Breaking News

Ankit Shah

जागरुकतेची गरज

ज्वलनशील रसायनांची गळती झाल्यास तातडीने ती हुडकण्याची यंत्रणा या प्रकल्पात आहे का, तसेच तेथे ऑटोमॅटिक फायर स्प्रिंकलर देखील आहेत का, अशी विचारणा होते आहे. अर्थातच अशी यंत्रणा प्रकल्पात असावी, परंतु मंगळवारच्या दुर्घटनेनंतर ती कार्यान्वित का झाली नाही याची चौकशी होण्याची गरज आहे. ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या उरण …

Read More »

पनवेल, उरणमध्ये दुसर्यांदा पूरस्थिती

मुसळधार पावसाने पनवेलकरांना झोडपले पनवेल : वार्ताहर गेल्या 48 तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलमधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गणपती बाप्पासुद्धा पाण्यामध्येच बसविल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या …

Read More »

सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा संगम

शुक्रवारच्या पेपरमध्ये एक बातमी वाचनात आली.  गणेशोत्सवासाठी रेल्वेने दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता सीएसएमटी स्टेशनवरून 01153 क्रमांकाची गाडी सोडण्यात येणार आहे.  ही गाडी अनारक्षित आहे, असा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर फिरला. सीएएमटी, ठाणे, दादर अशी ठिकाणी चाकरमानी कोकणात जाण्यासाठी या गाडीची वाट पाहत होते. आपले सामानसुमान, गणपतीच्या सजावटीचे, पूजेचे सारे …

Read More »

हेच अमुचे मागणे!

महागाई, न्यायालयाची बंधने, परवानग्या, महामार्गावरील वाहतूक कोंडी अशी अनेक विघ्नं पार करीत आज आपल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. सारी दुःखे, सारी संकटे विसरून आता सारे बाप्पाचे स्वागत करतील. गणरायाची श्रध्दापूर्वक सेवा करतील. गणपती बाप्पा सर्वकाही जाणतो, त्याच्याकडे आम्ही पामरांनी काय मागावे? पण हे गणराया पूरग्रस्तांना उभं राहण्याचं, सावरण्याचं …

Read More »

परमार्थाकडून पर्यावरणाकडे..!

14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा महिमा अगाध आहे. विविध नावांनी तो ओळखला जातो. दरवर्षी बाप्पाचा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत हर्षोल्हासाने साजरा केला जातो. दीड, पाच, दहा दिवस अशी त्याची घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात प्रतिष्ठापना केली जाते. साता समुद्रापार परदेशातदेखील भक्त श्रीगणेशाची स्थापना …

Read More »

आयुष्य… एक न उलगडणारं कोडं चित्रमय कवितासंग्रह

एका कलेतून दुसरी कला जन्म घेते असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय गीता महल्ले-लवाळे यांच्या ‘आयुष्य… एक न उलगडणारं कोडं’ या सर्वांगसुंदर कवितासंग्रहाच्या रूपाने आपल्याला येतो. हा कवितासंग्रह चित्रकाव्य स्वरूपात आहे. एक चित्रकार म्हणून चित्र काढता काढता अंतर्मनातून शब्द स्फुरत गेले आणि ते कागदावर अलगद उतरत त्यांच्या सुंदर कविता झाल्या. त्याच …

Read More »

काश्मीर प्रश्नातील गमतीची गुंतागुंत

अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे काश्मीरचे उर्वरित भारताशी मनोमीलन होण्याचा प्रश्न जवळजवळ सुटल्यात जमा झाला असून आता प्रश्न आहे तो पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून हिसकावून परत भारतात कधी आणायचे हा, अशी सर्वसाधारण देशभक्त नागरिकांची समजूत झाली आहे. लोकांच्या मनात काही असो त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अनुकूल ते घडते आणि प्रबळ नसेल …

Read More »

खोडकिडा निर्मूलनासाठी कृषी शास्त्रज्ञांचा पुढाकार

कर्जत : रामप्रहर वृत्त तालुक्यातील भात पिकांमध्ये खोडकिड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या पथकाने वदप आणि कुंडलज गावातील  शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांना भात पिकामध्ये खोडकिड्याची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी वदप …

Read More »

पेणमधील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

पेण, अलिबाग : प्रतिनिधी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पुरामुळे पेण तालुक्यात झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची केंद्रीय पथकाने शुक्रवारी (दि. 30) पाहणी करून माहिती जाणून घेतली. या वेळी कणे येथील ग्रामस्थांनी खारभूमी संरक्षक बंधार्‍याच्या मजबुतीकरणासाठी केंद्र शासनाने विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. या पथकात चित्तरंजन दास, मिलिंद …

Read More »

पावसाने उमेदवार टेन्शनमध्ये…..

नेरळमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवण्यासाठी जोरदार चुरस दिसून येत आहे, मात्र शुक्रवार सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे आज सकाळी मतदार मतदानासाठी बाहेर निघत नव्हते. त्यामुळे निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने चांगले मतदान झाले. या वेळी पोलीस दलाने चोख …

Read More »