शहरीकरणातून प्रचंड बोकाळलेल्या काँक्रिटीकरणातून झाडांची मुळे कमकुवत होत चालल्याचे सर्वज्ञात आहे. अशावेळेस पाहणी करताना संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिक बारकाईने पाहणी व्हायला नको का? यासंदर्भातील स्वतंत्र घटनांतील जीवितहानीची आकडेवारी एक वा दोन बळी अशी असल्याने या स्वरुपाच्या घटनांकडे दुर्लक्ष व्हायला नको. मुंबईतील सुयोग्य धोरणाचा लाभ अन्य छोट्या शहरांतही होऊ शकेल. …
Read More »महाडमध्ये सिंचनाअभावी शेती पडिक
महाड तालुक्यातील धरणांतील पाणी आता कालव्यांना सोडणे बंद झाले आहे. धरण परिसरातील शेती कोणी करत नसल्याने कालव्यांना पाणी सोडून काय फायदा, असा प्रश्न शेतकर्यांकडूनच उपस्थित होऊ लागला आहे. यामुळे परिसरातील शेती ओसाड पडू लागली आहे. तालुक्यातील छोटी धरणे आणि माती बंधारे आता केवळ परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आहेत. …
Read More »शांततेसाठी कसोशीचे प्रयत्न
खोर्यात आज सकाळी निरनिराळ्या मशिदींमध्ये ईदसाठीचा विशेष नमाज शांततेत पार पडला. श्रीनगरसह खोर्यातील निरनिराळ्या भागांत लोक बर्यापैकी संख्येने नमाजसाठी बाहेर पडले. लोकांना आपापल्या परिसरातील मशिदींमध्ये नमाजकरिता जाता येईल हे प्रशासनाकडून रविवारीच स्पष्ट करण्यात आले होते. खोर्यात कुठेही कुठल्याही स्वरुपाची अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही असे जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून आज …
Read More »रापानुई
ऑगस्ट महिना उजाडला तोच मुळी जोरदार पाऊस घेऊन. राज्यात मुसळधार पावसामुळे कोकणासह सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात पुराने थैमान घातले. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. उभी पिके बुडाली. ’जारे जारे पावसा, तुला देतो पैसा,’ असे म्हणण्याची वेळ आली. प्रशांत महासागरात असलेले रापानुई हे एकाच वेळी माणसांच्या सफलतेचे आणि विफलतेचे विशाल …
Read More »ग्रंथालयशास्त्राचे पितामह
ग्रंथालयशास्त्राचे पितामह डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा 9 ऑगस्ट 1892 हा जन्मदिवस. ग्रंथालयांच्या विकासात डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांची रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ’ग्रंथपाल …
Read More »वादळी वारा, पावसामुळे माथ्यावरील रान संकटात
माथ्यावरील रान म्हणजे माथेरान, अशी बिरुदावली असलेल्या या शहराला पावसाने आणि वादळी वार्याने झोडपल्यामुळे वादळी वार्यामुळे येथे झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. माथेरानला अतिवृष्टीमुळे जास्त प्रमाणात जमिनीची धूप झाल्याने माथेरानमध्ये अनेक ठिकाणी मुळासकट मोठमोठे वृक्ष उन्मळून पडत आहेत. माथेरानमध्ये ठिकठिकाणी मोठमोठी झाडे मुळासकट उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या …
Read More »अति सर्वत्र वर्जते
भविष्यातील या धोक्याचा वेध घेणे, वर्तमानातून धडा घेणे आणि शहरांचे व तेथे राहणार्या लोकसंख्येचे सुयोग्य नियोजन करणे, निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करणे, जेथे नैसर्गिक प्रवाह आहेत तेथे विनाकारण ढवळाढवळ करणे कटाक्षाने टाळणे, अशा काही मोजक्याच बाबी सध्या तरी प्रशासनाच्या आणि सगळ्यांच्याच हातात आहेत. त्या जरी पाळल्या तरी बरेच सुसह्य …
Read More »भारताच्या नंदनवनात स्वातंत्र्याची नवी पहाट
इच्छाशक्ती असेल तर किती धडाकेबाज पद्धतीने काम करता येऊ शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सात दशकांहून अधिक काळ भिजत पडलेला जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मुद्देसूदपणे मांडला आणि तो व्यवस्थित सोडविलादेखील. काश्मीर खोर्यातून कलम 370 रद्द हद्दपार करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे …
Read More »अस्पृश्यता संपली, सार्वभौमता स्थिर झाली
आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झालो आणि लगेच नैर्बंधिक उपायांनी आपण अस्पृश्यता नष्ट केली.ही अस्पृश्यता दलित समाजातील काही घटकांपुरती होती, पण ती नष्ट होणे मनुष्यधर्माला अनुसरून अत्यावश्यक होते, पण त्याहून मोठी अस्पृश्यता त्या वेळी अस्तित्वात होती. ती राजकीय स्वरूपाची होती. ती अस्पृश्यता काश्मीरच्या संदर्भात काश्मीरबाहेरील म्हणजे उर्वरित भारतातील हिंदूंवर लादण्यात …
Read More »लाचारी
मागील आठवड्यात एक खूप सुंदर लेख वाचनात आला. देशाची भावी पिढी सुसंकृत व जगाला हेवा वाटेल अशा निःस्वार्थी व वास्तविकता दर्शवणार्या या शब्दांत आगामी हिंदुस्थानचे सोनेरीपण दिसून येत आहे. नवा हिंदुस्थान अशा देशाभिमानी तरुणांच्या हातात गेल्यास देशाला पुन्हा गतवैभव मिळेल यात शंका नाही. जहा डाल, डाल पर सोने की चिडिया …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper