माणगाव : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 8) अमृत महोत्सवी दौड व प्रभात फेरी काढण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम देशभर राबविण्यात येणार असून हे अभियान माणगावात 13ते 15ऑगस्ट …
Read More »स्वातंत्र्याची दिंडी उपक्रमाचा रायगडात शुभारंभ
अलिबाग : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात स्वातंत्र्याची दिंडी उपक्रम राबविण्यात येत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा प्रारंभ सोमवारी (दि. 8) वरसोली येथे रॅली काढून करण्यात आला. रायगड …
Read More »महाडमध्ये भंगार गोदामांकडून नियमांचे उल्लंघन
बेकायदेशीर भंगार गोदामांकडून शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन राजरोसपणे केले जात आहे. याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. महाड शहरातील तसेच औद्योगिक क्षेत्रातील भंगार व्यावसायिक अनधिकृतपणे जुन्या वाहनांची तोड करत असून याठिकाणी काम करणार्या कामगारांच्या सुरक्षेबाबत देखील विचार केला जात नसल्याचे दिसून येत आहे. भंगार गोळा करण्यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालत …
Read More »विद्यार्थ्यांनी जीव ओतून काम करावे -डॉ. नितीन आरेकर
मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सवाचा कर्जतमध्ये समारोप कर्जत : प्रतिनिधी स्पर्धा म्हटली की, जय पराजय होतच असतो. त्याकडे लक्ष न देता आपण आपले ध्येय्य गाठण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शिस्ती बरोबरच जीव ओतून काम करावे, म्हणजे यश निश्चित मिळेल, असा सल्ला मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन आरेकर …
Read More »विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांना स्थानिक बाजारपेठेत मागणी
कर्जत : बातमीदार अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या कडाव (ता. कर्जत) येथील शिशुमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून सुमारे 400राख्या तयार केल्या असून त्यांच्या विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या राख्या खरेदीसाठी स्थानिक बाजारपेठेत गर्दी होत आहे. पाठ्यपुस्तकीय ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार समजण्यासाठी शाळेने हा उपक्रम राबविला. प्रथम इयत्ता …
Read More »हर घर तिरंगा अभियानांतर्गत पेणमध्ये जनजागृती रॅली
पेण : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या ’हर घर तिरंगा’अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी पेणमध्ये रॅली काढण्यात आली होत. या जनजागृती रॅलीमध्ये पेणमधील प्रायव्हेट हायस्कूल, सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, नगर परिषद उर्दू शाळा, पेण एज्युकेशन प्राथमिक शाळा यांच्यासह विविध कॉलेज व शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होेते. पेण शहरातील महावीर मार्ग, गांधी मंदिर रस्ता, पेण …
Read More »नागोठण्यात धर्म फेरी; शेकडो तरुण-तरुणी सहभागी
नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे नगरीत हिंदू जनजागृती मंचच्या वतीने रविवारी (दि. 7) नागोठणे शहरात धर्म फेरी काढण्यात आली होती. या धर्म फेरीत शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते. नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे पूजन करून प्रेरणा मंत्राने रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास धर्म फेरीची सुरुवात करण्यात आली. …
Read More »खालापूर-खोपोली मार्गावरील झाडे ऐन पावसाळ्यात सुकली; ठेकेदाराचा बनाव उघड
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली ते खालापूर या आठ किमी अंतराच्या टप्प्यात ठेकेदाराने लावलेली झाडे ऐन पावसाळ्यात सुकली असून, त्यांना टेकू देण्यासाठी वापरलेल्या फक्त काठ्या शिल्लक राहिल्या असल्याचे चित्र आहे. खोपोली ते खालापूर या रस्त्याचे तीन वर्षापुर्वी रुंदीकरण आणि दुरुस्ती करण्यात आली. रस्ता रुंदीकरण करताना तोडलेल्या एका झाडाच्या मोबदल्यात पाच …
Read More »खोपोली मंडळातील शेतकर्यांना ई-पीक पाहणीविषयी प्रशिक्षण
खालापूर : प्रतिनिधी खोपोली मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी व मंडळ अधिकार्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकर्यांनी लागवड केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे नोंद केली. तसेच त्याचे प्रात्यक्षिक दाखवून, यापुढे प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेतातील पिकाची नोंद ई पीक पाहणी व्हर्जन 2 अॅपव्दारे कशी करायची, हे समजवून सांगितले. शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प …
Read More »कर्जत न.प. मध्ये ध्वज वितरण कक्ष
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद कार्यालयात ध्वज वितरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कर्जत शहरातील प्रत्येक प्रभागात ध्वज मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, मंडळ, इच्छुक स्वयंसेवकांनी, सर्व नागरिकांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि तिरंग्याचा सन्मान करावा, असे आवाहन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केले आहे. …
Read More »