Breaking News

महत्वाच्या बातम्या

लसीकरणामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका क्षेत्रात पहिल्या लाटेत अत्यावश्यक कर्मचार्‍यांनी दुसर्‍या लाटेपूर्वी कोरोना प्रतिबंधकाच्या दोनही लसींचा डोस घेतल्याने पनवेल महापालिकेचे व पोलीस विभागाचे कर्मचारी दुसर्‍या लाटेत सुरक्षित असल्याचे उजेडात येत आहे. दुसर्‍या लाटेमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यातील आणि पनवेल पालिका कर्मचार्‍यांच्या एकूण बाधितांची संख्येमुळे ही बाब समोर आली आहे. …

Read More »

खारघरमध्ये गायींची चोरी

खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील सेक्टर 1 रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेत रविवारी मध्यरात्री 3च्या सुमारास अज्ञात सहा ते सात चोरट्यांनी येथील कर्मचार्‍यांना धमकावुन गोशाळेतील दोन गायी व दोन बैलांना गुर्‍हे गुंगीचे औषध देऊन तेथून पोबारा केला. टेम्पोच्या सहाय्याने सहा ते सात जणांनी चार गुर्‍हे चोरली.विशेष म्हणजे या …

Read More »

उरणमध्ये दुकानांसाठी नवीन नियमावली

उरण : वार्ताहर मुंबई, नवी मुंबई, पनवेलबरोबरच उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नियमांचे पालन करून नक्कीच कोरोनावर मात करता येईल, असा विश्वास येथील डॉक्टर, तहसीलदार, शासकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून, दुकानांच्या वेळांबाबत नवीन …

Read More »

कोरोनाबाधितांसाठी नवी मुंबईत हॉस्पिटल उभारा -आमदार मंदा म्हात्रे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर   नवी मुंबई क्षेत्रात भव्य, सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटल उभारण्याकरिता प्रशासनातील सर्व संबंधित अधिकार्‍यांसमवेत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक मृत्यू

नवी मुंबईत कोरोनाबळींमध्ये 80 टक्के पन्नाशीच्या पुढील; तरुणांनाही धोका नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्युदर वाढू लागला असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नवी मुंबईत प्रतिदिन पाच ते नऊ जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे होत आहेत. 80 टक्के मृत्यू पन्नाशीच्या पुढील असून त्यांचा …

Read More »

सर्वांनी खबरदारी घ्यायची वेळ -आयुक्त सुधाकर देशमुख

पनवेल : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आताच्या परिस्थितीमध्ये कुणाला जबाबदार धरण्याची वेळ नाही. सर्वांनी खबरदारी घेण्याची वेळ आहे. सर्व नागरिकांनी शासनाने सांगितलेल्या उपाय योजना आपल्या पातळीवर राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. दुसर्‍या लाटेमध्ये रुग्णांची …

Read More »

रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवारा शेड नगरसेवक नितीन पाटील यांचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोनाग्रस्तांच्या नातेवाइकांसाठी नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने तात्पुरता निवारा शेड व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणारे रुग्णांचे नातेवाईक या सेवेबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत. पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना पिडीत रुग्ण दाखल …

Read More »

खारघरमध्ये आधुनिक गॅस शवदाहिनी; नगरसेवक प्रवीण पाटील यांचे प्रयत्न

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नाने खारघर सेक्टर 14 मधील वैकुंठधाममध्ये लवकरच आधुनिक गॅस शवदाहिनी सुरू होणार आहे. त्यामुळे खारघरवासीयांचा नातेवाइकांचा मृतदेह घेऊन पनवेलला जाण्याचा त्रास वाचणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. …

Read More »

राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा -आठवले

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून परिस्थिती हाताबाहेर जात असताना राज्य सरकार केवळ आरोपबाजीत दंग आहे. केवळ केंद्र सरकारवर आरोप करून चालणार नाही तर रुग्णांना योग्य उपचार सेवा सुविधा दिली पाहिजे. नियोजनाअभावी राज्यात कोरोनाच्या प्रसारावर राज्य सरकार नियंत्रण करू शकले नाही. त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा; …

Read More »

आघाडी सरकारचे गलिच्छ राजकारण; आमदार प्रसाद लाड यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेसाठी 50 हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचे श्रेय भाजपला मिळू नये यासाठी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी गलिच्छ राजकारण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावे असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी सोमवारी (दि. 19) केले. मुख्यमंत्र्यांच्या या श्रेयवादाच्या खेळामुळे निरपराध …

Read More »