कामोठे : रामप्रहर वृत्त येथील ओमकार राजेंद्र बोबडे व भारतीय संघाने वर्ल्ड थ्रो बॉल चॅम्पियनशिप, क्वालालंपूर मलेशिया इथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधित झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करीत सुवर्ण पदक जिंकले. या कामगिरीमुळे ओमकारची डिसेंबरमध्ये अमेरिकेत होणार्या स्पर्धेत निवड झाली आहे. ओमकार व पूर्ण भारतीय संघावर या कामगिरीबद्दल …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण
कळंबोली ः रामप्रहर वृत्त कळंबोली भाजपच्या वतीने पर्यावरणाचे संवर्धन व प्रदूषणावर मात, हा संदेश देताना आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन भाजपचे कळंबोली शहर उपाध्यक्ष व समाजसेवक नितीन काळे व भाजप कळंबोली शहर उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते. हे स्पर्धेचे दुसरे वर्षे असून या स्पर्धेत श्रींची आकर्षक …
Read More »ओरायन मॉलमधील मोदक स्पर्धेत महिलांसह पुरुषांचा सहभाग
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणार्या पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये पारंपरिक मोदक स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या स्पर्धेत 55 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यात महिलांसह पुरुषांनी सुद्धा सहभाग घेतल्याने त्यांचे आयोजकांतर्फे कौतुक करण्यात आले. या स्पर्धेत उपस्थित स्पर्धकांनी उकडीच्या मोदकासह काजू मोदक, चॉकलेट …
Read More »कष्टाला पर्याय नाही ः आमदार प्रशांत ठाकूर
एकविरा मित्र मंडळाच्या वतीने सत्कार सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा, मेहनत घ्यावी, मन लावून अभ्यास करावा, कष्टाला पर्याय नाही, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहोळ्यात ते बोलत होते. एकविरा युवक मित्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही गौरवोद्गार त्यांनी …
Read More »पुराने कोलमडलेली शेती अर्थव्यवस्था सावरायला हवी
गेल्या काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. 15 दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रावर पुराचे संकट कोसळले. सारे होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा संसार वाहून गेला. काही ठिकाणी माणसेही वाहून गेली. पुरामुळे शेतीला मोठा फ टका बसला. पश्चिम महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला व शेती आणि त्यावर आधारित अर्थव्यवस्था वाहून गेली. …
Read More »धडाडीच्या निर्णयांचे 100 दिवस
मोदी यांचे सरकार राष्ट्रीय सुरक्षितता, विकास आणि गोरगरिबांचे कल्याण यांचे प्रतीक बनले आहे. देशाचा विकास, जनतेचे कल्याण आणि राष्ट्राची सुरक्षा याकरिता गरज भासेल ते सारे काही करण्यास हे सरकार कटिबद्ध आहे. आर्थिक आघाडीवर परिस्थिती काहिशी बिकट आहे. परंतु सरकारने ते कदापिही नाकारलेले नाही. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सरकार हालचाली करतेच …
Read More »भामरागडला पुराचा वेढा
तिघे वाहून गेले; 300 गावांचा संपर्क तुटला गडचिरोली ः प्रतिनिधी पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांना पूर आल्याने भामरागडला मोठा फटका बसला आहे. 70 टक्के गाव पाण्याखाली आले आहे. सहाशेवर गावकर्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने सुमारे 300 गावांचा दोन …
Read More »‘होमगार्डमध्ये सामील व्हा’
म्हसळा ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, रोहा, खालापूर (चौक), मुरूड, महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, पाली या तालुक्यातून होमगार्ड पथकांत भरती प्रक्रिया दि. 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत सुरू आहे. तरी आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवारांनी भाग घ्यावा, असे आवाहन म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे …
Read More »शेतकरी वसंत भोसले यांची सामाजिक बांधिलकी
नागोठणे : प्रतिनिधी रोहे तालुक्यातील बाळसई गावचे शेतकरी वसंत भोसले यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले वसंत भोसले हे गेली 25 वर्षे गावातील विविध कार्यक्रमांत मोफत जेवण आणि शेतात राबून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून …
Read More »वाहतूक कोेंडीचे विघ्न
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बिकट माणगाव : प्रतिनिधी कोकणवासीयांचे आराध्य दैवत गणपतीला शनिवारी भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आपल्या मायभूमीतून कर्मभ्ाूमीकडे निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे चाकरमानी प्रवासी तासन्तास या महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोंडीला तोंड देत होते. त्यामुळे चाकरमान्यांच्या वाट्याला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper