नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु या परिस्थितीतही जागतिक बँकेने भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा वेग जास्त असेल, असा अंदाज वर्तवला आहे.जागतिक बँकेने दक्षिण आशिया वॅक्सिनेट्स अहवालात याबद्दलची माहिती दिली आहे. यामध्ये …
Read More »17 हजार फूट उंचीवर अनोखी होळी साजरी
भारतीय जवानांचा उत्साह लडाख ः वृत्तसंस्थासंपूर्ण देशभरात होळी आणि धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. लडाखच्या गलवानमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी तब्बल 17 हजार फूट उंचीवर होळी साजरी केली. हटके अंदाजातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये आयटीबीपीचे जवान हरियाणवी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या वेळी त्यांच्या चेहर्यावर होळीचा …
Read More »सेहवागकडून सॅम करणचे कौतुक अन् इंग्लंडच्या संघाला टोला
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकली. त्यानंतर टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक होत असून इंग्लडच्या सॅम करणच्या खेळीचीही अनेकांनी प्रशंसा केली. भारताचा माजी तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही सॅमचे कौतुक करून इंग्लंड संघाला टोला लगावला.इंग्लंडविरुद्ध अत्यंत चुरशीच्या झालेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने सात …
Read More »डब्ल्यूटीसी फायनलवर कोरोनाचे सावट
दुबई ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्या अंतिम सामन्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही निर्बंध लादले होते. हेच निर्बंध आता जुलैपर्यंत लागू असणार आहेत.डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18 ते 22 जूनदरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने गेल्या …
Read More »सायकलपटू आदिलचा नवा विक्रम
काश्मीर ते कन्याकुमारी अंतर कमी वेळेत पार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाश्मीरच्या बारामुल्ला येथील 23 वर्षीय सायकलपटू आदिल तेलीने गिनिज बुकमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. आदिलने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा म्हणजेच 3600 किमीचा प्रवास आठ दिवस दीड तासात पूर्ण केला. त्याने नाशिकच्या 17 वर्षीय ओम महाजनला मागे टाकले. ओमने नोव्हेंबर 2020मध्ये हाच …
Read More »वारकरी समाजाची मुस्कटदाबी; कीर्तनकार बंडातात्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; देहूत आज तुकाराम बीज; वेशीवरील आंदोलन स्थगित
पुणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम बीज मंगळवारी (दि. 30) सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलन केले. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार …
Read More »पंतप्रधान मोदींची जशोरेश्वरी मंदिरास भेट
इश्वरीपूर ः वृत्तसंस्था बांगलादेश दौर्यावर असणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 27) 51 शक्तिपीठांपैकी एक असणार्या इश्वरीपूर येथील प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिराला भेट दिली. नियोजित दौर्यानुसार मोदी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मंदिरात पोहचले. मोदींच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना मोदींनी आपण देवीकडे संपूर्ण मानवजातीला कोरोनापासून मुक्ती द्यावी, …
Read More »देशातील पायाभूत सुविधा दर्जेदार होणार
नितीन गडकरींची ग्वाही नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आगामी पाच वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जेदार होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला असून, यामध्ये गेल्या पाच वर्षांत 17 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती दिली. दिल्लीत …
Read More »महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 25) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या मागणीचे निवेदन आठवले यांनी राष्ट्रपतींना दिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटकांची गाडी, सचिन वाझे प्रकरण, …
Read More »महाराष्ट्रात महावसुली सरकार
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. यावरून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपावरून ठाकरे सरकारला घेरले आहे. महाराष्ट्राचा शो चालवतंय कोण? असा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper