महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लशीची ड्राय रन मुंबई : प्रतिनिधीकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी (दि. 2) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरू झालेे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांत ही रंगीत तालीम घेण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड विद्यापीठ …
Read More »नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्या!
आगरी समाज परिषद व प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांची मागणी मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई उभारणीसाठी सरकारने ज्यांच्या जमिनी घेतल्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी ज्यांनी आपले सबंध आयुष्य खर्ची घातले, त्या लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे यासाठी अखिल आगरी समाज परिषदेने सुरुवातीपासूनच राज्य व केंद्राकडे प्रयत्न केले आहेत. खासदार …
Read More »पोलीस खात्यात ठाकरे सरकारचा हस्तक्षेप
सुबोध जयस्वाल यांच्या नियुक्तीवरुन फडणवीसांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणार्या पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी (दि. 30) नियुक्ती करण्यात आली. मात्र आता यावरुनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून कुस्तीगीर संकुलासाठी भरीव मदत; सानपाडावासीयांना मिळणार मॅटवरील कुस्त्यांचा आनंद
नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर 3 येथील कुस्तीगीर संकुलासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून पाच लाख रुपये मंजूर केले आहेत. आमदार मंदा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकार्यांना याबाबत लेखी पत्रही दिले आहे. स्थानिक समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे …
Read More »दिलासादायक! नवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी घटला; कोरोनाबाधितांची संख्या 50च्या घरात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर कोरोना रुग्णांत वाढ झाल्याने 352 दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली आहे. या आठवड्यात रुग्णसंख्या 50च्या जवळपास आलेली पाहायला मिळाली. दिवाळीपूर्वी शहरात कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी हा 11 नोव्हेंबर रोजी 352 दिवसांवर गेला होता. त्यानंतर काही नागरिकांनी …
Read More »ज्यांनी खादाडासारखे खाल्ले त्यांनाच अपचन झालेय!
भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजवणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटीशीनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.भाजप नेते आमदार आशिष शेलार …
Read More »मुंबईत स्वबळावरच लढणार!
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे जगताप ठाम मुंबई ः प्रतिनिधी – मुंबई महापालिका निवडणुकीला अजून दोन वर्षांचा अवधी असला तरी राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत सत्तेत असला तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे येथे स्वबळावर निवडणुका लढण्याचा …
Read More »भुजबळ, वडेट्टीवार याची हकालपट्टी करा
मराठा संघटनांची मागणी मुंबई : प्रतिनिधीमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये विविध मोर्चे, आंदोलने झाली. आजही प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे मराठा समाज-ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांची …
Read More »ठाकरे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे काय?
भाजप नेते आशिष शेलारांचा हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीमुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)विरोधी आंदोलनावेळी फ्री काश्मीरचे पोस्टर झळकाविणार्या तरुणीविरोधातील तक्रार मुंबई पोलिसांनी मागे घेतली असून, या प्रकरणात सी रिपोर्ट दाखल केला आहे. यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे …
Read More »स्वच्छता अभियानासाठी पालिकेची आगेकूच
लोकसहभाग वाढविण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रयत्नशील नवी मुंबई ः प्रतिनिधी – स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने भिंतींवर चित्रे काढण्यापासून कचरा संकलनापर्यंत सर्व पातळ्यांवर परिश्रम घेतले जात आहेत. अर्थातच अभियानाचे यश लोकसहभागावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व पाच लाख 38 हजार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper