Breaking News

Yearly Archives: 2021

जेएनपीटीत वर्षभरात सर्वाधिक कंटेनरची हाताळणी

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा उरण, नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. या बंदरामध्ये गेल्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21च्या आर्थिक वर्षात सर्वाधिक कंटेनची हाताळणी केली आहे. यामध्ये 7.7 दशलक्ष टीईयू (वीस फूट समकक्ष युनिट्स) ची हाताळणी केली.  टीईयू (ट्वेन्टी फून …

Read More »

आपटा नदीपात्रात होड्या आणि पोहण्याच्या शर्यती

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परीसरातील आपटा कोळी बांधवांकडून पाताळगंगा आपटा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती झाल्या. या स्पर्धेत चार होड्या सहभागी झाल्या होत्या. ही शर्यत श्री गणपती मंदिर ते श्री बापुजी मंदिर यानंतर पुन्हा श्री गणपती मंदिर अशी झाली. या होड्यांच्या शर्यतीत पहिला क्रमांक जगन पाटील ग्रुपने पटकाविला, तर दुसरा क्रमांक पदा …

Read More »

उरणमध्ये गॅसची पाइपलाइन फुटली

उरण : वार्ताहर उरण चारफाटा जवळील एमटीएनएलच्या केबल दुरुस्तीचे काम सुरू असतानाच शनिवारी (दि. 3) दुपारच्या सुमारास महानगर गॅसची पाइपलाइन फुटली. वेळीच गॅसची पाइपलाइन बंद करण्यात यश आल्याचे पुढील अनर्थ टळला. उरण तालुक्यातील ओएनजीसी-चारफाटा रस्त्यावर एमटीएनएलचे दुरुस्तीचे काम सुरू होते. केबल दुरुस्तीसाठी  खोदाईचे काम सुरू असतानाच जेसीबी मशीनच्या बकेटचा धक्का …

Read More »

कळंबोलीतील पावसाळी गटारांत मलमिश्रित पाणी

समस्येसंदर्भात दखल घेण्याची मागणी पनवेल : वार्ताहर कळंबोली सेक्टर 14 येथील पावसाळी बंदिस्त गटारे साफ केली असली तरी त्याच्यामध्ये मल मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये राहणार्‍या सदनिकाधारकांचे आरोग्य धोक्यात आहे. ही समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केली आहे. यासंदर्भात सिडकोच्या कार्यकारी अभियंता यांना …

Read More »

नवी मुंबईत लसीकरणाला वेग

दिवसाला देणार 10 हजार जणांना डोस नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पालिका प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. रुग्णवाढीमुळे आरोग्यव्यवस्थेवर भर दिला जात असताना जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लस देण्याचे नियोजन आहे. या लसीकरणामध्ये आता वाढ करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. दिवसाला पाच …

Read More »

कोरोनाचा उद्रेक

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. देशात कोरोनाबाधितांमध्ये अग्रस्थानी असलेल्या आपल्या राज्यात दरदिवशी सरासरी 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळताहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. अशा वेळी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी मिळून या संकटाचा एकजुटीने मुकाबला करणे आवश्यक असताना इथे आपपासातील कुरबुरीच संपत नाहीयेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण …

Read More »

वसंत ऋतूतील चैत्र पालवी…

झाडांना नवीन पालवी फुटू लागली की सर्वांना वसंत ऋतुची आठवण होते. बहुतेक सर्व प्रकारच्या झाडांना वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटलेली आढळून येते आणि आपोआप आपल्या तोंडात ‘ऋतू हिरवा… ऋतू बरवा‘ असे शब्द घोळू लागतात. यावर्षी चैत्र महिना थोडा उशिरा सुरू होतोय आणि त्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यात झाडे नव्या रंगाने न्हाऊन …

Read More »

‘पीएमपीएमएल’ पुन्हा सुरू करा; भाजपचे आंदोलन

खासदार गिरीश बापटपोलिसांच्या ताब्यात पुणे : प्रतिनिधी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली. पुण्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंटसह पुणे पीएमपीएमएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार असल्याचेही जाहीर केले, मात्र भाजपने पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यास विरोध केला आहे. पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू …

Read More »

कोरोना आला तेव्हा सरकार ‘मातोश्री’त

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक भावनिक ट्विट केले आहे. या ट्विटनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आज जितेंद्र आव्हाड …

Read More »

सरकारच्या अपयशाचे जनतेवर खापर

 भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टीका; मुख्यमंत्री ठाकरे यांना अभ्यास करण्याचा सल्ला मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिल्यानंतर लॉकडाऊन नको असा सूर उमटताना दिसत आहे. लॉकडाउनच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. कोरोना काळात राज्य सरकारला आलेले अपयश हे मुख्यमंत्र्यांनी या वेळी ही राज्यातील …

Read More »