Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये वाढ

नवी मुंबईत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ झालेली दिसून येत आहे. नागरिकांमध्ये ताप थंडीची लक्षणे असलेले रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत मलेरियाचे 40 रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षी फक्त 26 रुग्ण होते. यामुळे …

Read More »

नवाब मलिक यांना ईडीचा दणका

वक्फ बोर्डाशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणार्‍या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण सात ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त आहे. मंत्री नवाब मलिक यांना हा मोठा झटका मानला जात आहे. …

Read More »

रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क परत मिळणार

मुंबई : गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. करोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या. यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी …

Read More »

राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्यांवर जुलमी कारवाई

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचे राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचार्‍यांची संप पुकारला आहे. संप मागे घेण्यासाठी शासनाने निलंबनाच्या कारवाईचा बडगा कर्मचार्‍यांवर उचलण्यात आला आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य …

Read More »

भास्कर पाटील यांच्या नाट्यपुस्तकांचे प्रकाशन

खारघर : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील शिवकर गावचे मुळ रहिवाशी असलेले लेखक, दिग्दर्शक भास्कर पाटील यांच्या निरागस आणि बीज या दोन नाट्यपुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व राजदत्त यांच्या हस्ते झाले. भास्कर पाटील यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक नाटकांना राज्यनाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेले आहे. अनेक एकांकिका स्पर्धांमध्येदेखील त्यांनी मागील अनेक …

Read More »

नियोजनाअभावी नवी मुंबईत पाणीसंकट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पाण्याबाबत स्वयंपूर्ण व 24 तास पाणीपुरवठा असा लौकिक असलेल्या नवी मुंबईच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणी तुटवडा भासत आहे. महापालिकेच्या वितरण व्यवस्थेतील नियोजनाअभावी हे पाणी संकट निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नवी मुंबईला मोरबे धरणातून प्रतिदिन 450 तर एमआयडीसीकडून 80 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात …

Read More »

पालिकेतील भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करा

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेत वारंवार होणार्‍या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करावी, अशी लेखी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.  आमदार म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे की, बेलापूर विभाग कार्यालयातील दोन अधिकारी व कोपरखैरणे विभाग …

Read More »

मंत्री नवाब मलिकांविरोधात भारतीय युवा मोर्चा आक्रमक

मंत्रालय परिसरात जोरदार निदर्शने मुंबई : प्रतिनिधीराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केल्यानंतर भाजप कार्यकर्ते मलिकांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 10) मंत्रालय परिसरात जोरदार आंदोलन करत मलिक यांचा पुतळा जाळला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने या …

Read More »

एसटी कर्मचारी मागणीवर ठाम

आझाद मैदानात संपकर्‍यांचे तीव्र आंदोलन मुंबई : प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे.  मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येने जमले होते. या आंदोलनात आता भाजपने जाहीर पाठिंबा दिला. आझाद मैदानात जमलेल्या एसटी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते …

Read More »

एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवली

मुंबई : एमपीएससी परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय बुधवारी (दि. 10) घेतला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या नाहीत. …

Read More »