मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर मायदेशी परलेला भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे गुरुवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी त्याने कांगारूची प्रतिकृती असलेला केक कापण्यास नकार देऊन चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकली आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणेचे माटुंगा येथील राहत्या घरी अधिक जल्लोषात तसेच पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या …
Read More »पांड्याबरोबरच्या वादाप्रकरणी दीपक हुड्डावर बीसीएची कारवाई
मुंबई : प्रतिनिधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून अचनाक माघार घेणे अष्टपैलू दीपक हुड्डाला चांगलेच महागात पडले आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनने (बीसीए) दीपक हुड्डावर यंदाच्या देशांतर्गत हंगामासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. ‘दीपक हुड्डा या हंगमात बडोदा संघाचे प्रतिनिधीत्व करणार नाही, असा निर्णय मुख्य परिषदेने घेतल्याची माहिती बीसीएच्या प्रचार समितीचे अध्यक्ष सत्यजित …
Read More »अजिंक्य रहाणेनेच कसोटी संघाचे नेतृत्व करावे
बिशनसिंग बेदी यांचे मत नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला समजला जाणार्या गाबाच्या मैदानावर भारतीय संघाने विजयी पताका फडकवली. 19 जानेवारी 2021 रोजी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाली भारतीय संघाने ‘कांगारूं’चा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका खिशात घातली. यानंतर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणेला कौल …
Read More »टीम इंडियाची फिनिक्स भरारी
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 2-1ने हरवून नवा इतिहास रचला आहे. या मालिकेत भारताने यंदा विजयाची हॅट्ट्रिक केली. गेल्या सलग दोन वर्षी या प्रतिष्ठेच्या मालिकेत आपण ‘कांगारूं’ना नमविले आहे, पण या वेळी पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने मिळविलेला …
Read More »आता पीटरसनने भारतीय संघाला डिवचले
म्हणतो, खूप आनंद साजरा करू नका! आमच्यापासून सावध राहा!! लंडन : वृत्तसंस्थाभारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 2-1च्या फरकाने पराभूत करीत ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौर्यात देदीप्यमान कामगिरी करणार्या टीम इंडियासाठी पुढचे आव्हान तयार आहे. 5 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच इंग्लंडच्या माजी …
Read More »आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर
ऋषभ पंतची मोठी झेप दुबई : वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत स्फोटक फलंदाजी करणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे, तर विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे …
Read More »बार्सिलोनाला नमवून अॅथलेटिक बिलबाओ अजिंक्य
स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल सेव्हिला : वृत्तसंस्थाअॅथलेटिक बिलबाओने पिछाडीवरून मुसंडी मारत बार्सिलोनाला 3-2 असे हरवून स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. इनाकी विलियम्स याने अतिरिक्त वेळेत केलेला गोल अॅथलेटिकच्या विजयात मोलाचा ठरला.अँटोनी ग्रिझमन याने 40व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल करीत बार्सिलोनाला आघाडीवर आणले, पण दोन मिनिटांनी ऑस्कर डे …
Read More »हिमाचल प्रदेशकडून महाराष्ट्राचा पराभव
मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा बडोदा : वृत्तसंस्थारिषी धवनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर हिमाचल प्रदेशने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेण्टी-20 क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात महाराष्ट्रावर चार गडी राखून विजय मिळवला. या विजयासह हिमाचल प्रदेशने गुणतालिकेत 16 गुणांनिशी दुसरे स्थान पटकावत बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्वप्नील …
Read More »ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा धडाकेबाज विजय
गिल, पंतची दमदार खेळी ब्रिस्बेन : वृत्तसंस्थाअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त विजय मिळवत मालिका 2-1 अशी जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर चषक आपल्याकडे कायम राखला. शुभमन गिल आणि ऋषभ पंत भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताने 4 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. …
Read More »सिराजचा ऑस्ट्रेलियाला ‘पंच’; भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान
ब्रिस्बेन : वृत्तसंस्था मोहम्मद सिराजचे पाच बळी आणि चार गडी बाद करून शार्दुल ठाकूरने दिलेली तोलामोलाची साथ या जोरावर भारताने ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाला 294 धावांपर्यंत रोखले. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला 328 धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper