Breaking News

मुंबई – नवी मुंबई

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा; भव्य पारितोषिके

मुंबई ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 21वी राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वांत मोठ्या बक्षीस रकमेची म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक 75 हजार रुपये व …

Read More »

‘दिबां’चेच नाव विमानतळाला दिले पाहिजे

सर्वपक्षीय कृती समिती मागणीवर ठाम नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नेतृत्व व कर्तृत्व श्रेष्ठ होते व राहील. ते देशाला दिशा देणारे नेते होते. ‘दिबां’च्या जयंती दिनी 13 जानेवारी रोजी मेळावा घ्यायचा की आंदोलन करायचे याबाबत 1 जानेवारी रोजी घोषणा केली जाईल, पण त्यांचे …

Read More »

ऊर्जामंत्री राऊतांनी राजीनामा द्यावा

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात असल्याचे सिद्ध झाल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत …

Read More »

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ओबीसी जागांवरील निवडणुका स्थगित

मुंबई ः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलत ओबीसी संवर्गातील जागांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. राज्यातील 106 नगरपंचायतींमध्ये एकूण एक हजार 802 जागांसाठी निवडणूक होणार होती. यापैकी ओबीसींच्या 344 जागांवरील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. त्याचबरोबर …

Read More »

शासनाचे भूखंड आरक्षणावर निर्बंध

पालिकेच्या विकास आराखड्यावर फिरवले पाणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अडीच वर्षांपूर्वी पालिका सभागृहाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या भूखंडावरील आरक्षणाला नगरविकास विभागाने निर्बंध घातले आहेत. तसेच 500 मीटरवरील क्षेत्राफळाचे भूखंड विकण्याची सिडकोला मुभा दिली आहे. त्यामुळे पालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यावर शासनाने पाणी फिरवले आहे. पालिकेला भविष्यात लागणार्‍या …

Read More »

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; राज्य सरकारला धक्का

मुंबई ः प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारला जोरदार धक्का बसला आहे. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सोमवारी (दि. 6) सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला तसे आदेशही दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वी ओबीसी समाजाला …

Read More »

टीम इंडियाचा ‘विराट’ विजय

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कसोटीत न्यूझीलंडवर मात मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात भारताने न्यूझीलंडला तब्बल 372 धावांनी नमवले. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसर्‍या डावात 167 धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वांत मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला. न्यूझीलंडला …

Read More »

अखेर प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधीपहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक …

Read More »

एसटी कर्मचारी विलिनीकरणावर अजूनही ठाम

मुंबई : प्रतिनिधीराज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांसाठी पगारवाढीची घोषणा करूनही कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचार्‍यांना पाठिंबा देणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाबाबतचा यापुढील निर्णय एसटी कर्मचारीच घेतील, असे सांगून त्यांना गुरुवारी (दि. 25) शुभेच्छा दिल्या आहेत.राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत …

Read More »

ठाकरे सरकार घरात लपले तेव्हा महाराष्ट्राला कोरोनामधून केंद्राने सावरले

भाजप नेत्या डॉ. हीना गावित यांची टीका मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, अशी टीका भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित यांनी गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत केली. …

Read More »