Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

शेतकर्‍यांच्या हिताचे बजेट -फडणवीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी खात्यालाही प्राधान्य देण्यात आले असून हमीभाव उत्पादीत मालाच्या दीडपट देण्याची तरतूद करण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.  त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकर्‍यांच्या हिताचे बजेट असल्याचे सांगितले. महत्वाकांक्षी, आत्मविश्वासाने भरलेले आत्मनिर्भर बजेट असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोरोनाच्या संकटाचा …

Read More »

मोदी सरकारची ‘आर्थिक लस’

केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी तरतूद नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 1) सादर केला. या बजेटमध्ये विविध क्षेत्र आणि प्रत्येक घटकासाठी तरतूद करण्यात आली आहे. ‘ज्या वेळी पहाट अंधारलेली असते त्या वेळी विश्वास हाच आशेचा किरण असतो या …

Read More »

कसोटी सामना प्रत्यक्ष बघण्याची प्रेक्षकांना संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार्‍या भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. चेन्नईत होणारे दोन्ही कसोटी सामने मात्र प्रेक्षकांविना होणार आहेत.एका रिपोर्ट्सनुसार अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणार्‍या मालिकेतील तिसर्‍या कसोटी सामन्यापासून प्रेक्षकांना मैदानात जाऊन सामने पाहता येण्याची शक्यता आहे, पण किती …

Read More »

कृषी कायद्यांबाबत पवारही भूमिका बदलतील : तोमर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत शरद पवारही आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकर्‍यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमधील तरतुदी आणि पवार कृषिमंत्री असताना कायद्यात सूचविलेले बदल यांची पवारांनी तुलनात्मक समीक्षा केली …

Read More »

तिरंग्याच्या अपमानाने देश दु:खी; दिल्लीतील हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची नाराजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅलीत उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 31) आपल्या मन की बात कार्यक्रमात भाष्य केले. दिल्लीत 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगी ध्वजाचा झालेला अपमान पाहून देश खूप दुःखी झाला, असे …

Read More »

आज सादर होणार डिजिटल केंद्रीय अर्थसंकल्प; देशवासीयांचे लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी (दि. 1) अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021-22च्या बजेटकडे सगळ्यांचे लक्ष आहे. याचबरोबर रेल्वे बजेटही सभागृहात मांडले जाईल. यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा ठरणार आहे. याआधी अर्थमंत्री ब्रिफकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे घेऊन जात. यंदा पेपरलेस बजेट सादर केले जाणार …

Read More »

शेतकरी आणि सरकारमध्ये एका कॉलचं अंतर : पंतप्रधान

सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार : मोदी नवी दिल्ली : वृत्तसेवाकेंद्र सरकारनं आणणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकर्‍यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. मागील काही दिवसांपासून आंदोलनाची धार वाढली असून, संसदेच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत. दिल्लीत हिंसाचार घडल्यानंतरही मोदींनी भाष्य करणं टाळलं होतं. मात्र, अखरे अधिवेशनाच्या आधी झालेल्या सर्वपक्षीय …

Read More »

पुजारा, रहाणेला बढती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयसीसीने शनिवारी (दि. 30) जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानी कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील पहिल्या कसोटीनंतर विराट पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा फटका विराटला बसला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने अव्वल स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज …

Read More »

रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द

87 वर्षांची परंपरा खंडित नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) देशातील सर्वांत मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कळविली आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रूपात दररोज 45 हजार रुपये कमावणार्‍या …

Read More »

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचे ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी (दि. 30) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. या वेळी नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आवर्जून उल्लेख केला. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतुक करतानाच राष्ट्रपतींनी कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचे …

Read More »