आमचे पक्ष भाजपनेच फोडले असे रडगाणे गेले अनेक दिवस महाराष्ट्राचे मतदार ऐकत आहेत. खरे तर या रडगाण्याचा आता सगळ्यांनाच कंटाळा येऊ लागला आहे. मोगलांच्या फौजांच्या राहुट्यांचे कळस कापून नेणार्या संताजी-धनाजी या रणमर्दांची दहशत दुश्मनाने इतकी खाल्ली होती की मोगली घोड्यांना पाणी पिताना देखील संताजी-धनाजी यांचे चेहरे दिसत असत आणि ते …
Read More »वेगवान विकास
आपल्याकडे एक म्हण आहे इच्छा तिथे मार्ग. जर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच आणि दूर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर तर काय करता येऊ शकते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिले आहे. उत्तुंग व विधायक कार्यातून मोदी सरकारने देशाचा कायापालट केला आहे. आता राज्यातही …
Read More »भविष्याचा रोडमॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामुळे बहुतांश भारतीय जनतेच्या मनात उत्साहाचे भरते आले. येत्या काही वर्षांतच भारतीयांच्या वाट्याला आणखी अच्छे दिन येणार याची खात्रीच जणू पटून गेली. हे अच्छे दिन भारतीय जनतेच्या वाट्याला यावेत यासाठी मोदी सरकार गेली नऊ वर्षे अहोरात्र राबत होते याची जाणीव …
Read More »कायद्यांचे भारतीयीकरण
शुक्रवारी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा (एविडेन्स अॅक्ट) या कायद्यांची जागा घेणारी तीन विधेयके लोकसभेत सादर केली. या नव्या कायद्यांमधून अनेक स्वागतार्ह बदल घडून येणार असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात अखेर फौजदारी कायद्यांचे भारतीयीकरण …
Read More »स्वातंत्र्याचा उत्सव
भारतीय स्वातंत्र्याचा 76वा वर्धापन दिन मंगळवारी साजरा होणार आहे. स्वातंत्र्य मिळवून अमृत महोत्सवी अर्थात 75 वर्षांचा टप्पा आपला देश पार करतोय. यानिमित्ताने वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाभिमानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच माझी माती, माझा देश अभियानाची घोषणा केली आणि क्रांती दिनापासून याचा शुभारंभ झाला. त्याचबरोबर यंदाही …
Read More »वेगवान विकास
आपल्याकडे एक म्हण आहे इच्छा तिथे मार्ग. जर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच आणि दूर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर तर काय करता येऊ शकते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिले आहे. उत्तुंग व विधायक कार्यातून मोदी सरकारने देशाचा कायापालट केला आहे. आता राज्यातही …
Read More »शेतशिवारातला कवी
‘जैत रे जैत’नंतर कवी ना. धों. महानोर गीतकार म्हणून प्रसिद्ध झाले. साहित्यिक वर्तुळात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. अनेक पुरस्कार, साहित्यसंमेलनांतील सहभाग हे सारेही त्यांच्या वाट्याला आले. इतकेच नव्हे, तर ते विधान परिषदेचे सदस्यही बनले, पण तरीही अखेरपर्यंत हा शेतकरी-कवी मनापासून शेतीतच रमलेला राहिला. महानोर गेले. गुरुवारी सकाळीच बातमी आली. …
Read More »फुकाचा गदारोळ
भिडे गुरुजी यांची चूक असेल तर कारवाई होईलच याच शंका नाही, परंतु त्यांना ‘गुरुजी’ असे संबोधू नये हा विरोधकांचा आग्रह मात्र अजब आहे. कुठल्याही महापुरूषाविषयी निंदाजनक वक्तव्य करणे आक्षेपार्हच आहे व यापुढेही राहील असा निर्वाळा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या सभागृहातच बुधवारी दिला आहे. अमरावतीमधील भाषणात महात्मा गांधी यांच्याबाबत बोलताना …
Read More »लोकमान्यतेची मोहोर
पुरस्कार किंवा सन्मानाच्या मंगल प्रसंगी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवायचा असतो आणि व्यक्तिगत ऋणानुबंध अधिक दृढ करायचे असतात हे लोकशाहीचे तत्त्वच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार या दोन्ही नेत्यांनी परस्परांतील सौहार्द न लपवता उघडपणे प्रदर्शित केले हे त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचेच द्योतक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …
Read More »दृष्टिदोषावर उपचार
भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन आता प्रचंड आशावादी होत असल्याचे जागतिक चित्र आहे. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाला आणि डोळस निर्णयशक्तीला द्यायला हवे. अर्थात विरोधकांना हे पटणार नाही. देशात जे वाईट घडते त्याचीच चर्चा सुरू ठेवणे त्यांना सोयीचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी ठाण्यामध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper