आपल्या देशातील शेतकरीच आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper