Breaking News

Ramprahar News Team

ईव्हीएमवर आमचा भरवसा नाय, भरवसा नाय

’ईव्हीएम मशीनवर आमचा भरवसा नाय, आमचा भरवसा नाय ’ या गाण्याचे सुर शरद काकांनी बारामतीतून आळवायला सुरुवात करताच इंजिनाच्या धक धक बरोबर ते ममतादीदी पर्यन्त पोहचले प. बंगाल मधून ममतादीदीनी ही ते आळवायला सुरवात केली. काँग्रेसवाल्यांनी त्याला कोरस मध्ये साथ दिली. पण निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे लक्ष न देता ईव्हीएम मशीनवरच …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू ; विंधण विहीरी खोदण्यास वेग

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सहा टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून, काही ठिकाणी विंधण विहीर खोेदण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये एकून 49 गावे व 108 वाडया त्यापैकी  साक्षीभैरी, कोढें पंचायतन, शेखाडी, साखरी, गुळधे, बापवली, नागलोली, आदगाव व धनगरमलई या …

Read More »

तीन दिवसानंतर बलाप ग्रामस्थ गावात परतले

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ तीन दिवसांसाठी गावाबाहेर राहण्यासाठी गेले होते. ते रविवारी (दि.5)पुन्हा आपापल्या बलाप गावातल्या घरी परतले. दर नऊ वर्षांनी येणार्‍या मे महिन्याच्या पहिल्या अमावस्येला बलाप गावातील सर्व लोक घरांना कुलूप लावून गाव सोडतात. आणि गावाबाहेर वेशीवर शेतात खोपटे किंवा झोपड्या करून साधारण तीन …

Read More »

मुरुडमध्ये किडनी रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळणार -पद्मश्री डॉ. लहाने ; डायलेसिस सेेन्टरचे लोकार्पण

मुरुड : प्रतिनिधी    किडन्या पुर्णपणे बंद झाल्या तरी रुग्ण डायलिसिसद्वारे आपली जीवनचर्या चालू ठेवू शकतो. मुरुड परिसरातील किडनी रुग्णांना जीवदान देण्याचा आमचा संकल्प असून संजीवनी आरोग्य सेवा संस्थेमार्फत डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली जाईल, अशी ग्वाही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ. …

Read More »

टंचाईग्रस्त गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवा ; उपविभागीय आधिकार्यांचे लघु पाटबंधारे विभागाला निर्देश

म्हसळा : प्रतिनिधी लघु पाटबंधारे विभागाने पाभरे धरणाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने काही गावांत टंचाई सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. कामादरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करून लघु पाटबंधारे विभागाने संबंधीत गावांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, असे निर्देश उपविभागीय आधिकारी प्रविण पवार यांनी दिले दिले आहेत. ऐन उन्हाळ्यात लघु पाटबंधारे विभागामार्फत …

Read More »

खालापुरातील गावे तहानलेलीच : 11 गावे, 27 वाड्यांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरूच

खालापूर : अरुण नलावडे खालापुर तालुक्यातील 11 गावे आणि 27 आदिवासीवाडयातील नागरिकांचा घसा तहानेने  कोरडा पडला आहे. तालुक्यात बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी तसेच चार मोठी धरणे, चार बंधारे व पाझर तलाव आहेत. त्यात मुबलक पाणी असताना तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खालापूरातून पातळगंगा ही बारमाही …

Read More »

कर्जत ताडवाडी येथे महिलेचा नवर्‍याने केला खून

कर्जत ़: बातमीदार दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पतीने पत्नीला ठार मारण्याची घटना कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे रविवारी (दि. 5) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पतीने जंगलात पळ काढला असून, नेरळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ताडवाडी येथील लक्ष्मण दरवडा यांच्या बहिणीचे कळंब जवळील फोंडेवाडी येथील योगेश …

Read More »

माथेरानच्या दरीत कोसळून पर्यटक महिलेचा मृत्यू

कर्जत : बातमीदार येथे पर्यटनासाठी आलेल्या दिवा (जि. ठाणे) येथील पर्यटक महिलेचा दरीत पडून मृत्यू झाला. गीता मिश्रा असे या महिला पर्यटकाचे नाव होते. दिवा येथील अभिषेक मिश्रा हे आपली पत्नी गिता, दोन मुली चाहत, अन्यना तसेच मित्र सचिन शुक्ला यांच्यासह शनिवारी (दि.4) माथेरानला पर्यटनासाठी आले होते. दुपारी 2 वाजण्याच्या …

Read More »

सुयोग्य नियोजनाने ‘फनी’वर मात; वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण

पुणे ः प्रतिनिधी ‘फनी’ चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या भागात अनेक मराठी अधिकारी काम करीत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या 36 तासांत जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. त्यांच्या या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही …

Read More »

मापात पाप; 26 लाखांचा दंड ; वैधमापनशास्त्र विभागाची धडक कारवार्ई

अहमदनगर ः प्रतिनिधी वजनमापात हेराफेरी तसेच पॅकबंद वस्तूंंची विक्री करताना मापात पाप करणार्‍या 613 विक्रेत्यांंवर वैधमापनशास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई करीत त्यांना 26 लाख 58 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाई झालेल्यांत 443 वजनमापाची प्रकरणे असून, 170 कारवाया या पॅकबंद वस्तूंच्या विक्रीसंदर्भातील आहेत़. वजन करून ग्राहकांना माल देताना कमी माल …

Read More »