Breaking News

Ramprahar News Team

…तर भाजप रस्त्यावर उतरेल!; ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी (दि. 15) विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य करीत ओबीसी आरक्षणात आम्ही वाटेकरी मान्य करणार नाही. तसे काही करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत …

Read More »

रायगडात 55 नवे कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

पनवेल ः रायगड जिल्ह्यात सोेमवारी (दि. 14) नव्या 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 22 व ग्रामीण 15) तालुक्यातील 37, पेण सात, रोहा चार, अलिबाग तीन, पोलादपूर दोन आणि कर्जत व मुरूड तालुक्यातील …

Read More »

राज्य सरकारची दादागिरी मोडून काढू!; आमदार गोपीचंद पडळकर यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारी (दि. 14) पहिल्याच दिवशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात ढोल बांधून सभागृह परिसरात पोहचले. या वेळी पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या पाठीवर लावलेला मागण्यांचा बोर्ड काढत मोडून टाकला. त्यामुळे गोंधळ उडाला. यावरून प्रसारमाध्यमांशी संवाद …

Read More »

मंत्र्यांचे न्यारे बंगले!

कुठल्याच प्रश्नाबाबत महाआघाडी सरकारमधील मंत्री गंभीर नाहीत हे तर स्पष्टच दिसते आहे. या मंत्री महोदयांना ना कोरोना बळींची चिंता आहे, ना शेतकर्‍यांची. राज्याची आर्थिक व्यवस्था पार कोलमडलेली आहे. अशा परिस्थितीत एखादे संवेदनशील सरकार असते तर परिस्थिती खचितच वेगळी असती. पण महाआघाडीतील मंत्र्यांना आपल्या सरकारी बंगल्यांच्या सुशोभिकरणातच अधिक रस आहे असे …

Read More »

विद्यार्थी वाहतूकदारांचे लाक्षणिक उपोषण; भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा; कोरोनामुळे बंद असलेल्या व्यवसायासाठी राज्य शासनाकडे भरपाईची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त कोविडच्या महामारीमुळे सर्व शाळा बंद आहेत. परिणामी विद्यार्थी वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थी वाहतूकदारांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यभर उपोषण केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ व विद्यार्थी वाहतूक संस्था, पनवेल यांच्या वतीने सोमवारी (दि. 14) पनवेल तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण …

Read More »

श्रीवर्धनमध्ये मोकाट घोड्यांचा उपद्रव

श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बर्‍यापैकी पर्यटक येऊ लागले आहेत. येथील समुद्रकिनारी घोड्यावरची राइड किंवा घोडागाडी चालवणार्‍यांचे अनेक घोडे आहेत. दिवसभर घोडागाडी किंवा घोड्याची राइड करून पैसे कमावल्यानंतर घोडे मोकाट सोडून सदरचे मालक घरी निघून जातात. परिणामी या मोकाट घोड्यांचा त्रास समुद्रकिनारी असलेल्या शेतकर्‍यांना तसेच रिसॉर्ट …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भाजप पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे

नागोठणे ः प्रतिनिधी विभागातील भाजप कार्यकर्त्यांची नुकतीच विविध पदांवर नेमणूक करण्यात आली. ह्या पदाधिकार्‍यांना आमदार रविशेठ पाटील यांच्या पेण येथील वैकुंठ निवासस्थानी शनिवारी (दि. 12) सायंकाळी आमदार रविशेठ पाटील आणि पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते एका छोटेखानी समारंभात नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. रोहा उप तालुकाध्यक्ष मनोज धात्रक, विठोबा माळी, …

Read More »

खोपटा-कोप्रोली नाल्यात सोडले केमिकल; शेकडो मासे मृत्युमुखी; आजूबाजूची शेती नापीक होण्याचा धोका

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील खोपटा-कोप्रोलीदरम्यान असलेल्या नाल्यात शुक्रवारी पहाटे मोठ्या प्रमाणात घाण आणि उग्र वासाचे केमिकल कुणीतरी सोडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या सोडलेल्या केमिकलमुळे आजूबाजूची शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे केमिकल बाजूला असलेल्या ग्लोबीकॉन कंटेनर यार्डमधून त्यांच्या वेस्ट वॉटर …

Read More »

कळंबोलीच्या भाजप कार्यालयामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

कळंबोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते बहुजन समाजाचे आधारस्तंभ स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 71वी जयंती कळंबोली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. या वेळी भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील,  भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, ज्येष्ठ नेते अशोक मोटे, प्रभाग 8चे अध्यक्ष प्रकाश शेलार, भटके-विमुक्त …

Read More »

आंबा, काजू पिकांना धोका; ढगाळ वातावरणाचा परिणाम

श्रीवर्धन : प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण झाले आहे. शुक्रवारी सकाळी जवळजवळ दोन तास रिमझिम पर्जन्यवृष्टीदेखील झाली. या झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील आंबा व काजूच्या बागायतदारांना चिंता लागली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे, कारण शेतकर्‍यांनी भात कापणीनंतर आपल्या शेतात लावलेली उडीद, मूग, …

Read More »