नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना साथीचा सामना करण्यासाठी गेल्या वर्षीपासून युद्धपातळीवर काम करणार्या नवी मुंबई, पनवेल, आणि उरण या महामुंबई क्षेत्रांतील स्थानिक प्रशासनाला काही दिवस उसंत मिळालेली असतानाच पुन्हा सुरू झालेल्या कोरोना लाटेशी दोन हात करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेेसमोर आव्हान आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातच कोरोना रुग्णांची संख्या …
Read More »पनवेल तालुक्यात रेशन कार्डधारकांची होणार तपासणी
पनवेल : वार्ताहर अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणार्या सर्व शिधापत्रिका धारकांची तपासणी मोहीम पनवेल पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्या कुटुंबाच्या उरकून वार्षिक उत्पन्न 59 हजारांच्यावर आहे. त्यांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत वगळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोहीम सुरू झाली आहे. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 59 हजाराच्यावर (ग्रामीण भाग 44 …
Read More »खारघर गाव होणार स्मार्ट व्हिलेज; नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : प्रतिनिधी खारघर गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यासाठीच्या नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पनवेल महापालिकेच्या सोमवारी (दि. 22) झालेल्या सर्वसाधारण महासभेत 11 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याने आता खारघर गाव स्मार्ट व्हिलेज होईल, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिली आहे. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. …
Read More »वाढत्या कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय तोट्यात; पनवेलमधील व्यावसायिक चिंतेत
नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना काळात काही महिने बंद असलेला पर्यटन व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाला. लोकही बाहेर पडू लागले. यामुळे आपले चाक आता रुळावर आले असे ट्रॅव्हल व्यावसायिकांनाही वाटू लागले. बंद असलेला व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सर्व बसेस डागडुजी करून सज्ज केल्या; पण कोरोनाची दुसरी …
Read More »कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कर्जत तालुक्याला विळखा; एका आठवड्यात 69 जण पॉझिटिव्ह
कर्जत ः प्रतिनिधी एक वर्ष कोरोनाशी सामना करता करता जनतेच्या नाकीनऊ आले. गेल्या महिन्यात कर्जत तालुका कोरोनामुक्तही झाला होता. त्यामुळे कोरोना जाईल असे वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे सर्वच कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचा फायदा घेऊन साखरपुडा, लग्न तसेच अन्य सोहळे, समारंभांची रेलचेल सुरू झाली. …
Read More »नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; पेण भाजपची मागणी
पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्राद्वारे दरमहा 100 कोटी रुपये वसूल करून देण्याबाबतचे आरोप केले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांवर एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने असे आरोप करणे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात, जनमानसात राज्य सरकारची बदनामी सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख …
Read More »राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपचा हल्लाबोल
कर्जतमध्ये निषेध आंदोलन कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात माजी आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे. एवढा मोठा पुरावा …
Read More »रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीची हमी द्यावी; सुरेश कोकाटे यांची मागणी
नागोठणे ः प्रतिनिधी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात रिलायन्स प्रकल्पग्रस्तांसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीची हमी दिल्याबाबतचे पत्र प्रकल्पग्रस्तांना द्यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष सुरेश कोकाटे यांच्यासह इतर प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्याच्या …
Read More »पर्यावरणपूरक होळी साजरी करा; पर्यावरणप्रेमी प्रा. उदय मानकावळे यांचे आवाहन
पेण : प्रतिनिधी निसर्गाचे संतुलन राखून वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन होळीच्या पार्श्वभूमीवर पेण एज्युकेशन सोसायटीतील प्रा. उदय मानकवळे यांनी नागरिकांना केले आहे. ते म्हणाले की, होळी हा अवगुणांची होळी करणारा सण आहे. हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. पुराणात भक्त प्रल्हादापासून अनेक कथांचा …
Read More »नेमेचि येते पाणीटंचाई!
कर्जत तालुक्यात पंचायत समितीवर अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. तरीही कर्जतमधील पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. गतवर्षी कर्जत तालुक्यातील 57 आदिवासीवाड्या आणि 14 गावे पाणीटंचाईग्रस्त होती. या वर्षी तालुक्यातील 59 आदिवासीवाड्या आणि 17 गावे पाणीटंचाईग्रस्त असून यंदा पाणीटंचाई जास्त असल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुका आदिवासीबहुल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper