पंतप्रधान मोदी विरोधकांवर कडाडले नवी दिल्ली : वृत्तसंस्थानव्या कृषी कायद्यांवर बुधवारी (दि. 10) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सरकारची भूमिका मांडली. कृषी कायद्यांची उपयुक्तता सांगत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. कृषी कायदे देशाने मागितले नव्हते. ते का दिले, असा सवाल विरोधी बाकांवरून विचारण्यात आला. त्यावर पंतप्रधान मोदींनी ‘हा कसला …
Read More »Monthly Archives: February 2021
कर्जतमधील रूचिता सोलंकी घेणार दीक्षा
कर्जत : प्रतिनिधी येथील कांताबाई सोगमलजी सोलंकी परिवारातील रूचिता सोलंकी सोमवारी (दि. 15) दीक्षा (संन्यास) घेणार आहे. संन्यास घेणारी ती कर्जत शहरातील दुसरी मुलगी ठरणार आहे. सोलंकी परिवारातील सुभाष कविता सोलंकी यांची कन्या रूचिता (25) हिने इंटरिअर डिझायनर केले आहे. सामाजिक कर्तव्याचा त्याग करून ती सोमवारी आध्यात्मिक कर्तव्याचा स्वीकार करणार …
Read More »वरवठणे ग्रामपंचायत आघाडीच्या ताब्यात
शेकापचा बालेकिल्ला ढासळला नागोठणे : प्रतिनिधी विभागातील वरवठणे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून असणारा शेकापचा बालेकिल्ला 25 वर्षांनंतर ढासळला असून, बुधवारी (दि. 10) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजप (आमदार रविशेठ पाटील समर्थक), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामविकास आघाडीने आपला झेंडा रोवला आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत आघाडीच्या ऋतुजा गणपत म्हात्रे यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी विजय अशोक …
Read More »आडावळे खुर्दमधील शौचालय घोटाळ्याप्रकरणी ठेकेदार, ग्रामपंचायतीची कानउघाडणी
दोन सीटसाठी नव्याने बांधकाम सुरू पोलादपूर : प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील खुर्द येथे चार सीटऐवजी केवळ दोन सीटचे शौचालय बांधून कामाच्या बिलापोटीची सर्व रक्कम दोष निवारण कालावधी संपुष्टात येण्यापूर्वीच काढण्यात आल्याच्या गैरव्यवहाराकडे तत्कालीन गटविकास अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार हेमंत युवराज भोईटे यांनी विद्यमान गटविकास अधिकारी धनंजय जगताप …
Read More »पहिल्या सामन्यात झालेल्या चुका सुधारू : कोहली
चेन्नई : वृत्तसंस्थाइंग्लंड संघाने चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 227 धावांनी पराभव करीत दौर्याला दणक्यात सुरुवात केली. पहिल्या सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्या सामन्यात झालेल्या चुका आम्ही सुधारू व पुढील सामन्यात आम्ही सर्वस्वी झोकून देऊन सर्वोत्तम कामगिरी करू, असे म्हटले आहे.विराट म्हणाला, आम्हाला पुनरागमन करता …
Read More »मुंबई मॅरेथॉन 30 मे रोजी
मुंबई : प्रतिनिधीजानेवारीच्या तिसर्या आठवड्यात रंगणारी टाटा मुंबई मॅरेथॉन यंदा 30 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोरोनामुळे या शर्यतीच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.या संदर्भात संयोजक प्रोकॅम इंटरनॅशनलने पत्रकात म्हटले आहे की, सावधगिरीने पावले टाकत सर्वांशी चर्चा करून मोठ्या आशेने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय …
Read More »भारताला अद्यापही फायनलची संधी
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडकडून मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासाह भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेतील अव्वल स्थान गमाविले. गुणतालिकेत टीम इंडियाची पहिल्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतावर मोठा …
Read More »सचिन, सेहवाग, लारा, मुरलीधरन पुन्हा उतरणार मैदानात
मुंबई : प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या पराभवाने निराश झालेल्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. पुढील महिन्यात सुरू होणार्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेत सचिन खेळणार आहे. त्याच्यासह वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा आणि मुथय्या मुरलीधरन हे दिग्गजही …
Read More »तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आंब्याचे चांगले पीक मिळू शकते
शेतमजूर कौशल्य विकास प्रशिक्षणात तज्ज्ञांचा दावा कर्जत : बातमीदार शेतमजूर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील वडवली येथे नुकतेच आंबा मोहोर संरक्षण व फवारणी या विषयाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आंबा उत्पादक शेतकरी या शिबिरात मोठ्या संंख्येने सहभागी झाले होते. तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आंब्याचे चांगले पीक मिळू शकते, …
Read More »श्रीवर्धनमध्ये मोकाट घोडे व गुरांचा उच्छाद
श्रीवर्धन : प्रतिनिधी मोकाट घोडे व गुरांच्या मुक्त संचारामुळे श्रीवर्धनमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे मोकाट घोडे व गुरे शेती-मळेही उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे श्रीवर्धनमधील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत, मात्र त्याकडे नगरपालिका डोळेझाकपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. श्रीवर्धन शहरातील वाणी आळी, बाजारपेठ, एसटी बसस्थानक व आगार परिसरात मोकाट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper