Breaking News

संपादकीय

यात्रा, पूर, कलम 370 आणि निर्णायकी काँग्रेस

लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने या निवडणुकीच्या तयारीला लागले. 2014च्या तुलनेने 2019च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जबरदस्त असे ऐतिहासिक यश मिळाले, तर काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे संपूर्ण देशात पानीपत झाले. काँग्रेस पक्षाला 2014च्या नांदेड …

Read More »

विद्यार्थी-शिक्षकांना दिलासा

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर मात्र तोंडी परीक्षा नसल्याचा विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. अर्थातच अकरावी प्रवेशाच्या अटीतटीच्या स्पर्धेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मार खाणार हे स्पष्ट होते. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यापकपणे व्यक्त झाल्याने सरकारवर संबंधित निर्णयाचा फेरविचार करण्याकरिता दबाव आला. खरे तर, वाढीव अंतर्गत गुणांच्या भ्रामक भोपळ्यातून निव्वळ …

Read More »

पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास मुरूडचा विकास

रायगडातील मुरूड तालुका हा नवाबकालीन तालुका आहे. श्रीवर्धन म्हसळा व मुरूड हे तीन तालुके जंजिरा नवाबाच्या अधिपत्याखाली असणारे तालुके होते. विशेष करून नावबांचे वास्तव्य मुरूड येथील राजवाड्यात असल्याने मुरूड तालुक्याला त्या काळात मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या होत्या. सन 1888 साली मुरूड नगरपरिषदेची रचना त्या काळात झाल्याने मुरूड शहरवासीयांना याचा मोठा …

Read More »

नेमेचि येतो पावसाळा

रायगड जिल्ह्यात सध्या पावासाने धुमाकूळ घातला आहे.  ऑगस्ट  महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वार्षिक पर्जन्यमानाच्या 105 टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे रायगडातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे महाड, नागोठणे, रोहा येथे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या शहरांमध्ये पुराचे पाणी घुसते. पूर आला की बातम्या प्रसिध्द होतात. शासकीय यंत्रणा कामाला …

Read More »

प्रलयाचा विळखा

सरकारी यंत्रणांवर ढिसाळ कारभाराचा आरोप करणार्‍या टीकाकारांनी ही वस्तुस्थिती आधी लक्षात घेतली पाहिजे. खरेतर अशा परिस्थितीत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी केली जाताच कामा नये. कारण ही वेळ राजकारणाची नसून सर्वांनी परस्पर सहकार्याने या अस्मानी संकटाला परतवून लावण्याची गरज आहे. या महापुराची तीव्रता  भयावह आहेच परंतुु तरीही आपल्या एकजुटीपुढे या नैसर्गिक विपदेलाही पाय …

Read More »

आरोग्यम् धन संपदा!

निवडणुका आल्या की मतदारराजा आरोग्यम् धन संपदा, असे म्हणत अनेक राजकीय नेते आरोग्य शिबिरे आयोजित करीत असतात. त्यानंतर पुन्हा निवडणुका येईपर्यंत काही नाही हे आपण नेहमीच अनुभवत असतो. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र गेली 12 वर्षे सातत्याने …

Read More »

निष्कलंक आणि समर्थ

आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सुषमाजींच्या वाट्याला पहिल्यांदा एखादे पद भूषवणारी महिला ठरण्याचा योग अनेकदा आला. याची सुरूवात वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री होण्यापासून झाली. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला. मायदेशातून परदेशी जाऊ इच्छिणारे भारतीय असोत वा जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही अडचणीत आलेले भारतीय …

Read More »

कुशल समन्वयाने दिलासा

गेली काही वर्षे दुष्काळाचा सामना करणार्‍या महाराष्ट्रातील मोठ्या प्रदेशाला यंदा ओला दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई नजीकचा कल्याण, बदलापूर परिसर असो, पालघर, वसई किंवा पनवेलच्या नजीकचा परिसर नद्यांमधील पाण्याची पातळी अतिवृष्टीमुळे अकस्मात वाढल्याने नद्यांलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. गेला आठवडाअखेर आणि त्याआधीच्या आठवड्यातले काही दिवसही राज्यात …

Read More »

सक्षम ऐतिहासिक निर्णय

मोदी सरकारने मोठ्या धडाडीने व संपूर्ण तयारीनिशी हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याने काश्मीरच्या नावावर हुतात्मा झालेल्या हजारो सैनिकांना आज देशाकडून खर्‍या अर्थाने आदरांजली वाहण्यात आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकेकाळी नंदनवन असे संबोधल्या जाणार्‍या काश्मीरमध्ये गेली अनेक दशके धगधगणार्‍या असंतोषाला व अशांततेला पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलले …

Read More »

मधुर वाणी ओठी

प्रेरक साहित्य लेखक शिवराज गोर्ले म्हणतात, समूहात काम करताना परस्परसंबंध हे कमी तणावाचे, सुरळीत ठेवावे लागतात. परस्पर संबंध हे विधायक, उत्पादक राहतील, परस्पर पूरक व परस्पर प्रेरक राहतील याची दक्षता घ्यावी लागते. ज्यांना हे समजतं तेच नेतृत्व करू शकतात. मग ते एखाद्या छोट्या गटाचं असो की संपूर्ण देशाचं! हे सारे …

Read More »