हिवाळा सुरू झाला तरी पावसाचा जाण्याचा काही पत्ता नाही. हिवाळ्यात कोकणात पर्यटन वाढते, पण पावसामुळे अजूनही पर्यटन हंगाम कोरडाच आहे. पावसामुळे कोकणातील पर्यटनावर मोठा परिणाम होत आहे. पर्यटकांची संख्या घटली आहे. याचा परिणाम इथल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. मुरूड तालुक्यात एकंदर पाऊस आजतागायत 4500 मिलीमीटर पडूनसुद्धा खराब हवामानामुळे तालुक्यात मागील तीन …
Read More »साहित्यातील झंझावात…गिरीजा कीर
ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचे वयाच्या 86व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले. काही वर्षांपासूनचा गिरीजाताईंचा आणि माझा सहवास. त्या सहवासात घालवलेले अनेक क्षण. त्यांचे अंत्यदर्शन घेताना मनात उठलेले आठवणींचे वादळ, कसं व्यक्त व्हावं तेच समजत नाही. गिरीजाताईंचे व्यक्तिमत्त्वच इतकं अफाट होतं की ते शब्दांच्या चिमटीत …
Read More »परमेश्वरालाच साकडे
यावर्षी अरबी समुद्रात आतापर्यंत चार चक्रीवादळे जन्माला आली आहेत. त्यातच एक चक्रीवादळ ओसरण्याआधी त्याच्या अवशेषांतून दुसरे मोठे चक्रीवादळ निर्माण होण्याची विरळा घटना 1965 नंतर प्रथमच अरबी समुद्रात यंदा पहायला मिळाली. अचानकपणे अरबी समुद्रातील चक्रीवादळांची वाढलेली संख्या आणि अधिक तीव्र स्वरुपाची दोन-दोन चक्रीवादळे निर्माण होणे हा जागतिक तापमानवाढीचाच भाग असल्याचे मत …
Read More »रायगडमध्ये पालकमंत्री चव्हाण यांचा करिष्मा
रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जायचा आणि आज तो बालेकिल्ला संपुष्टात आला आहे.हे महत्त्वाचे राजकीय कार्य रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पार पाडले आहे. एक-दोन नाही तर तब्बल युतीचे पाच आमदार आणि भाजपचा सहयोगी सदस्य असे सहा आमदार युतीच्या विचारांचे निवडून आले …
Read More »टिकाऊ पर्यटनाचा मार्ग
पाऊस अजूनही सुरूच आहे. आता तसा थंडीचा महिना सुरू झाला आहे. गुलाबी थंडीत आता पर्यटनासाठी लोंढे बाहेर पडतील. पर्यटनाची व्याख्या आता बदलली आहे. लोकांच्या खिशात पैसा आला आहे. त्यामुळे साधी पाण्याची बाटलीही सोबत न्यायला आता लाज वाटते. बदलत्या पर्यटनामुळे निसर्गसौंदर्याला बाधा येत आहे. पर्यटनस्थळे प्रदूषित होत आहेत. पर्यटकांनी पर्यटन करताना …
Read More »निकालापूर्वी अन् निकालानंतर…
महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले यांचा वारसा जोपासणारे राज्य म्हणून देशात ओळख आहे. राज्यात राजकीय वैमनस्य, जातीयता, सामाजिक विषमता तसेच जातीभेदाला थारा नाही. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचे निकाल स्पष्ट झाले असून लोकसभेच्या सातारा मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या या पोटनिवडणुकीत विद्यमान …
Read More »विधानसभा : लोकशाहीचे महामंदिर
विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनता जनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता. प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक. त्या उपासकांचे सेवासाधनेचे संवाद म्हणजेच विधिमंडळातील चर्चा. सत्ता आणि सेवा, विरोध आणि विनोद, शक्ती आणि युक्ती, वाद आणि संवाद, कर्तृत्व आणि वक्तृत्व, मान आणि इमान, नय आणि विनय, निष्ठा आणि प्रतिष्ठा, सवाल आणि …
Read More »मुरूडचा समुद्रकिनारा उद्ध्वस्त होण्याची भीती
कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनार्याची धूप, लाटांच्या मार्यामुळे दिवसेंदिवस उन्मळून पडणारी उंच सुरूची झाडे, उधाणासोबत वाहून आलेला कचरा, बसण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या बाकांची दुर्दशा अशी स्थिती आहे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरूडच्या समुद्र किनार्याची. समुद्रकिनारा या पर्यटनवृध्दी होणार्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष …
Read More »वेगवान उपाययोजना हवी
अनेक मानवनिर्मित वस्तू व कृतींमुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणात घातक वायूंचे उत्सर्जन होत असून परिणामस्वरुपी पृथ्वीवरील तापमानात वाढ होते आहे. या तापमानवाढीमुळे दोन्ही धु्रवांवरील हिमनग तसेच उंच पर्वतराजींवरील हिमावरण मोठ्या प्रमाणात वितळत असून समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये त्यामुळे वाढ होऊ लागल्याचे गेल्या अनेक वर्षांत आढळून आले आहे. येत्या अवघ्या 30 वर्षांत देशाची आर्थिक …
Read More »विधानसभा निवडणुकीतील यशामुळे रायगड भाजपत नवचैतन्य
रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला. या जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकाप विरुद्ध काँग्रेस अशाच व्हायच्या. या जिल्ह्यात भाजपचा जिल्हा परिषद सदस्यदेखील निवडून येत नव्हता, परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), रवी पाटील (पेण) हे दोन आमदार निवडून आले. अपक्ष म्हणून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper