नवी मुंबई ः प्रतिनिधी कोपरखैराणे, महापालिका प्रभाग 42 मधील सेक्टर 23 परिसरातील महापालिकेचे शांतीदूत महावीर उद्यान, श्री गुरू तेग बहाद्दूर साहेब उद्यान जनतेसाठी सुरू करण्याची लेखी मागणी भाजपच्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. कोरोना सुरू झाल्यापासून कोपरखैराणे, महापालिका प्रभाग 42 मध्ये सेक्टर 23 परिसरात …
Read More »रस्त्यातील झाडाचे ओंडके उचलले; भाजपचे विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी प्रभागाच्या विकासासाठी सतर्कता दाखवत तातडीने येथील रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करून दिले आहे. त्यांच्या प्रभाग क्र. 18 मधील रस्त्यावर अतिवृष्टीमुळे पडलेल्या झाडांचे कटाई केलेले ओंडके उचलण्याचेे काम त्यांनी करून घेतले आहे. त्यामुळे आता रस्त्यावरील वाहतूकीस होणारा अडथळा दूर …
Read More »पोलीस कारवाईचा धाक दाखवून नगरसेवकांवर पक्षांतरासाठी दबाव; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप, पोलीस आयुक्तांची घेतली भेट
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष पोलीस यंत्रणेकडून भाजपच्या माजी नगरसेवकांना पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यांच्यावरील जुनी प्रकरणे मुद्दाम उकरून काढत, कायदेशीर कारवाईची भीती त्यांना दाखविण्यात येत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर …
Read More »शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती दोर आवळल्याने तरुणाचा मृत्यू; नागपूरच्या लॉजमधील घटना
नागपूर : प्रतिनिधी महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती गुंडाळलेल्या दोरीचा फास आवळला गेल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नागपूरच्या खापरखेडा येथील लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक तृप्तीचा आनंद वाढवण्यासाठी हा तरुण खुर्चीवर बसला होता. महिलेने त्याचे हात-पाय खुर्चीला बांधले होते व त्याच्या गळ्यामध्ये एक दोरी टाकली …
Read More »कोरोना काळात भारतीयांकडून सेवाभावाचे दर्शन; पंतप्रधानांकडून कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीयांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कौतुक केले आहे. कोरोना काळात भारतीयांनी खूप चांगले काम केले. लोक एकमेकांच्या मदतीला धावून गेले. या काळात नागरिकांनी सेवाभावाचे दर्शन घडविले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले. ते प्रवासी भारतीयांना संबोधित करीत होते. नवी …
Read More »‘मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही’
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त देण्याची मागणी करणे अत्यंत निंदनीय असून, या आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे षडयंत्र पुन्हा एकदा उघड झाले आहे असे सांगत भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी अस्लम शेख यांच्यावर …
Read More »भाजपचे ‘मिशन ग्रामपंचायत’; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन शनिवारी (दि. 9) करण्यात आले होते. या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडली. पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »फुलण्याआधीच कोमेजले कोवळे जीव!; भंडार्यातील अग्नितांडवामध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग
भंडारा : प्रतिनिधी भंडार्यातील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 9) मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. भंडार्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बॉर्न युनिटमधून …
Read More »गुड न्यूज! देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण
नवी दिल्ली : भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीरम इस्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपतकालीन वापरासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »ब्रिस्बेनमधील चौथी कसोटी पुन्हा संकटात लॉकडाऊनमुळे आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह
ब्रिस्बेन : वृत्तसंस्था कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिस्बेन शहरात तीन दिवसांची कठोर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारीच ब्रिस्बेनमधील नियम शिथिल करण्याबाबतचे पत्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) मंडळाला दिले, परंतु या घटनेच्या 24 तासांच्या आतच ब्रिस्बेनमधील नव्या टाळेबंदीने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper