मोदी सरकारने 80 कोटी जनतेसाठी रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून दिले. 20 कोटी 40 लाख गरजू स्त्रियांच्या बँक खात्यात रोख रक्कम टाकण्यात आली. 80 कोटी जनतेला मोफत घरगुती गॅस उपलब्ध करून देण्यात आला, याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केला आहे. कोरोना फैलावाच्या संदर्भातील आपल्याकडची आकडेवारी सातत्याने वाढतच आहे. गुरुवारी …
Read More »अजूनही गर्दी?
दिल्लीमध्ये जमावबंदी असताना निजामुद्दीनमधील मरकजमध्ये अनेक जण एकत्र राहिले, झोपले. देशात तोवर कोरोनाबाधितांच्या केसेस उघड झाल्या होत्या. अमेरिका, इटलीसारख्या देशांमधून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट दिसत होते. देशोदेशीच्या सरकारी यंत्रणा हे पाहून हबकल्या होत्या. तरीही मरकजमधील लोकांपर्यंत परिस्थितीचे गांभीर्य पोहोचलेच नाही. हे कसे? तरी निव्वळ त्यांनाच दोष द्यायचा? भाजीखरेदीसाठी गर्दी करणार्यांना, …
Read More »…तर दोष कुणाचा?
लॉकडाऊनमुळे जनतेवर येऊ घातलेला आर्थिक ताण लक्षात घेऊन अनेक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. बँकांनी गृह तसेच अन्य कर्जांचे हप्ते किमान तीन महिने घेऊ नयेत, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने नुकतेच केले होते. या आवाहनाला अनुसरून आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा आदी चार बँकांनी हे हप्ते घेणार नसल्याची घोषणा केली आहे. विजेचे दर …
Read More »अफवांना आवरा!
प्रसारमाध्यमांनीही कोरोनासंदर्भातील बातम्या देताना जबाबदारीचे भान काटेकोरपणे बाळगायला हवे. कोरोनाच्या फैलावामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. ही परिस्थिती हाताळण्यात अडचणी निर्माण होतील अशा कुठल्याही बातम्या या काळात प्रसारमाध्यमांनीही देता कामा नये, तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही यासंदर्भातील संदेश पुढे पाठवण्याचे उद्योग थांबवलेच पाहिजेत. भीती, गोंधळ आणि अज्ञान यातून चुकाच …
Read More »कसोटीत संयम महत्त्वाचा
हल्लीच्या धावत्या युगात सर्वांना सर्वकाही झटपट होणे अपेक्षित असते. त्याला खेळही अपवाद राहिलेले नाहीत. दर्शकांना कमी वेळेत निकाल हवा असतो. त्यामुळे लीग प्रकाराला चांगलीच पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे, पण पूर्वी कसोटी क्रिकेट लोकप्रिय होते. त्यात संयम महत्त्वाचा ठरत असे. आताही माणूस एका वेगळ्या कसोटीवर आहे ती म्हणजे जीवनाची… कोरोना …
Read More »समतोल राखणे इष्ट
समाजमाध्यमांवरही लोक एकमेकांना गांभीर्य तसेच सकारात्मकता राखण्याचे सल्ले देत आहेत. एकंदरच कोरोनासंदर्भातील परिस्थितीचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्यास आणखी दोन आठवडे जावे लागणार असल्याने तोवर सगळ्याच बाबतीत समतोल व सकारात्मकता राखणे इष्ट ठरणार आहे. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात पसरत चाललेल्या घातक साथीचे स्वरूप आता हलकेहलके स्पष्ट होऊ लागले आहे व देशातील …
Read More »अभिनेता राजा गोसावी यांचा जन्मदिन
राजा गोसावी-पूर्ण नाव-राजाराम शंकर गोसावी हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. राजा गोसावींना विनोदाचा राजा म्हणत. मराठीचे ते डॅनी के होते. राजा गोसावी यांचे धाकटे बंधू बाळ गोसावी हेही नाट्यअभिनेते होते. नाट्यअभिनेत्री भारती गोसावी या बाळ गोसावी यांच्या पत्नी होत. आज त्यांचा जन्मदिन त्यानिमित्ताने जाणुया त्यांच्याविषयी. राजा गोसावी हे मास्टर विनायकांच्या …
Read More »जागतिक रंगभूमी दिन
27 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. 1961मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीची सद्यस्थिती, आव्हाने याचा ऊहापोह.. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. …
Read More »मदतीचा हात
एकीकडे प्रारंभी भयभीत होऊन वारेमाप खरेदी करून बसलेल्या शहरी लोकांना अन्नधान्य, भाजीपाल्याचा पुरवठा सुरू आहे हे पाहून दिलासा वाटत आहे, तर तुटपुंजी कमाई असलेली मंडळी मात्र आर्थिक चणचणीमुळे आजही रोजच्या पोटापाण्याच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. कोरोनाच्या संभाव्य वाढत्या फैलावाचा धोका ध्यानात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजनेची पावले टाकली …
Read More »दलित साहित्यिक : बाबुराव बागुल
माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. ’वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास’ अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठे नाव. आज त्यांची पुण्यतिथी. बाबुराव बागूल हे दलित साहित्यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper