लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायतीत कमळ फुलले; उपनगराध्यक्षपदावरही वर्चस्व लातूर : प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात चाकूर नगरपंचायतीत पक्षाचे बहुमत नसतानाही स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले तसेच शिरूर अनंतपाळ येथे भाजपचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …
Read More »संत रामानुजाचार्यांचे विचार मार्गदर्शक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; हैदराबादमध्ये भव्य मूर्ती स्टॅच्यू ऑफ इक्वॉलिटीचे लोकार्पण हैदराबाद : वृत्तसंस्था जेव्हा देशात रुढीवादी परंपरा होती, भेदाभेद होता त्याकाळात संत रामानुजाचार्य यांनी समानतेचा विचार दिला. ज्या दलितांना अस्पृश्य समजले जात होते, त्यांना रामानुजाचार्य यांनी सन्मान दिला. त्यांनी भेदाभेद दूर करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचे विचार हे समतेवर …
Read More »‘मविआ’च्या घटक पक्षांत कुरबुरी; अहमदनगरमध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून टोलेबाजी
अहमदनगर : प्रतिनिधी मालेगाव येथील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही यावर भाष्य केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मित्र पक्ष आहे, मात्र राज्यात सर्वत्र त्यांचा आमच्याशीच प्रॉब्लेम का? आमचा नेमका मित्र कोण, हे कळत …
Read More »देश विकासाची नवी उंची गाठेल
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’मध्ये विश्वास नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना भारत यशस्वीपणे करीत आहे. कोरोना संसर्गाचे रुग्णही आता कमी होत आहेत हा एक सकारात्मक संदेश आहे. नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि देशाच्या आर्थिक उलाढालीचा वेगही वाढत राहावा, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी देश विकासाची …
Read More »ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. हा निकाल ठाकरे सरकारसाठी मोठा दणका मानला जात आहे. इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांनी आवाज उठविला होता. यामुळे भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात …
Read More »नागपुरातील अश्लील नृत्यप्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर ः प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि कुही तालुक्यांत काही गावांमध्ये ‘डान्स हंगामा’ नावाने जाहिराती करून बंद शामियान्यामध्ये अश्लील नृत्य सादर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या नागपूर ग्रामीण भागात शंकरपटांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये तरुणवर्ग उत्साहाने भाग घेतो, मात्र काही …
Read More »इंडिया गेटवर नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 23) इंडिया गेटवर त्यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. याच ठिकाणी नेताजींचा ग्रेनाईटचा पुतळा बसवण्यात येणार आहे. या पायाभरणी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या नावाने आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान केले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटले …
Read More »इंडिया गेटवर बसवणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा
पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून त्यांंनी ही माहिती दिली, तसेच येत्या 23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देश …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जागतिक महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. 13 जागतिक नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 71 टक्के …
Read More »नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा – देवेंद्र फडणवीस
गोवा ः प्रतिनिधी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केवळ शारिरीक उंची असून चालत नाही, तर वैचारिक-बौद्धीक उंचीसुद्धा असावी लागते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper