Breaking News

संपादकीय

दुहेरी निष्ठा जाणार : विज्ञाननिष्ठा येणार!

अनुच्छेद 370 रद्द करण्याचे दोन सुपरिणाम आपण गेल्या लेखात पाहिले. एक म्हणजे काश्मीरचे संदर्भात उर्वरित भारतातील प्रामुख्याने हिंदूंवर घालण्यात आलेली आणि निष्ठूरपणे राबविण्यात आलेली अस्पृश्यता अस्तंगत झाली. दुसरे म्हणजे राष्ट्राची  सार्वभौमता स्थिरावली आणि सुदृढ दिसू लागली. आणखी दोन आणि तेवढेच महत्त्वाचे बदल झाले. एक म्हणजे मुसलमानांची दुहेरी निष्ठा डळमळीत झाली …

Read More »

एक हात पूरग्रस्तांसाठी

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर ओसरल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकापासून सेलिब्रिटीपर्यंत आणि राजकीय पक्ष ते सामाजिक संस्था-संघटना अशा सर्व स्तरांतून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. पूरग्रस्तांसाठी शक्य ते सहकार्य राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोक करीत आहेत. महाराष्ट्रात जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा सर्व जण निस्पृह भावनेने एकवटतात, याची …

Read More »

वैभव मांगले : वरवंटे काका ते चेटकीण

रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेले ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक 40 वर्षांपूर्वी रंगमंचावर आले होते. 40 वर्षांनंतर आता हे नाटक पुन्हा रंगमंचावर आले आहे. चिन्मय मांडलेकर यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. पूर्वी या नाटकात दिलीप प्रभावळकर चेटकिणीची भूमिका करीत असत. आता वैभव मांगले ही भूमिका करतात. पूर्वीची प्रभावळकर यांची चेटकीण खूप गंभीर …

Read More »

शिक्षण आणि अनुभव हेच येते कामास

महेश वामन मांजरेकर हा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला अवलिया. हिंदीपेक्षा मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी धम्माल चित्रपट दिलेत. याची खडान्खडा माहिती चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास दिलीप ठाकूर हे निश्चितच देऊ शकतील. मुद्दा असा आहे की महेश वामन मांजरेकर यांनी ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा जो चित्रपट मराठी रसिकांसमोर आणलाय आणि त्यात त्यांनी …

Read More »

पाऊस आला धावून… भातशेती गेली वाहून

मुरूड तालुका हा पर्यटन तालुका असून येथे वर्षाला सात लाख पर्यटक भेट देत असतात काशीद येथील समुद्र किनार्‍याप्रमाणे सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला हेसुद्धा लोकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. पर्यटकांच्या येण्यावर इथली उपजीविका असून त्यांच्यामुळे स्वयंरोजगार मिळाल्याने लोकांच्या हाताला पैसा व काम मिळत असते मुरूड तालुक्यात सर्वात जास्त पीक हे भात असून …

Read More »

लोकसंख्या नियंत्रण हवेच

छोट्या कुटुंबांचा पुरस्कार करीत मोदींनी यातच अस्सल राष्ट्रप्रेम दडलेले आहे, असेही म्हटले. लोक सुशिक्षित आणि आरोग्यसंपन्न नसतील तर त्यांचे घर वा देशही सुखी असू शकणार नाही, असे सांगत मोदीजींनी कुटुंब छोटे राखण्याची कृती ही राष्ट्रप्रेम दर्शवणारीच आहे आणि ज्यांनी तसे केले असेल ते आमच्या अभिनंदनास पात्र आहेत. अशांचा सत्कार केला …

Read More »

खंबीर आणि सजग सरकार

भारताच्या भविष्यातील परराष्ट्र धोरणाची दिशा यातून स्पष्ट व्हावी. देशासमोरील मोठ्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी पाणीटंचाईकडे सर्वाधिक लक्ष वेधले. विविध मार्गांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे सांगून आपले सरकार या आव्हानाचा सामना प्रामाणिकपणे करते आहे याची खात्री त्यांनी देशवासियांना दिली. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 मागे घेण्याचा ऐतिहासिक …

Read More »

दरडींची टांगती तलवार

रायगड जिल्ह्यात यंदा अतिपावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पूर आला. रस्ते खचले. घरांचे नुकसान झाले. दरडी कोसळल्या.   यापूर्वी दक्षिण रायगडात दरडी कोसळत होत्या. यंदा उत्तर रायगडातदेखील दरडी कोसळल्या आहेत. दरवर्षी दरडग्रस्त गावांची संख्या वाढतेय ही चिंतेची बाब आहे. जुलै 2005च्या अतिवृष्टीनंतर झालेल्या पाहणीत रायगड जिल्ह्यातील 84 गावांचा दरडग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात …

Read More »

काश्मीरप्रश्नी राजकारण नको

काश्मिरी जनतेला भेटू द्या, असे ट्वीट करून राहुल गांधी या प्रश्नी राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्याला विमान नको, निव्वळ जनतेला, नेत्यांना आणि सुरक्षा दलांना खुलेपणाने भेटू द्या असे त्यांनी म्हटले आहे. वास्तवत: इतक्या गंभीर निर्णयानंतर देशातील विरोधी पक्षानेही दीर्घकालीन राष्ट्रहिताचा विचार करून खंबीरपणे सरकारच्या पाठिशी अभे राहण्याची गरज आहे. बुडते …

Read More »

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठा पूर आला. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोणाचे सुरू होणारे संसार पुरामुळे सुरू होऊ शकले नाहीत. अनेक जण रावाचे रंक झाले.  दरम्यान, पूरग्रस्तांसाठी राज्यातील अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अशा वेळी शासनाने यंत्रणा उभारून …

Read More »