Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबईमध्ये डेल्टा प्लसचा पहिला बळी

मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमधील एका 63 वर्षीय महिलेचा कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीतील एका 80 वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे 13 जून रोजी मृत्यू …

Read More »

कर्नाळा बँक आर्थिक घोटाळा प्रकरण : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई ः प्रतिनिधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळा, भ्रष्टाचारप्रकरणी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्याविरोधात गुरुवारी (दि. 12) आरोपपत्र दाखल केले. सध्या पाटील हे तळोजा जेलमध्ये आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी विवेक पाटील यांच्यासह बँकेचे तत्कालीन व विद्यमान संचालक …

Read More »

आजपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया

मुंबई ः प्रतिनिधी अकरावीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शनिवार (दि. 14)पासून ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रमांक देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या …

Read More »

राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर द्वितीय

मुंबई ः प्रतिनिधी क्रीडाप्रेमी सुरेश आचरेकर स्मृती अखिल भारतीय 14 वर्षाखालील ऑनलाइन मोफत बुद्धीबळ स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या अशोककुमार सरागडाने साखळी नऊ फेर्‍यांमध्ये सर्वाधिक आठ गुण घेत निर्विवाद प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांकासाठी तामिळनाडूच्या के. पी. प्रणव आणि मुंबईच्या श्रेयांश सोमैयाचे समान सात गुणांचे आव्हान सरस सरासरीच्या बळावर मागे टाकत पनवेलच्या पारस …

Read More »

भूलथापांना बळी पडू नका; सिडकोचे आवाहन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना 2018-19 यशस्वी अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा देण्याचा निर्णय सिडकोकडून यापूर्वीच घेण्यात आला असून या संदर्भात संबंधित अर्जदारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. घरांचा ताबा देण्यासाठी सिडकोने कोणत्याही मध्यस्थ संस्था, …

Read More »

महाडमधील शेतकरी, व्यापार्‍यांना विमा रकमेच्या 50 टक्के रक्कम तातडीने द्यावी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी रायगड तसेच महाड जिल्ह्यामधील जलप्रलयामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत येथील शेती आणि व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. महाड शहर आणि तालुक्यांमध्ये ही आपत्ती फार मोठ्या प्रमाणावर भेडसावली. त्यामुळे येथील शेतकरी व व्यापर्‍यांना दिलासा देण्यासाठी विमा रकमेच्या 50 टक्के रक्कम तातडीने त्यांना देण्यात यावी. तसेच व्यापारी व शेतकर्‍यांना कमी व्याजदराने कर्ज …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत ‘मविआ’ची टाळाटाळ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात, अशोक चव्हाणांना दिले आव्हान

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचे मंत्री अशोक चव्हाणांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, आरक्षणाविषयी राज्याच्या अधिकारातील कामे पूर्ण करण्याऐवजी सतत केंद्रावर आरोप करता. राज्य सरकार नेहमी काही तरी करून आरक्षण टाळण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यामुळेच तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे …

Read More »

मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?

भाजपची राज्य सरकारवर घणाघाती टीका मुंबई ः प्रतिनिधीराज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्था कडक असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. यावरून, मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करीत भाजपने ठाकरे …

Read More »

ठाकरे सरकारची इयत्ता कंची?

शैक्षणिक बट्ट्याबोळावरून भाजपचा निशाणा मुंबई ः प्रतिनिधीअठरा वर्षांखालील मुलांचे अद्याप लसीकरण झालेले नसताना अकरावीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) प्रत्यक्ष पद्धतीने घेण्याचा राज्याचा निर्णय मनमानी, कठोर, अतार्किक, विसंगत आणि कोणत्याही अधिकाराविना असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने मंगळवारी ओढले. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.विद्यार्थी, पालकांना प्रचंड मानसिक तणाव देऊन, शिक्षणाचा …

Read More »

नवी मुंबईत उपचाराधीन रुग्णसंख्येत घट; कोरोना दरही होतोय कमी!

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. असे असले तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे आहे. नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांत घट झाली असून गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या स्थिर असल्याने बाधितांचा दरही कमी झाला आहे. कोरोनाचा उपचार घेत …

Read More »