Ramprahar News Team

विभाग कार्यालयाच्या आवारातच खासगी वाहनांचे पार्किंग

नवी मुंबई ः वार्ताहर नवी मुंबई शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने पार्क करीत आहेत. परिणामी नियोजनबद्ध शहरातील रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले असताना आता वाहनधारकांनी चक्क मनपाच्या कोपरखैरणे येथील विभाग कार्यालयाच्या आवारातच खासगी वाहनांचे पार्किंग सुरू केले आहे. येथे रोज संध्याकाळी आजूबाजूच्या …

Read More »

‘सीकेटी’त स्व. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 13) संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर (पिताश्री) यांची पुण्यतिथी संपन्न झाली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, कला विभागप्रमुख डॉ. यू. टी. भंडारे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. …

Read More »

चिरनेरच्या अक्कादेवी धरणावर पर्यटकांचा धिंगाणा; दारूच्या बाटल्या आणि कचर्‍याचा खच

उरण ः वार्ताहर कोरोनाचा धोका असल्यामुळे नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे शासनाचे आदेश असतानाही बंदी आणि लॉकडाऊन झुगारून रविवारी (दि. 11) चिरनेरच्या अक्कादेवी धरणावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. दिवसभर या ठिकाणी मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा सुरू होता. येथे आलेल्या पर्यटकांनी या पवित्र भूमीवर दारूच्या बाटल्या आणि कचर्‍याचा खच टाकला. …

Read More »

चिरनेरचे आदिवासी अद्यापही रस्त्याविना; ग्रामपंचायतीचा उदासीन कारभार

उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यात आल्याने त्यांना नवा थाट लाभला आहे, मात्र चिरनेर गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर डोंगरकुशीत वास्तव्य करणार्‍या केल्याचा माळ आदिवासी वाडीवरील कातकरी- आदिवासींना अद्यापही चिखलाची वाट तुडवत घर गाठावे लागत आहे. या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेतून दोन वर्षांपूर्वीच 17 लाखांचा निधी मंजूर होऊनही …

Read More »

अतिवृष्टीदरम्यान काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यात 11 ते 15 जुलैदरम्यान जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या कालावधीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीत घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास …

Read More »

सुधागडातील पर्यटनबंदी उठवावी स्थानिकांचे तहसीलदारांना निवेदन

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सुधागड किल्ला, ठाणाळे व नेणवली लेणी येथे पर्यटकांना जाण्यासाठी सुधागड वन विभागाने बंदी घातली आहे. ही बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. सोमवारी (दि. 12) या संदर्भातील निवेदन पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार यांना देण्यात आले. येथील प्राचीन व ऐतिहासिक बौद्ध लेण्या इतिहासाला …

Read More »

वरंडोली येथील मोरीचे पिलर्स ढासळले; महाड-रायगड मार्ग बंद पडण्याची शक्यता

महाड : प्रतिनिधी महाड-रायगड मार्गावर वरंडोली गावानजीक नाल्यावरील मोरीचे पिलर्स ढासळू लागल्याने हा मार्ग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे.  महाड-रायगड मार्गावर वरंडोली ते कोथूर्डे फाटा यादरम्यान एका वळणावरील नाल्यावर असलेल्या मोरीचे पिलर्स पावसामुळे ढासळू लागले आहेत. पिलर्सचे दगड ढासळून खाली पडू लागले …

Read More »

पेणमध्ये कोरोनाचा वाढता कहर, 10 दिवसांत 27 रुग्णांचा मृत्यू

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत चालली आहे. जुलै महिन्याच्या 10 दिवसांतच कोरोना संसर्गामुळे जवळपास 27 रुग्णांचे बळी गेले आहेत. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढत असून नगरपालिका, पोलीस तसेच आरोग्य प्रशासनावर ताण येत आहे. पेण तालुक्यात 24 जूनला एका दिवसात 100च्या वर रुग्ण आढळून आले होते. रुग्णांची …

Read More »

वाढीव घरपट्टी रद्द करा; अन्यथा खोपोली भाजपचा आंदोलनाचा इशारा

खोपोली ः प्रतिनिधी येथील नगरपालिकेने आर्थिक वर्षात जी वाढीव घरपट्टी आकारली ती अन्यायकारक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ती रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गणेश शेटे यांना सोमवारी (दि. 12) दिले. मागील दोन वर्षांपासून कोविड महामारी तसेच लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहेत. …

Read More »

बिघाडीची अवलक्षणे

गेली दीड-पावणेदोन वर्षे सत्तेला चिकटून बसलेले महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधाची सारी लक्षणे आता स्पष्टपणे दाखवू लागले आहे. हे सरकार कोणी पाडण्याची गरज नाही, आपल्या अंतर्विरोधानेच ते पडेल, असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी केले होते. राजकारण्यांचे सोडा, अनेक राजकीय पंडितांचाही तोच अंदाज होता, तथापि इतका टोकाचा अंतर्विरोध …

Read More »