आपल्या देशात गाय हा संवेदनशील विषय ठरला आहे. गोहत्येवरून वाद होत आहेत. गोवंशाचे संरक्षण व्हायला पाहिजे, असे सर्वच बोलत असतात. गोमाता हे हिंदू समाजाचे श्रध्दास्थान, परंतु श्रध्देच्या पलीकडे जाऊन भारतीय गोवंशाकडे पाहिले जात नाही. गोवंशाची हत्या करू नये म्हणून सांगायचे, परंतु गोवंशाचे पालन व संवर्धन करण्यासाठी कुणी पुढे येत नाही. …
Read More »सीधी नजर, उल्टा चष्मा
एका मालिकेतील पात्राच्या तोंडी असलेल्या संवादात मुंबईची भाषा कोणती याची चर्चा होण्याचे मुळातच काही कारण नाही. मालिकांनी रसिकांचे मनोरंजन साधता येईल ते साधावे. उगीचच राजकीय विषयांना निष्कारण वादाची फोडणी देऊन वातावरण ढवळून काढण्याची उठाठेव करू नये. हे तारतम्य सर्वच टीव्ही मालिकांनी ठेवावे हे इष्ट. भारतातील जवळपास शंभर कोटीहून अधिक लोकसंख्या …
Read More »भीती नको पण काळजी घ्या
भारतात लोकसंख्येची घनता दाट असल्यामुळे कुठल्याही संसर्गजन्य रोगाची लागण फार चटकन होते. तसेच सार्वजनिक आरोग्याबाबत आपल्याकडे एक प्रकारची उदासिनता दिसते, ती टाळावयास हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शर्थीचे प्रयत्न करून अत्यंत आग्रहाने देशपातळीवर स्वच्छता अभियान राबवले. तब्बल दहा कोटींहून अधिक शौचालये बांधली. त्याचे महत्त्व आता तरी विरोधकांना पटेल का? चीनमधील …
Read More »काजू प्रक्रिया उद्योगांचे पुनरूज्जीवन करण्याची गरज
गेल्या सात वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी आघाडी सरकारने कोकणासह राज्याला तसेच देशाला परकीय चलन मोठया प्रमाणात उपलब्ध करून देणार्या आंबा आणि काजू या पिकांपासून विविध उत्पादन तयार करण्याच्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी दापोलीतील कृषी विद्यापिठामध्ये आंबा काजू बोर्डाचे कार्यालय सुरू केले. मात्र, हे कार्यालय सुरू होण्यापूर्वीच रत्नागिरीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. हा आंबा …
Read More »नाणार प्रकल्पावरून महाआघाडीत बिघाडी
झालाच पाहिजे, झालाच पहिजे, ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशा घोषणा देत शनिवारी प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी एल्गार पुकारला. आम्हाला प्रकल्प हवा यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे आता रायगडमध्ये येणारा महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प रोहा भागात येणार की नाही, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नाणार प्रकल्पाचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला …
Read More »राखेतले निखारे
राजधानीत घडून गेलेल्या दंगलींच्या पाठीमागे सोशल मीडियातील स्वैराचार आहे हे आता उघड झाले आहे. समाजामध्ये अशांतता पसरवू पाहणारे राष्ट्रद्रोही घटक आणि त्यांच्या सुरात सूर पसरवू पाहणारे विरोधीपक्ष हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल. दिल्लीतील दंगलींना खतपाणी कुणी घातले हे देखील आता स्पष्ट होऊ लागले आहे. आणखी खेदाची गोष्ट म्हणजे, जबाबदार …
Read More »पाण्यासाठी आदिवासींची पायपीट कधी थांबणार?
महाराष्ट्र राज्यातील अर्धा भाग हा आदिवासीमध्ये मोडत असून आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनाचा आदिवासी विकास विभाग काम करीत आहे. या आदिवासी विकास विभागाने आता आदिवासी भागातील पाणीप्रश्न आपला केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या विकासासाठी आदिवासी विभागाने स्थापन केलेल्या आदिवासी उपयोजना विभागाच्या पेण येथील कार्यालयाने पुढील …
Read More »शेतकर्यांचे नष्टचर्य
सलग तिसर्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकर्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सामोरे जावे लागले आहे. या अवकाळीमुळे रब्बी हंगामाचे बव्हंशी पीक हातून निघून गेले आहे. तर, गारपिटीमुळे डाळिंब, सोयाबीन, द्राक्ष अशा अनेक पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. आधीच्या संकटातून पुरते सावरता आलेले नसताना आणखी एका अस्मानी संकटाला महाराष्ट्रातील शेतकर्यांना तोंड द्यावे लागले, …
Read More »अर्थविश्वही ‘कोरोना’च्या कवेत
चीनमध्ये थैमान घालत असलेल्या ‘कोरोना’ विषाणूचा शिरकाव एव्हाना जगभरात झाला आहे. या व्हायसरने अनेकांचा बळी घेतला असून, असंख्य जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आता ‘कोरोना’ने अर्थविश्वाला आपल्या कवेत घेतले असून, जागतिक पातळीवरील अर्थकारणावर त्याचे विपरित परिणाम जाणवू लागले आहेत. जगातील महासत्तांपैकी एक असलेल्या चीनला नववर्षात झटका देणार्या कोरोना विषाणूने …
Read More »एलईडी मासेमारी छोट्या मच्छिमारांच्या मुळावर
कोकणाला 720 किलोमीटरचा विशाल सागरी किनारा लाभला आहे. या विशाल अशा सागरी किनार्यावर मासेमारी करणार्या कोळी समाजाची वस्ती आहे. सध्या खोल समुद्रात मासेमारी करताना माशांची आवक घटल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाच्या गस्ती नौका या 12 नॉटिकल क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. याचा मोठ्या होड्या असणारे मच्छिमार फायदा घेत आहेत. ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper