खालापूर : प्रतिनिधी बोरघाटालगत थंड हवेचे ठिकाण असणार्या गारमाळ वाघरणवाडी येथे सुप्रिया फार्मस कंपनीने आपल्या व्यवसायला अडचण ठरणारा शासनमान्य जिल्हा परिषदेचा रस्ताच बंद केला. रस्त्यावरच मातीचा ढिगारा टाकून अतिक्रमण केल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे, मात्र या प्रकल्पाची विक्री झाल्यावर प्रत्येक वेळेस रस्त्यासाठी दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे प्रकल्प …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते बिस्मी ग्रुप फूड मॉलचे उदघाटन
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील मुबई-गोवा हायवेजवळील वाशी नाका येथे बिस्मी ग्रुप फूड मॉल या नवीन हॉटेलचे उद्घाटन पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या वेळी जि. प सदस्य प्रभाकर म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, महेश पाटील, राजेश मोकल, धनश्री पाटील, बिस्मी ग्रुपचे उमेश म्हात्रे, सलीम खान, …
Read More »रसायनी विद्युत वितरण कार्यालयाला नागरिकांचा घेराव
खालापूर : प्रतिनिधी विद्युत पुरवठ्यामध्ये चाललेल्या सावळ्या गोंधळाबाबत रसायनी परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी महावितरण उपअभियंत्यांना निवेदन दिले. परिसरातील विविध समस्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. याकरिता रसायनी परिसरातील सर्वपक्षीय नेते व व्यापारी असोसिएशन मोहपाडा यांच्या शिष्टमंडळाने एमएसईबी कार्यालय उपअभियंता किशोर पाटील यांना शनिवारी (दि. 9) परिसरातील विविध समस्या सांगितल्या. विद्युत पुरवठा …
Read More »‘सुदर्शन केमिकल्स’ सलग दुसर्यांदा इंडिया महात्मा अवॉर्डने सन्मानित
धाटाव : प्रतिनिधी सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडला अमेरिकेच्या लाईव्ह वीक ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकी उपक्रमातील (सीएसआर) उल्लेखनीय कार्यासाठी सलग दुसर्यांदा ‘इंडिया महात्मा अवॉर्ड्स 2021’ने सन्मानित करण्यात आले. पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि लाईव्ह वीक ग्रुपचे अमित सचदेव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार …
Read More »नेरळ रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी लिफ्टची उभारणी
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जतकडील नेरळ रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी उद्वाहन बसवले जाणार आहे. या उद्वाहनाचे फ्लॅट 2 वरील काम 80 टक्के पूर्ण झाले असून फ्लॅट एकवरील उद्वाहनाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. नेरळ या जंक्शन रेल्वेस्थानकातून माथेरानकरिता मिनीट्रेनचा नेरळ-माथेरान-नेरळ असा प्रवास सुरू होतो. त्यामुळे पर्यटक प्रवाशांची मोठी गर्दी …
Read More »माणगावमध्ये यंदा भातपीक उत्तम; कापणीची लगबग
शेतकर्यांना भरघोस उत्पन्नाची आशा माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात यंदाच्या वर्षी भात पिकाचे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले असले, तरी यंदाच्या वर्षी दरवर्षीच्या तुलनेत भातपिकाला पोषक पाऊस, हवामान व वातावरण मिळाल्यामुळे माणगाव तालुक्यात भातपीक उत्तम आले आहे. शेतकर्यांची मेहनत आणि निसर्गाने दिलेली साथ यामुळे शिवारातील शेती चांगलीच फुलली आहे. अनेक ठिकाणी खडकाळ, …
Read More »भरकटलेल्या दोन आदिवासी मुलींचे पालक शोधण्यात मुरूड पोलिसांना यश
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव जेट्टी परिसरात दोन अल्पवयीन आदिवासी मुली बराचवेळ फिरत होत्या. त्यांना ताब्यात घेऊन मुरूड पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्यांच्या पालकांना शोधून काढले व त्या अल्पवयीन मुली त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिल्या. नांदगाव जेट्टी परिसरात दोन आदिवासी अल्पवयीन मुली फिरत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार दीपक राऊळ, पोलीस …
Read More »द्रुतगती महामार्गावर दोन वाहनांना लागली आग
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाहने जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना गुरुवारी (दि. 7) रात्री रात्री 11च्या सुमारास मुंबई लेनवर तर दुसरी घटना शुक्रवारी (दि. 8) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दोन्ही घटनांत जीवितहानी झाली नाही, मात्र कार जळून खाक झाल्या. …
Read More »श्री धावीर महाराजांच्या पालखी उत्सवाला परवानगी
आयोजकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर रोहे : प्रतिनिधी श्री धावीर महाराज पालखी उत्सवाच्या दरम्यान कुठेही गर्दी होऊ नये यासाठी आयोजकांनी लक्ष द्यावे. व भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी रोहे येथे केले. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये नुकताच श्री …
Read More »प्रतापगडसाठी एसटी बसच्या विशेष फेर्या
पोलादपूर : प्रतिनिधी शारदीय नवरात्रोत्सवामध्ये प्रतापगडाकडे जाणार्या देवीभक्तांसाठी एसटी बसच्या विशेष फेर्या सुरू झाल्याची माहिती महाड आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली. नवरात्रोत्सव काळात महाड आगारातून रोज सकाळी 7 आणि दुपारी 2 वाजता तर प्रतापगड येथून सकाळी 11.30 आणि सायंकाळी 5.30 वाजता बस सोडण्यात येतील. भाविकांनी याची नोंद घेऊन या एसटी …
Read More »