Breaking News

Ramprahar News Team

फार्मा पार्कचा अहवाल राज्यपालांनी मागवला; शेतकर्‍यांच्या विरोधाची दखल

अलिबाग ः प्रतिनिधी मुरूड व रोहा तालुक्यातील प्रस्तावित फार्मा पार्कला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. याची दाखल घेऊन या प्रस्तावित फार्मा पार्कचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडून मागवला आहे. प्रस्तावित फार्मा पार्कला परिसरातील भूमिपुत्रांचा विरोध आहे. याबाबत भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

ठाण्यात सूडबुद्धीने सुरू असलेली कारवाई थांबवा!; सर्वपक्षीय कृती समितीची महापौर, आयुक्तांकडे मागणी

ठाणे ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी करण्यात आलेल्या विराट सिडको भवन घेराव आंदोलनात सहभागी झालेल्या ठाण्यातील आगरी-कोळी बांधवांच्या घरे, बांधकामांवर महापालिकेने सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. पाडकामाची ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी लोकनेते दि. बा. पाटील …

Read More »

पनवेल ः शिक्षणप्रेमी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नातू आदेश परेश ठाकूर याने सीबीएसई दहावीच्या निकालात 96.40 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. घराण्याची शैक्षणिक यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आदेश याचे पेढा भरवून अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे ‘शंभरनंबरी’ यश

खारघर ः शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सीबीएसई दहावीच्या निकालात 100 टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. स्कूलचे भाग्यश्री शरद सुरासे (99.80%), अर्णव मेश्राम (99.40%), जश मणियार (98.60%) आणि तेजस कदम (98.60%) हे चार विद्यार्थी गुणवत्ता …

Read More »

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल 99.63 टक्के; कोकण विभाग अव्वल

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल मंगळवारी (दि. 3) जाहीर करण्यात आला. राज्याचा यंदाचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग (99.81 टक्के) पुन्हा अव्वल ठरला असून औरंगाबाद (99.34 टक्के) विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे. कोरोनामुळे ही परीक्षा होऊ शकली नव्हती. …

Read More »

शरद पवारांनी घेतली अमित शाहांची भेट

नवी दिल्ली ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (दि. 3) दिल्लीत देशाचे गृहमंत्री आणि पहिले केंद्रिय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या संदर्भात पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनदेखील माहिती दिली. ही भेट नेमकी कशासाठी घेतली याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच फेरीत गारद; तरीही मेडल जिंकण्याची संधी!

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय युवा कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच सामन्यात पराभूत झाली, मात्र सोनम अजूनही पदकाच्या शर्यतीत आहे. ऑलिम्पिकला जाणारी भारतातील सर्वांत तरुण महिला कुस्तीपटू सोनम मलिकला विजयासह पदार्पण करण्याची संधी होती. शेवटच्या 30 सेकंदांपर्यंत ती 2-0 अशी आघाडीवर होती, पण मंगोलियन कुस्तीपटू बोलोरतुया खुरेलखूने सामना बरोबरीत आणला. …

Read More »

15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमात ऑलिम्पिक स्पर्धेत 130 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार्‍या 127 खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या संदर्भातील वृत्त …

Read More »

भारताचा स्वप्नभंग; पुरुष हॉकी संघाचा बेल्जियमकडून पराभव

टोकियो ः वृत्तसंस्था अपेक्षांचे प्रचंड ओझे असलेल्या भारतीय पुरुष संघाला तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्यात अपयश आले. विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताचा 5-2च्या फरकाने पराभव झाला. आठ सुवर्णपदकांसह 11 ऑलिम्पिक पदके खात्यावर असणार्‍या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला …

Read More »

राज्यातील 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम

मुंबई ः प्रतिनिधी राज्य शासनाने अनलॉकसंबंधीची नवी नियमावली सोमवारी (दि. 2) जारी केली. यामध्ये 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यानुसार या जिल्ह्यांना वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला असून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार आहेत. राज्यातील रुग्णसंख्या अधिक असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र लेवल-3चे नियम कायम …

Read More »