नवी मुंबई : प्रतिनिधी नोव्हेंबर महिना सुरू झाला, तरी अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी सचण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे नैसर्गिकरीत्या मच्छरांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आरोग्य विभागाच्या नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी डास उत्पत्ती ठिकाणे शोधून मच्छरांची पैदास होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहेत, …
Read More »रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वेग; उपमहापौर विक्रांत पाटील यांचे प्रयत्न
पनवेल : वार्ताहर विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पनवेल महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांची डागडुजी, तसेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने व प्रत्यक्ष उभे राहून प्रभागातील महाराणा प्रताप रोड (परदेशी आळी) येथील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेगाने सुरुवात केली. येथील रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर दुसरा लेअर (डीबीएम) मारण्याचे …
Read More »बेलेझा मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केलेल्या ‘बेलेझा मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019’ स्पर्धेत मिस गटामध्ये प्रथम क्रमांक वृषाली थोरात, द्वितीय क्रमांक मधू जाजू आणि तृतीय क्रमांक निक्की रंग्रस यांनी; तर मिसेस गटामध्ये प्रथम क्रमांक भाविका वचनी, द्वितीय क्रमांक संपूर्णा सरकार आणि तृतीय …
Read More »उरण शहरात भाज्यांचे भाव भिडले गगनाला
उरण : वार्ताहर पाऊस लांबल्यामुळे इतर पिकांसोबत भाजी पिकांचे मळेही उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरता कोसळला आहे, तर उरणमधील शहरी व ग्रामीण भागातील भाजीचे भाव चांगलेच कडाडले असून येत्या काही दिवसांत भाजीचीच कमतरता भासणार असून, भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आवकाळी परतीच्या …
Read More »भाताची शेती पाण्यात
भाताचे कोठार असलेल्या जिल्ह्यात भाताची शेती हे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे ठरलेले काम, मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आणि शेती नामशेष होऊ लागली. आज रायगड जिल्हा भाताचे कोठार राहिला नाही, त्यास जिल्ह्यात झालेले औद्योगिकीकरण आणि मजुरांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. त्यातही आधुनिक प्रकारची शेती करताना आपली ओळख अजूनही …
Read More »आदर्श विवेकी निकाल
अयोध्येच्या निकालानंतर अवघ्या देशानेच ज्या तर्हेच्या संयतपणाचे आणि सौहार्दाचे दर्शन घडवले आहे ते जगभरासाठी आदर्श ठरावे असेच आहे. हे सौहार्द येणार्या काळातही असेच टिकावे. या निकालावरील प्रतिक्रियांमध्ये दिसून आलेली प्रगल्भता व सुसंस्कृतपणा हेच अस्सल भारतीयत्व आहे. संपूर्ण देशासाठी मोठा धार्मिक, राजकीय आणि भावनिक मुद्दा बनलेला, गेले जवळपास शतकभर चाललेला अयोध्येतील …
Read More »अजूनही पर्याय खुले
उत्तम पाऊस झाल्यानंतर महाराष्ट्रातील शेते-शिवारे भराला आलेली असताना अचानक अवतरलेल्या अवकाळी पावसाने निम्म्याहून अधिक पीक भुईसपाट केले. चांगल्या पावसामुळे थोडाफार सावरलेला महाराष्ट्राचा शेतकरी देशोधडीला लागला. अशा संकटकाळात सत्तेसाठी भांडण उकरून मित्रपक्षालाच सतत दूषणे देण्याचा कार्यक्रम दुर्दैवाने हाती घेतला गेला. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेले काही दिवस साचून राहिलेले संशयाचे विषारी धुके …
Read More »सोशल नेटवर्कच्या माध्यमातून 17 वर्षांनी भेटले मित्र
मोहोपाडा : प्रतिनिधी वाशिवली येथील पारनेरकर महाराज विद्यालयात दहावीनंतर अनेक मित्र दुरावले. यापुढे आपण भेटू की नाही हाच विचार प्रत्येकाच्या मनात रेंगाळत होता, मात्र जे शक्य नव्हते ते सत्यात उतरले अखेर सतरा वर्षांनी. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून सर्व मित्र सेलिब्रेशन करण्यासाठी मारुती पाटील फार्म हाऊस भिलवले येथे एकत्र आले. शिक्षण पूर्ण …
Read More »आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत पेसमेकरची बाजी
पनवेल : वार्ताहर थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत पनवेलमधील पेसमेकर डान्स अकॅडमीने आपल्या नावावर सोनेरी मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या पेसमेकरच्या संघाने अकॅडमीच्या स्पर्धकांनी ग्रॅन्ड फिनालेमध्ये मानाची गोल्ड ट्रॉफी पटकावली. त्यांनी हीप-हॉप आणि बॉलीवूड या डान्स स्टाईलचे मिक्चर करून जगातील सर्व सैनिकांना मानाचा मुजरा केला आहे. …
Read More »कुष्ठरोग्यांकरिता मलमपट्टी सुविधा द्यावी
नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वेस्टेशनच्या बाहेरील भागात कुष्ठरुग्णांची एक वसाहत आहे. एकूण रुग्ण आणि परिवार मिळून 120 लोकांची वस्ती आहे. स्थानिक रुग्णांना खास करून जखम असलेले रुग्ण यांना मलमपट्टीचे कोणतेही साधन नाही. शांतिवन पनवेल दवाखाना लांब असल्यामुळे रोज जाणे-येणे शक्य होत नाही. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper