Breaking News

Monthly Archives: July 2021

चिपळूण येथील पूरग्रस्तांना जिजाऊ संस्थेची मदत

माणगाव : प्रतिनिधी येथील जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पथक चिपळूण येथील पूरग्रस्त भागात गेले असून, तेथे त्यांचे मदतकार्य सुरू आहे. हे पथक पुरग्रस्तांना जीवनाआवश्यक साहित्याचे वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी दिली. चिपळूणच्या पुरग्रस्त भागात मदतकार्य करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पथक गेले असून, त्यांच्या सोबत पाच …

Read More »

खोपोली नगरपालिकेकडून मालमत्ता कर वाढीचा निर्णय मागे

खोपोली : प्रतिनिधी चालू आर्थिक वर्षासाठी खोपोली नगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला नगरसेवक आणि नागरिकांनी विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी मालमत्ता कर वाढीचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी गणेश शेटे यांना दिल्या.  खोपोली नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेतला …

Read More »

महापुराने डोंगराची माती शेतात घुसल्याने भातशेती उद्ध्वस्त

शेतात भाताच्या रोपाऐवजी माती आणि दगड कर्जत : बातमीदार अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतांमध्ये पुराच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती वाहून आल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील किमान तीन हजार हेक्टर जमिनीवरील भातपिके मातीत गाडली गेली आहेत. कर्जत तालुक्यात सतत तीन दिवस …

Read More »

समर्थांची पंढरपूरवारी

दासगाथेच्या अखेरिस 1372 व्या ओवीमध्ये समर्थांनी तुम्ही आम्ही रामदास एकचि। देव एकचि हा नाना वेषधारी। रे सखया। लटिके म्हणसी तरी तुझा देव। माझा होऊनी मज हृदयी धरी। रे सखया॥ असे म्हणून विठ्ठलभक्तीची अनुभूतीच प्रकट केली आहे. समर्थांनी बाडांक 1497 मध्ये श्रीविठ्ठल प्रेमदर्शक एक सुंदर अप्रतिम अभंग रचला आहे. वैकुंठीचा राणा …

Read More »

शिक्षणाचा खेळखंडोबा

गेले जवळपास दीड वर्ष देशात शाळा बंद आहेत. अनेक भागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील मुलांनी शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते आहे. निव्वळ शिक्षणासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या मनावरील महासाथीचे परिणाम दूर करण्याकरिता शाळा सुरू व्हायला हव्यात. अर्थात इतक्या सखोल विचाराची अपेक्षा गोंधळयुक्त कारभार करणार्‍या आघाडी सरकारकडून आपण करू शकतो का? देशात कोरोना अवतरल्यापासून …

Read More »

महाड ः पुरामुळे महाड शहर परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, तसेच पुरानंतर रोगराई पसरू नये यासाठी येथील स्वच्छता करण्याकरिता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सूचनेनुसार ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनीच्या माध्यमातून तीन जेसीबी, दोन डम्पर, चार पिण्याच्या पाण्याचे टँकर आदी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे …

Read More »

कोशिश फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मराठी व इंग्रजी या दोन भाषांत आणि तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 50 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. …

Read More »

मनपाच्या करप्रणालीत राजकारण आणू नका; सभापती संतोष शेट्टी यांचे विरोधकांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्तरस्त्यावर विरोध आणि सभागृहात तटस्थ राहून करप्रणालीला छुपा पाठिंबा अशी संशयास्पद भूमिका घेऊन नागरिकांचे संविधानिक कर्तव्य असलेल्या करप्रणालीत राजकारण आणू नका, अशी टीका पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी केली आहे. कर भरून शहराच्या विकासाला सहकार्य करा, असे आवाहन शेट्टी यांनी नागरिकांना केले आहे. पनवेल …

Read More »

दरडग्रस्त तळीये गावाची राज्यपालांकडून पाहणी; मृतांना श्रद्धांजली

महाड ः प्रतिनिधीदरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावातील स्थितीची मंगळवारी (दि. 27) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलारही उपस्थित होते, तर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी तळीयेत …

Read More »

पनवेलमध्ये पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात पाहणी; आमदार प्रशांत ठाकूर, मनपा आयुक्तांची उपस्थिती; महापालिका प्रशासनाकडून आमदारांच्या मार्गदर्शक सूचनांचा स्वीकार

गाढी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याबाबतही आयुक्त सकारात्मक पनवेल ः रामप्रहर वृत्त पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यावर पनवेल शहर आणि खांदा गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते. जास्त पाऊस झाल्यास शहरालासुद्धा पुराची भीती अनेकदा निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात या अनुषंगाने आमदार …

Read More »