Breaking News

Ramprahar News Team

नेरूळ (नवी मुंबई) : अखिल भारतीय कराटे चॅम्पियनशीपमध्ये उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मधील राकेश तिवरेकर कराटे अकॅडमीचा खेळाडू निभिश चौधरी याने दोन सुवर्णपदके आणि कुमिते ग्रँड चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकली. याबद्दल त्याला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ‘आरटीआयएससी’चे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सुयश प्राप्त करीत आहेत.

Read More »

पेणमध्ये मोफत जलतरण प्रशिक्षण

पेण : प्रतिनिधी पेण तालुका हौशी जलतरण संघटनेच्या वतीने येथील मामा वास्कर जलतरण तलावात 24 ते 29 फेब्रुवारीदरम्यान विनामूल्य जलतरण प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी दिली. शासनाच्या क्रीडा धोरणातील अध्यादेशानुसार शालेय विद्यार्थ्यांना जलतरण स्पर्धेत जिल्हास्तरीय पाच, राज्यस्तररीय 10 व राष्ट्रीय स्तरावर खेळल्यास 20 गुण मिळतात. …

Read More »

विदितला उपविजेपदावर समाधान

प्राग (झेक रिपब्लिक) : वृत्तसंस्था प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू विदित गुजराथीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. नवव्या आणि अखेरच्या फेरीत पोलंडच्या अव्वल मानांकित यान-क्रिस्तॉफ डुडा याच्याकडून विदितला पराभव पत्करावा लागला. पराभवामुळे नवव्या फेरीअखेर पाच खेळाडूंचे समान पाच गुण झाले होते. त्यामुळे अव्वल दोन खेळाडूंमध्ये अतिजलद (ब्लिट्झ) …

Read More »

नितळसमध्ये सरपंच, उपसरपंच चषक; भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील नितळस येथे स्व. पदू धर्मा मढवी यांच्या स्मरणार्थ सरपंच, उपसरपंच चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी (दि. 23) भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी धर्मा पावशे, शांताराम पाटील, भरत भोपी, आंबो सांगडे, अशोक …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत भारत पिछाडीवर

वेलिंग्टन : वृत्तसंस्था येथे सुरू असलेला कसोटी सामना वाचवण्यासाठी भारतीय फलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागणार अशी चिन्ह दिसत आहेत. पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसर्‍या डावातही भारताचे चार फलंदाज माघारी परतले आहेत. मयांक अग्रवालचा अपवाद वगळता भारताच्या आघाडीच्या फळीतला एकही फलंदाज त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. मयांकने …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला ’स्लो’; सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची प्रचंड गर्दी

लोणावळा : प्रतिनिधी शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांना जोडून आलेल्या महाशिवरात्रीच्या सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनांतून घराबाहेर पडल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भल्या पहाटेपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने एक्स्प्रेस वेचा वेग सकाळपासूनच मंदावला होता. खालापूर टोलनाक्यावर लांबवर वाहनांच्या रांगा लागल्याने फास्ट टॅगपासून सर्वच यंत्रणा कोलमडली. …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्मकुमारीजतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (दि. 21) नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारीजच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवध्वजारोहन करून कार्यक्रमांचे  उद्घाटन करण्यात आले. पनवेल तालुक्यात महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

सोलापुरात भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर ः प्रतिनिधी सोलापूरजवळ एसटी आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. वैरागजवळील राळेरास येथे शुक्रवारी (दि. 21) हा भीषण अपघात घडला आहे. अपघातामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. जखमींतील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. छगन काळे (34, रा. पानगाव, ता. बार्शी), संदीप घावटे …

Read More »

भाजपची कर्जत तालुका कार्यकारिणी जाहीर

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाची पुढील दोन वर्षांसाठीची कार्यकारिणी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी तालुका कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारीही निश्चित करण्यात आले असून, त्यांची नावे पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष …

Read More »

सीएएला घाबरू नका -उद्धव ठाकरे; पंतप्रधानांच्या भेटीनंतर कायद्याबाबत अनुकूलता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सीएए आणि एनआरसीच्या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाली असून हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. या कायद्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दिल्लीमध्ये शुक्रवार (दि. 21) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …

Read More »