Breaking News

संपादकीय

बहुरंगी व्यक्तिमत्व दादा कोंडके

कोंडके, दादा  मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलावंत; अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते. त्यांचे मूळ नाव कृष्णा खंडेराव कोंडके; मात्र ‘दादा कोंडके या नावाने ते सुपरिचित. त्यांचा जन्म नायगाव, मुंबई येथला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहीत नसल्याने जन्मदिनी जन्माष्टमी होती, म्हणून तिथीवरून जन्मतारीख काढण्यात येऊन त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. त्यांचा आज मृत्यूदिन. …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर

‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे, तुडुंब भरलीस मातृत्वाने, काजळ वाहवले गालावर, मोहोर गळला मदिर क्षणांचा, कुणी प्रगटली निवले अंतर’ अशांसारख्या एकाहून एक सरस कविता लिहिणार्‍या कवी विंदा करंदीकरांचा यांचा आज स्मृतीदिन. ‘विंदा’ करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म 23 …

Read More »

सडेतोड उत्तर

आपल्या विरोधात जाणारे मुद्दे देखील ऐकून घेण्याची क्षमता सत्ताधार्‍यांप्रमाणेच विरोधकांमध्येही असावी लागते. पण काँग्रेसला त्याची सवयच नाही. याच वृत्तीमुळे देशभरात काँग्रेसची दयनीय अवस्था झालेली आहे. निरर्थक अहंकार आणि सत्तेचा दर्प या दोन दुष्प्रवृत्तींमुळे काँग्रेससारखा पक्ष आज लयाला जाण्याची चिन्हे दाखवत आहे. दिल्लीच्या दंगलींबाबत गृहमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या निवेदनासंदर्भात काँग्रेसने थोडी सहिष्णुता …

Read More »

पर्यायी पोर्ट्स, शिपयार्ड्स पर्यावरणास हानिकारकच

देशाचा दळणवळण विकास बंदरे आणि जहाजबांधणी प्रकल्प विकसित करून असल्याचे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम ओळखले. पोर्तुगीज प्रवासी वास्को द गामा असो अथवा गेट वे ऑफ इंडियापासून जेएनपीटी आणि देशातील अन्य बंदरे असोत ही विकासासाठी आवश्यक असताना मुंबई हे संपूर्ण विकसित बंदराचे शहर जेव्हा समुद्रमार्गे वाहतुकीस किनारपट्टी तसेच …

Read More »

कोरोनाचा शिरकाव

कोरोना विषाणूची बाधा हा भारतीय जनता पक्षासाठी राजकारणाचा विषय नाही. कोरोनाशी लढा पुकारताना विद्यमान सरकारने कुठलीही कसर न ठेवता प्रामाणिकपणे वैद्यकीय मोहीम चालवावयास हवी. आमचे त्याला समर्थनच राहील असा निर्वाळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला याची नोंद घ्यायला हवी. कोरोनासारख्या घातक विषाणूशी लढताना आपण एकजुटीने राहायला हवे. गेले काही …

Read More »

कमळ पुन्हा हसले!

ज्योतिरादित्य हे एका मातब्बर राजघराण्याचे वारसदार आहेत. या घराण्याची नाळ महाराष्ट्रात पुरलेली आहे. संपूर्ण आयुष्य मध्यप्रदेशात व्यतीत करूनही त्यांनी महाराष्ट्राशी असलेले आपले नाते तोडलेले नाही. आपल्या वडिलांप्रमाणेच ज्योतिरादित्य देखील उच्चविद्याविभूषित आणि सुसंस्कारी आहेत. गेली जवळपास दोन वर्षे ज्याची प्रतीक्षा होती ते घडते आहे. होलिकोत्सवाच्या शुभमुहुर्तावर मध्यप्रदेशात कमळ पुन्हा एकदा हसते …

Read More »

तरुणाची जिद्द : 11 दिवसांत 1666 किमीचा सायकल प्रवास

कर्जत तालुक्यातील वारे या गावातील मूळचा रहिवासी असलेल्या अक्षय हरिचंद्र म्हसे या नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या तरुणाने विशाखापट्टणम ते कर्जत असा तब्बल 1666 किलोमीटरचा सायकल प्रवास केला. काश्मीर ते कन्याकुमारी, लेह-लढाख या सारख्या असंख्य सायकल टूर करणार्‍या नेव्ही बॉयने आपल्या विशाखापट्टणम येथील कार्यालयातून मुंबई म्हणजे पूर्व किनारपट्टी ते पश्चिम किनारपट्टी असा …

Read More »

सुरक्षित रंगपंचमी

शिवसेनेसारखा एखादा तोंडाळ पक्ष कितीही वल्गना करू लागला तरी त्याला काही अर्थ नाही. बैलगाडीच्या धुरेवर बसलेल्या माशीला असे वाटू लागले की ही बैलगाडी आपणच चालवितो आहोत तर तिला हसावे की रडावे? हिंदुत्वाची आपली मतपेढी शक्यतो सांभाळावी या विचारामुळेच शिवसेनेला अधुनमधुन हिंदुत्वाची अशी हाकाटी करावी लागते हे उघड आहे. भारतीय जनता …

Read More »

कोकणच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक

कोकणचा कॅलिफोर्निया आणि कोकण विकासासाठी आलेल्या, पण अखर्चित राहिलेल्या करोडो रुपयांचा अनुशेष (बॅकलॉग) या दोन ठळक मुद्द्यांवर गेल्या 40 ते 50 वर्षांपासून आजतागायत कोकणच्या विकासाच्या चर्चेचे गुर्‍हाळ सतत चालू आहे. गेल्या काही वर्षांत या मुद्द्यामध्ये पर्यटन विकास हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रेडी बंदरातून गेल्या अनेक वर्षांपासून कच्चे खनिज या …

Read More »

शब्द बापुडे केवळ वारा

कृषी क्षेत्रात गतसाली 1 टक्क्याची वाढ दिसत असल्याने त्याचे श्रेय तीन महिन्यांपूर्वी कसेबसे सत्तेत आलेल्या नव्या सरकारला घेता येणार नाही. तसेच बांधकाम क्षेत्राने देखील काहिशी उभारी घेतल्याची चिन्हे दिसत आहेत. या दोन्ही क्षेत्रांत विकासवृद्धी दिसावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. …

Read More »