Breaking News

संपादकीय

स्वागतार्ह नियुक्ती

दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 साली दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलींबद्दल राजीव गांधी यांना निर्दोष प्रमाणपत्र देणारे न्या. रंगनाथ मिश्रा यांना राज्यसभेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. राज्यसभेवरील नियुक्ती ही राजकीयच असते. त्यामुळे त्याबाबत राजकारण होणे हे ओघानेच आले. परंतु मुद्दा आहे तो उत्कृष्ट गुणवत्तेचा देशासाठी …

Read More »

हवी स्वघोषित टाळेबंदी

कोरोनाविरुद्धची लढाई मानवी समाज आणि विषाणू यांच्यातील आहे. अशा संघर्षाच्या प्रसंगी अडचणींचा पाढा वाचण्यात काही हशील नसते. पुढील दोन आठवडे अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन आठवड्यांत हा घातक विषाणू आपण किती प्रमाणात रोखू शकतो त्यावर विषाणूविरुद्धच्या या युद्धात कोणाची जीत होते याचा निकाल लागेल. आपल्या महान लोकशाही देशामध्ये उठसूठ कुठल्याही …

Read More »

कोरोना व्हायरस : घाबरू नका, काळजी घ्या!

चीनमध्ये साथ आलेल्या कोरोना व्हायरसबाबत (ज्याला वुहान व्हायरसही म्हटले जाते.) कोरोना विषाणूमुळे होणार्‍या कोव्हिड-19ने सध्या जगभर थैमान घातलंय. मृतांचा आकडा 4,200पेक्षा जास्त झाला होता. कोरोना व्हायरसने इतर देशांसारखाच भारतातही प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकाताच्या विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.  आपल्या राज्यात …

Read More »

पारंपरिक भांडी व्यवसायाला घरघर

महाडमधील पारंपरिक भांडी व्यवसाय आता हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी महाडमध्ये भांडी घडवण्याचा मोठा व्यापार होता तो केवळ चाळीस ते पंचेचाळीस कारखान्यांवर येवून ठेपला आहे. या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने तरुण पिढी यामधून बाहेर पडू लागली आहे. महाड हे पूर्वीचे बंदर असलेले व्यापारी केंद्र. बौद्ध काळापासून …

Read More »

अग्निपरीक्षा टळली इतकेच

भाजपकडे 106 एवढे संख्याबळ आताच आहे. त्यात पुढे वाढच होईल. अशी परिस्थिती असताना देखील मुख्यमंत्री कमलनाथ यांनी लोकशाहीची कुठलीही तमा न बाळगता खुर्चीला चिकटून राहणे पसंत केले. आपले सरकार अल्पमतात आल्याचे लक्षात घेऊन त्यांनी राजीनामा दिला असता तर लोकशाहीची मूल्ये खचितच पाळली गेली असती. परंतु काँग्रेसच्या संस्कृतीत असा राजकीय उमदेपणा …

Read More »

कोरोनाचा ब्रह्मराक्षस!

चीनमधून पसरलेल्या महाभयंकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता भारतातही वाढू लागला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने सध्या जगभरात धुमाकूळ माजवला आहे. चीनपाठोपाठ आता …

Read More »

अपघातांना निमंत्रण देणारे विजेचे खांब

कर्जत तालुक्यातील नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर विजेचे खांब उभे आहेत. त्यांच्या आजूबाजूला रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि मध्ये विजेचा खांब ही समस्याच आहे. यावर महावितरण कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत असून रस्त्याची कोट्यवधी रुपयांची कामे करणारी यंत्रणादेखील वीज वाहून नेणारे खांब हटवत नसल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुक्यात मागील …

Read More »

सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन!

भारतीय राजकारणात उत्तरेकडचे राजकारण, दक्षिणेकडचे राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात विविध प्रकारचे कांगोरे आहेत. उत्तरेकडील राजकारणाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी वेगवेगळे किस्से ऐकविताना सांगितले आहे. काही आदर्श राजकारणी, समाजकारणीसुद्धा उत्तर भारतात पाहायला मिळाले आहेत, पण सांस्कृतिक, सुसंस्कृत राजकारणात महाराष्ट्र …

Read More »

भारतीय महिला क्रिकेट संघाचे भवितव्य उज्ज्वल

युवा (19 वर्षांखालील) वन डे विश्वचषकापाठोपाठ महिला ट्वेन्टी-20 विश्वचषकाने भारताला हुलकावणी दिली. यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला नमवून पाचव्यांदा हा चषक उंचावला. या स्पर्धेत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली होती, मात्र अंतिम सामन्यात भारतीय महिलांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी संघाला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी त्यांनी …

Read More »

कडेकोट बंदोबस्त

कोरोनाच्या भीतीचे सावट इतके गडद आहे की देशातील अनेक भागांत अक्षरश: टाळेबंदीसारखी परिस्थिती नजीकच्या काळात ओढवेल असे वाटते. परंतु त्याला काही इलाज देखील नाही. या घातक विषाणूने जगाचीच अर्थव्यवस्था हादरवून टाकली असून त्याचा काही प्रमाणात फटका भारताला देखील बसेल. परंतु ‘जान है तो जहान है’ या उक्तीनुसार हे नुकसान सहन …

Read More »