Breaking News

Yearly Archives: 2021

सावधान! नाळ तुटत आहे

अनेकांना पदराला खार लावून त्यांची खरेदीही करावी लागली, पण पर्वा कुणाला? वास्तविक याच प्रकारचे अप्रत्यक्ष शिक्षण आपल्या देशात अत्यंत स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध होऊ शकेल अशा डी. टी. एच. किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून देणे शक्य होते. ‘स्वयंप्रभा’ या केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या आणि केवळ शिक्षणासाठी वाहिलेल्या 32 शैक्षणिक दूरदर्शन वाहिन्या मात्र …

Read More »

श्रीवर्धन समुद्रकिनारी पडलेली झाडे जागेवरच; सुरूची नवीन लागवड थांबली

श्रीवर्धन : प्रतिनिधी गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावरील सुरुची 90 टक्के झाडे पडली होती. ठेकेदाराने ही झाडे कापून त्याच ठिकाणी ठेवली आहेत. त्यामुळे नवीन झाडे लावायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीवर्धन समुद्रकिनारी सुमारे 25 ते 30 वर्षापूर्वी सुरूच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. ही झाडे …

Read More »

अखेर उमटे धरणातील गाळ काढण्यास सुरूवात; 15 दिवसांत काम होणार पूर्ण

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला अखेर सोमवारी (दि. 24)सुरूवात झाली. या कामामुळे धरणातील पाणीसाठा वाढून मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या उमटे धरणातून अलिबाग तालुक्यातील 60 गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्या 40 वर्षात या धरणातील गाळ एकदाही काढण्यात …

Read More »

…आणि शेतकर्‍यांच्या जमीन बचाव लढ्याचे रणशिंग ‘दिबां’नी फुंकले!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1972 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. पनवेल मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून दि. बा. पाटील …

Read More »

वाकडी-चिंचवली, दुंदरेपाडा-दुंदरे रस्त्यांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाकडी ते चिंचवली आणि दुंदरेपाडा ते दुंदरे या रस्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून वाकडी ते …

Read More »

मविआ सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वक्तव्य मुंबई ः प्रतिनिधीराज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले खरे, मात्र आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतांतरे असून अनेकदा उघडपणे नाराजीही व्यक्त होत असते. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका मुलाखतीत सरकारबद्दल गंभीर विधान केले आहे.राज्यातील महाविकास …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक अन्नधान्याच्या वाटपाला प्रारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंच्या …

Read More »

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाकडी गावात रस्त्याचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वाकडी गाव येथे प्राथमिक शाळा ते शशिकांत खुटले यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि नवीन गटारांचे बांधकाम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधुन करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले. हा रस्ता काँक्रिटीकरण …

Read More »

दिबां’च्या नावासाठी 5000 वकिलांची फौज घेऊन आंदोलनात उतरणार -अॅड. मनोज भुजबळ

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद विकोपाला जात असताना सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. येत्या 10 जूनला मानवी साखळी उभारून भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधव राज्य सरकारला इशारा देणार असून जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 24 जूनला प्रकल्पग्रस्त बांधव सिडकोच्या मुख्यालयाला घेराव टाकणार आहेत. …

Read More »

पशुपक्ष्यांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत

1. चातक पक्षी – पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू …

Read More »