Breaking News

Ramprahar News Team

पावसाच्या पुनरागमनामुळे रायगडात लावणीच्या कामांना वेग

अलिबाग : प्रतिनिधी पावसाने 12 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. त्यामुळे रखडलेली भातलावणीची कामे पुन्हा एकदा सुरू झाली आहेत.  लावणीच्या कामाला आता वेग आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली. कडक ऊन पडल्यामुळे …

Read More »

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील पूल कोसळला; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील जुना छोटा दगडी पूल रविवारी (दि. 11) कोसळला. त्या वेळी पुलावरून एक चारचाकी आणि दोन दुचाकी जात होत्या. ती वाहने पुलासह खाली कोसळली, मात्र वेळीच मदत मिळाल्याने चारचाकीमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले, तर एक दुचाकीस्वार वाहून …

Read More »

महाड-मढेघाट-पुणे मार्ग विकसित व्हावा

कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक विभाजनासोबतच हवामान आणि निसर्गाचे विभाजन सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे झाले आहे. कोकण हा प्रांत अरबी समुद्राला समांतर असून आताच्या पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत समुद्रकिनारा आणि सह्याद्री यांच्यामधील  साधारण शंभर किमीच्या पट्ट्यातील डोंगराळ प्रदेशाला कोकण संबोधले जाते. आंबा, सुपारी, नारळ, काजूपासून वनौषधी वनस्पतीच्या जंगलांनी व्यापलेला हा …

Read More »

रायगडातही शिवसेनेचे एकला चलो रे!; जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाचा नारा

अलिबाग ः प्रतिनिधी राज्यात शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसह महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत आहे, मात्र असे असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर जिंकण्याच्या दृष्टीने कामाला लागा, असा संदेश रविवारी (दि. 11) शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारिणी सभेत देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन …

Read More »

शरद पवार म्हणतात, पटोलेंसारख्या लहान माणसावर कशाला बोलू!

बारामती ः प्रतिनिधी ‘मविआ’मध्ये सहभागी काँग्रेसची नाराजी पुन्हा समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही खदखद शनिवारी कार्यकर्त्यांसमोर मांडली. शिवाय लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. या …

Read More »

भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा महिला कार्यकारिणीची बैठक उत्साहात; पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा महिला कार्यकारिणीची बैठक रविवारी (दि. 11) पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी मोर्चा प्रदेश महिला संपर्कप्रमुख वनिता लोंढे यांची उपस्थिती लाभली. या वेळी जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान …

Read More »

घातपाताचा कट उधळला; लखनऊ, कोलकातामधून पाच दहशतवाद्यांना अटक; स्फोटके जप्त

लखनऊ, कोलकाता ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये घातपाताचा मोठा कट उधळला असून एकूण पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. लखनऊत रविवारी (दि. 11) दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करीत अल-कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून प्रेशर कुकर बॉम्बसह अन्य स्फोटके व विदेशी पिस्तुले जप्त करण्यात आली. या प्रकारानंतर …

Read More »

…तर येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधार्‍यांवर बहिष्कार!; व्यापार्‍यांचा ठाकरे सरकाला इशारा; दुकानांवरील निर्बंध उठविण्याची मागणी

मुंबई ः प्रतिनिधी बिगर अत्यावश्यक दुकानांच्या विचित्र वेळांमुळे व्यापार्‍यांनी 25 टक्के दुकाने बंद ठेवली आहेत, तर वीकेण्डला दुकाने बंद आणि लोकांची पर्यटनस्थळांवर गर्दी अशी स्थिती आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी झाली असूनही दुकानांवरील निर्बंध न उठवल्यास येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधार्‍यांवर बहिष्कार टाकू, असा इशारा मुंबईतील दुकानदार संघटनेने दिला आहे. फेडरेशन ऑफ …

Read More »

देशात आता रस्ते सुरक्षा ऑडिट अनिवार्य

नवी दिल्ली ः देशात दरवर्षी हजारो नागरिकांचा रस्ते अपघातात जीव जातो. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी मोदी सरकारने एक नवा नियम जारी केला आहे. हा नियम सुरक्षा ऑडिटशी संबंधित आहे. रस्ते दुर्घटनांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. गडकरींनी काही दिवसांपूर्वी रस्ते …

Read More »

‘मविआ’त चाललंय तरी काय?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील धुसफूस राज्याला नवी नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटून गेले, तरी त्यांच्यातील कुरबुरी काही संपण्याचे नाव घेत नाहीत, किंबहुना हेवेदावे वाढतच चालले आहेत. विशेषत: आपल्याला डावलले जात असल्याची भावना काँग्रेसमध्ये वारंवार उफाळून येत असल्याचे दिसून येते. परस्परविरोधी विचारधारा आणि …

Read More »