Breaking News

क्रीडा

टोकियो ऑलिम्पिक होणारच जपानच्या पंतप्रधानांचा दावा

टोकियो : वृत्तसंस्था जपानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत अनिश्चितता वाढू लागली आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत ऑलिम्पिक होणारच, असा दावा जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी केला आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत दूरचित्रसंवादाद्वारे ते बोलत होते. ‘भविष्यातील विषाणू संसर्गाची तयारी करण्यासाठी आम्हाला धडा मिळाला आहे. गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा …

Read More »

इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी ठरू शकतात धोकादायक!

चेन्नई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीमध्ये 2-1ने कसोटी मालिकेत हरविणार्‍या टीम इंडियापुढे आता इंग्लंडचे आव्हान आहे. इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. 2020मध्ये कोरोनामुळे फार क्रिकेट खेळले गेले नाही, पण इंग्लंडच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी …

Read More »

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी; भारताचे पारडे जड

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. चेन्नईत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 9 पैकी 5 कसोटीत विजय मिळवला आहे. या दोन्ही संघांतील अखेरच्या लढतीत भारताने 75 धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा करुण नायरने 303, तर केएल राहुलने 199 धावा केल्या होत्या. या मैदानावर …

Read More »

मालिकेत एकतर्फी लढती होणार नाहीत

जोफ्रा आर्चरचा टीम इंडियाला इशारा चेन्नई ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. या मालिकेमधील पहिला सामना 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर याने यंदा चांगले पिच असेल. या पिचचा इंग्लंडच्या बॉलर्सना फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली …

Read More »

पुजाराकडून रोहित आणि गिलची प्रशंसा

मुंबई ः प्रतिनिधीभारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळविलेल्या ऐतिहासिक विजयात चेतेश्वर पुजाराचे मोठे योगदान आहे. रोहित व गिलने आक्रमक खेळ करीत टीम इंडियाला विजयाचा मार्ग दाखवला. हे दोघेही आक्रमक खेळाडू आहेत. मला त्यांची मदत होते. जोडीदार आक्रमक खेळत असेल तर मला माझा नैसर्गिक खेळ करता येतो, असे पुजाराने स्पष्ट केले. पुजाराने एका मुलाखतीमध्ये …

Read More »

टीम इंडियासाठी गुड न्यूज

कोरोना चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह; कुटुंबाचाही लाभणार सहवास नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या तडाख्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर क्रिकेट मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरूद्ध 5 फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. तत्पूर्वीच टीम इंडियासाठी दोन चांगल्या बातम्या आल्या आहेत. तीनपैकी पहिल्या कोरोना चाचणीत सर्व भारतीय खेळाडू निगेटिव्ह आले असून …

Read More »

रायगड जिल्हा क्रीडा संकुलात तात्पुरते जेल

खेळाडूंसाठी दरवाजे बंद अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील नेहुली येथे बांधण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर खेळण्यापेक्षा इतर कामांसाठीच जास्त केला जात आहे. सध्या हे क्रीडा संकुल कच्च्या कैद्यांसाठी तात्पुरते जेल म्हणून वापरले जात आहे. परिणामी खेळाडूंसाठी या संकुलाचे दरवाजे सध्या बंद आहेत.  लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या की निवडूक आयोग हे …

Read More »

पोयनाड पोलीस-व्यापार्‍यात रंगला क्रिकेट सामना

अलिबाग ः प्रतिनिधीप्रजासत्ताक दिनानिमित्त (दि. 26) झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्यातर्फे  आयोजित क्रिकेट सामन्यात पोयनाड पोलीस संघाने विरुद्ध पोयनाड व्यापारी असोसिएशनच्या संघाचा 25 धावांनी पराभव केला. पोयनाड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल अतिग्रे यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिल कुथे, तर दर्शन जैन यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चषक …

Read More »

चेन्नईची खेळपट्टी वाढवणार भारतीय खेळाडूंचे टेन्शन!

चेन्नई ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविल्या जाणार आहेत, पण चेन्नईच्या या खेळपट्टीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढू शकते. कारण चिपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर गवत ठेवण्यात आले आहे. या पाच खेळपट्ट्यांपैकी …

Read More »

…म्हणून ऑस्ट्रेलियाचा संघ हरला -इयान चॅपल

सिडनी : वृत्तसंस्थानुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या विजयाचे आणि ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे क्रिकेट तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या अंगाने विश्लेषण सुरू आहे. खरेतर या मालिकेत भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला वरचढ ठरण्याची संधी होती. कारण ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात खेळत होता. तिथल्या खेळपट्ट्या, वातावरण सर्वच त्यांना अनुकूल होते, पण युवा भारतीय संघाने बलाढ्य …

Read More »