Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

स्व. पत्रकार वचन गायकवाड यांना सहकार्यांनी वाहिली श्रद्धांजली

पनवेल ः वार्ताहर तळोजातील पत्रकार वचन गायकवाड यांनी अचानक एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याने पनवेल तालुक्यातील पत्रकार एकवटले आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी गायकवाड यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मदत करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. वचन गायकवाड यांच्या अचानक जाण्याने तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रासह तळोजा परिसरातील औद्योगिक क्षेत्रातूनही दुःख व्यक्त करण्यात …

Read More »

गरजू कलाकार, रिक्षाचालकांना धान्यवाटप

भाजप नेते बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : वार्ताहर कोकण म्हाडाचे माजी सभापती तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील हे नेहमीच आपला वाढदिवस समाज हेच आपल कुटुंब असे मानून विविध सामाजिक उपक्रम करून साजरा करत असतात. म्हणूनच गोरगरीब जनतेला आपलासा वाटणारा आणि नागरिकांसाठी प्रामाणिकपणे अहोरात्र झटणारा नेता …

Read More »

जेएनपीटीमुळे देशातील बंदर उद्योगास बळकटी

मे महिन्यात कंटेनर हाताळणीत झाली वाढ उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीटीने गेल्या काही महिन्यांत अनेक आव्हानांवर मात करीत माल हाताळणीत निरंतर वाढ सुरूच ठेवली आहे. गेल्या काही महिन्यांत जेएनपीटीने आयात-निर्यात समुदायासाठी व्यवसाय, कार्यक्षम, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व सुरळीत होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. जेएनपीटीने मे महिन्यात चार लाख 54 हजार 385 …

Read More »

मानवी साखळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

आमदार महेश बालदी यांचे आवाहन उरण : वार्ताहर होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते  दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी गुरुवारी (दि. 10) होणार्‍या मानवी साखळी आंदोलनास मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग व्हावे, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले आहे. सर्व गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, …

Read More »

पनवेलची बाजारपेठ पुन्हा गजबजली!

दुकानांमध्ये नागरिकांची, तर रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये सोमवार (दि. 7) पासून अंशतः अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक दुकाने, आस्थापनांसह अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानेसुद्धा आदेशानुसार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पनवेल बाजारपेठेमध्ये नागरिकांची तुडुंब गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर …

Read More »

स्नेहल माळीची खारघर ते किल्ले रायगड सायकलिंग

शिवरायांना अनोखी मानवंदना खारघर ः प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा झाला. याचे औचित्य साधून खारघर येथील राष्ट्रीय सायकलपटू स्नेहल माळी हिने खारघर ते खोपोली असा 100 किमीचा सायकल प्रवास करून महाराजांना अनोखी मानवंदना दिली.स्नहेल हिने नुकतेच पनवेलमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत कांस्यपदक …

Read More »

मुलाच्या स्मरणार्थ शाळेची दुरुस्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त सातत्याने समाजसेवाचा ओढा घेतलेले सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जोशी यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ ओवे पेठ येथील शाळेची दुरुस्ती करून एका चांगला पायंडा पाडला आहे.  रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ओवे पेठ मराठी शाळेची पडझड झाली होती. विद्या दानाचे काम होणार्‍या या विद्यालयाची इमारत तौक्ते वादळात नुकसानग्रस्त झाली. …

Read More »

10 जूनच्या आंदोलनासाठी नवी मुंबईतही बैठका; विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची एकमुखी मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. यासाठी 10 जून रोजी होणार्‍या मानवी साखळी इशारा आंदोलनासाठी गावोगावी बैठका सुरू आहेत. त्याप्रमाणे जुईनगर, सारसोळे, नेरूळ या ठिकाणी ग्रामस्थांच्या बैठका झाल्या. या बैठकांना उत्स्फूर्तपणे विविध पक्ष, संघटना, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात विविध कामे; प्रभाग 19मधील नगरसेवकांचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या समम्या जाणून त्या सोडविण्याचे तसेच त्यांना विविध सुविधा देण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेविक निधीमधून प्रभाग क्रमांक 19मधील पटवर्धन वाडा येथील गल्लीमध्ये स्टॅम्प काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या हस्ते …

Read More »

निर्दयी पोलिसांकडून शेवे ग्रामस्थांवर अत्याचार

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेवे गावातील शूर महिलांनी पोलिसांच्या गोळीबाराला न जुमानता सिडको अधिकार्‍यांना जमीन संपादन करण्यास …

Read More »