कर्जत ः बातमीदार गावे आणि शहरे ही प्लास्टिकमुक्त व्हावीत, यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केलेले अभियान देशाला स्वच्छतेच्या बाबतीत आणखी वरच्या पातळीवर नेणारे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून या अभियानाची केलेली सुरुवात ही कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना प्लास्टिकबंदीची जाणीव करून देणे महत्त्वाचे असल्याचे मत रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती …
Read More »मुरूड समुद्र किनार्याची स्वच्छता
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजचा उपक्रम ? मुरूड ः प्रतिनिधी पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमधील एक उपक्रम म्हणजे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूड जंजिरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व डीएलएलई विभागातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयातील शिक्षण घेणार्या विद्यार्थी व समाजातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छतेचे कीटवाटप
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुका भाजप महिला मोर्चाने समाजोपयोगी कार्याला सुरुवात केली असून पेण-सुधागड-रोहा विधानसभा क्षेत्र सहसंयोजिका वैशाली मापारा यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड तालुक्यातील भाजपा महिला मोर्चाने राजकारण न करता समाजकारण करण्याचा विडा उचलला आहे. काही दिवसांपूर्वी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सुधागड दौर्यावर असताना सुधागड महिला मोर्चाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश …
Read More »पालीतील वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी
पाली ः प्रतिनिधी पाली शहरातील सर्वाधिक कळीचा मुद्दा वाहतूक कोंडीचा व अवैध पार्किंग ठरत आहे. पाली हे शहर अष्टविनायकापैकी एक क्षेत्र हे महत्त्व असले तरी या शहरात गणपतीचे देवस्थानव्यतिरिक्त पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अडचण होत आहे. हटाळेश्वर चौक बाजारपेठ वाहतुकीचा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. या परिसरात होणार्या अवैध पार्किंगमुळे रस्त्याने …
Read More »500 फूट खोल दरीत पडलेल्या पर्यटकाला जीवदान
कर्जत ः बातमीदार नवी मुंबई येथून सहा ट्रेकर्सची टीम पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आली होती, परंतु त्यातील एकाचा पाय घसरून तो 500 फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस व माथेरान येथील सह्याद्री रेस्क्यू टीम यांनी अथक प्रयत्न करून या पर्यटकाचे प्राण वाचवले आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत माथेरानजवळ शिवकालीन पेब किल्ला …
Read More »प्रवासी शेड दुरुस्त करण्याची मागणी
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड नगर परिषद हद्दीतील गणेश पाखाडीजवळील प्रवासी शेड मोडकळीस आली असून असंख्य प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून मुरूड नगर परिषदेने या प्रवासी शेडची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी केली आहे. गणेश पाखाडीमधील असणार्या प्रवासी …
Read More »कर्जफेडीसाठी सहकार्य करा -कौसल्या पाटील
पाटणेश्वर अर्बन बँकेच्या वार्षिक सभेत कर्जदारांना आवाहन पेण ः प्रतिनिधी श्री. पाटणेश्वर अर्बन को-ऑप बँकेच्या कर्जदारांनी कर्ज फेडण्यासाठी बँकेला सहकार्य करून कर्जाची फेड मुदतीत करावी, असे आवाहन बँकेच्या अध्यक्षा कौसल्या पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले. श्री. पाटणेश्वर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. …
Read More »दिवाळीआधी निवडणुकीचा बार
महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वांना उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा अखेर झाली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून, दोन्ही निवडणुकांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच दिवाळीपूर्वीच जाहीर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी (दि. …
Read More »कळंबोलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन कळंबोली कातकरी वाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 20) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे माजी स्थायी सभापती व विद्यमान नगरसेवक अमर पाटील, भाजप कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेविका …
Read More »रायगडात विसावल्या परराज्यांतील होड्या
खराब हवामानाचा फटका मुरूड : प्रतिनिधी खराब हवामानामुळे महाराष्ट्रासह परराज्यांतील शेकडो मच्छीमारी होड्या सध्या रायगड जिल्ह्यातील विविध किनार्यांवर विसावल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात कधी जोरदार वार्यांचा मारा, तर कधी मुसळधार पावसामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणार्या कोळी समाजावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी कोकणात आलेल्या रत्नागिरी, पालघर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper