कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील शेलू स्थानकात सध्या सुरू करण्यात आलेली एकही लोकल थांबत नाही. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या 23 उपनगरीय लोकल गाड्या आणि 10 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्या यांना मुंबई सीएसएमटीपासून कर्जतपर्यंत फक्त शेलू स्थानकात थांबा नाही. तसे पत्रक मध्य रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आले आहे. …
Read More »भाजप महिला मोर्चाचे आंदोलन; सुधागड तहसीलदारांना निवेदन
पाली : रामप्रहर वृत्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. असा आरोप करून राज्य सरकारने महिला सुरक्षेसाठी कडक कायदे करण्याची मागणी करीत सुधागड भाजप महिला मोर्चातर्फे तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि. 12) आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार वैशाली …
Read More »तांबडी बलात्कार व हत्या प्रकरण ; विशेष पोक्सो न्यायालयात पोलिसांकडून दोषारोपपत्र सादर
अलिबाग, रोहा : प्रतिनिधीरोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यासाठी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सोमवारी (दि. 12) अलिबाग जिल्हा न्यायालयात हजेरी लावली. त्यांनी तांबडी येथे जाऊन गुन्हा घडला त्या ठिकाणची स्थळ पाहणीही केली. …
Read More »रायगड जिल्ह्यात 273 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 11) नव्या 273 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 336 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 184 व ग्रामीण 32) तालुक्यातील 216, पेण 16, खालापूर 10, अलिबाग आठ, रोहा व कर्जत प्रत्येकी सहा, महाड पाच, श्रीवर्धन दोन आणि …
Read More »फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा
मुरुड : प्रतिनिधी सध्या फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्या अनुशंघाने अभयारण्यातील वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती वन कर्मचार्यांना देण्यासाठी डॉ. संतोष देवरुखकर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. या वेळी डॉ. देवरुखकर यांनी, विविध औषधी वनस्पतींची माहिती दिली. त्याचप्रमाणे कॅन्सरला दूर ठेवणार्या औषधी वनस्पती, तुटलेली हाडे जुळवण्यासाठी लागणार्या वनस्पतींची …
Read More »रोह्यात परतीच्या पावसाचे थैमान
धाटाव ः प्रतिनिधी कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या शेतकरीवर्गाने आपला रोजगार गमावला. त्यातून सावरताच निसर्ग चक्रीवादळाने शेतकर्यांच्या फळबागा, घरे उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले होते. त्यातील अनेक जण शासकीय मदतीपासून वंचित आहेत. त्यातच शनिवारी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची वेळ आली आहे. पावसाने धुवाँधार बॅटिंग करीत संपूर्ण …
Read More »बारशीवमध्ये आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान
रेवदंडा ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील बारशीव येथे रात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचा मोठा भडका उडाल्याने आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला होता. स्थानिक युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका पसरत होता. येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश घाटवळ …
Read More »पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाज झाला आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा
पाली ः प्रतिनिधी पाली येथील 16 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार व जातीवाचक शिवीगाळ झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. या घटनेचे सुधागडसह जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांत तीव्र पडसाद उमटले आहेत. यासंदर्भात पाली पोलीस स्थानकात संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्या अनुषंगाने या गुन्ह्यातील आरोपीस लवकरात लवकर कठोर …
Read More »सकल ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी; नेरळ येथील परिषदेत एकमत
कर्जत ः बातमीदार ओबीसीमधील सर्व 3142 जातींना दिलेले आरक्षण घटनेने मान्य केल्याने त्या आरक्षणाला धक्का लागू नये, असा ठराव नेरळ येथे झालेल्या ओबीसी परिषदेत घेण्यात आला. त्याच वेळी 2021मध्ये होणारी जनगणना ही जातीनिहाय करावी यासाठी कर्जत तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील सर्व समाजप्रमुखांनी एकमत दर्शविले आहे. नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक …
Read More »साल्हेर किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना मानवंदना!
अलिबाग ः प्रतिनिधीवयाच्या तिसर्या वर्षीच गिर्यारोहण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकावणार्या महाराष्ट्राच्या लाडक्या शिवकन्या शर्विका म्हात्रे हिने पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. सह्याद्री पर्वतरांगांत वसलेले अनेक लहान-मोठे किल्ले गिर्यारोहकांना खुणावत असतात. त्यापैकी सह्याद्री पर्वतरांगेतील साल्हेर हा सर्वाधिक उंचीचा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात …
Read More »