उरण : प्रतिनिधीराज्यातील लाखो मच्छीमार याआधीच विविध नैसर्गिक अस्मानी संकटात सापडले असतानाच आता त्यामध्ये कोरोना महामारीच्या सुलतानी संकटाची भर पडली आहे. कोरोनामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 2500 मच्छीमारांसाठी राज्य वित्त विभागाकडून डिझेल परताव्याची आलेली साडेसहा कोटीची रक्कम मार्च अखेरपर्यंत वाटपाविना माघारी गेली आहे. रायगड मत्स्यविभागाच्या अधिकार्यांच्या अनास्थेमुळे परताव्याची रक्कम परत गेल्याचा …
Read More »आदर्श पतसंस्थेने गाठला 300 कोटींच्या व्यवसायाचा पल्ला
अलिबाग ः प्रतिनिधी – आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने 300 कोटी सहा लाख रुपयांचा एकत्रित व्यवसायाचा पल्ला गाठला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात संस्थेला दोन कोटी 55 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. 2019-20 या आर्थिक वर्षात संस्थेच्या एकत्रित व्यवसायात …
Read More »आपण खरंच कामासाठी बाहेर पडताय का?
रस्त्यांवर संदेश लिहून नवी मुंबई पालिकेकडून जनजागृती नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका चिंतेत आहे. त्यात दिल्लीतील ताब्लिगी कनेक्शन उघड झाल्याने अनेकांचा शोध सुरू आहे. तर अनेकांना शोधण्यात व क्वारंटाईन करण्यात आले आहे. नवी मुंबईकर जनता पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत असली …
Read More »संचारबंदीत लग्न जुळवणार्या भटजीवर गुन्हा दाखल
गुहागर : प्रतिनिधी – सद्या कोरोना प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊन असताना गुहागर तालुक्यातील कोसबीवाडी येथे शेकडो वर्हाडींना जमवून लग्न सोहळा करणार्या दोन्ही बाजूचे यजमान, पोलीस पाटील व भडजीवर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लग्न सोहळ्याची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष साळसकर, पोलीस उपनिरीक्षक किरण कुमार कदम, …
Read More »मजुरांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
नागोठणे ः प्रतिनिधी – नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे आणि कर्मचारी तसेच नागोठणे ज्वेलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोलमजुरी करणार्या 10 गरीब कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनामुळे सर्व रोजगार ठप्प झाला असून कामधंदा उपलब्ध नसल्यामुळे या मजुरांची उपासमार होत आहे. ही …
Read More »भाजप माणगाव तालुकाध्यक्षांकडून आदिवासीवाडीत धान्यवाटप
माणगाव ः प्रतिनिधी – जगभरात कोरोनाने हैदोस घातला असून यामुळे अनेक गावांतील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती ओढवलेल्या माणगाव तालुक्यातील वारक आदिवासी वाडीतील 100 कुटुंबांना भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी जीवनावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्याचे वाटप करून दिलासा दिला आहे. सध्या जगभरात कोरोना महामारी पसरली आहे. त्यामुळे जनतेचे …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाकडून मदतनिधी
कळंबोली : प्रतिनिधी – सामाजिक दायित्व या भावनेतून ठेवून खांदा कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाने यंदा जयत्ती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला व परिसरातील आदिवासींना आज अन्नदाना साठी मदतनिधी उपलब्ध करून दिला. कोरोनाने आलेल्या वाईट परिस्थितीत या सामाजिक संस्थेने येणार्या आर्थिक वर्षात आदिवासींच्या मूलाच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची …
Read More »भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नवनाथ नगर पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार नवनाथ नगर येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे नगरसेवक अजय …
Read More »कळंब बाजारपेठ दोन दिवस बंद
कर्जत ः बातमीदार – कर्जतमधील कळंब या कर्जत-मुरबाड-शहापूर रस्त्यावरील गावात बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेत 23 मार्चपासून जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कळंब ग्रामपंचायत आणि कळंब व्यापारी फेडरेशनकडून 4 आणि 5 एप्रिल या कालावधीत बंद पाळण्यात येत असून सर्व दुकाने दोन दिवस …
Read More »दारूविक्री अड्ड्यांवर धाडसत्र
लाखोंचा मुद्देमाल जप्त; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई अलिबाग : रामप्रहर वृत्त – कोरोना (कोव्हीड-19) विषाणूच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हयातील सर्व परवाना धारक मद्य विक्रीचे व्यवसाय बंद करणे बाबत आदेश पारित केले आहेत. तथापि काही समाज विघातक घटक याआदेशांची पायमल्ली करुन अवैधरित्या छुप्या पध्दतीने मद्यविक्री करीत असल्याची गोपनिय माहिती मिळत होती. त्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper