मुंबई : अयोध्येतील भव्य राम मंदिर उभारणीत सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. विश्व हिंदू परिषद याकरिता एक मोहीम राबविणार आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. अगोदर म्हणायचे पहिले मंदिर नंतर सरकार, मग सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडथळा …
Read More »भाजपचा शिवसेनेला दे धक्का
माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पक्षप्रवेश मुंबई ः प्रतिनिधीशिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपमध्ये परतले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांनी ‘कमळ’ हाती घेतले. महापालिका निवडणुका जवळ येत असताना माजी आमदार सानप यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का मानला जात …
Read More »महाराष्ट्रात आजपासून रात्रीची संचारबंदी
मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात मंगळवार (दि. 22)पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालवाधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी …
Read More »संसर्गजन्य आजारांवरील रुग्णालयाची नवी मुंबईत गरज
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणार्या नवी मुंबईमध्ये कायमस्वरूपी संसर्गजन्य आजारांवर उपचार करणारे रुग्णालय नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. कारण भविष्यात कोरोनासारख्या इतर संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी शहरामध्ये या संसर्गावर उपचारासाठी रुग्णालय असणे गरजेचे आहे. शहरात कोरोनाप्रमाणेच इतरही संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वर्षानुवर्षे आढळत आहेत. …
Read More »मुंबईकरांनी आधीच खूप भोगलेय, त्यांना आणखी त्रास नको -फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी – मुंबई मेट्रो कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. 20) राज्यातील जनतेशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबद्दल स्पष्टीकरण दिले. यानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे. …
Read More »वातावरणाचा हापूसच्या उत्पादनावर परिणाम
मोहोर गळाला, तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; बाजारपेठेत यंदा उशिरा होणार दाखल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेली अवकाळी कृपा यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. पावसाने मोहोर गळून पडत आहे, तर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या वर्षी उत्पादनावर परिणाम होणार आहेच, …
Read More »महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सोनिया गांधी नाराज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र मुंबई : प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतेच एक वर्ष झाले. असे असले तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा …
Read More »नेरूळमध्ये आरोग्य शिबिर उत्साहात
नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभाग क्रं 85 मध्ये नेरूळ सेक्टर 6च्या रहीवाशांकरिता, सारसोळे गाव आणि कुकशेत गावाच्या ग्रामस्थांकरिता आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून दोन दिवसांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रहीवाशी व ग्रामस्थांच्या प्रतिसादाने हे शिबिर उत्साहात पार पडले. हे शिबिर आयोजनासाठी स्थानिक प्रभाग 85च्या नगरसेविका सुजाता पाटील …
Read More »विकासपेक्षा राजा आणि राजपुत्राचा अहंकारच मोठा
भाजप नेते आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधी कांजूरमार्ग येथे होऊ घातलेल्या मुंबई मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. याच दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक …
Read More »आपला पगार किती? बोलता किती?
आमदार पडळकरांनी राऊतांना झापले मुंबई ः प्रतिनिधीशिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकूचंद असा केला होता. आता यावर पडळकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. आपला पगार किती? आपण बोलता किती? असा टोमणा पडळकर यांनी राऊतांना मारला आहे.आमदार गोपीचंद पडळकर …
Read More »