Ramprahar News Team

पेण येथे एकांकिका स्पर्धेस प्रारंभ

पेण : प्रतिनिधी येथील सन्मित्र ललित क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या कै. सुमित प्रवीण पाटील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ नाट्यकर्मी राजन भिसे यांच्या हस्ते झाले. नाट्यगृह हे रसिकांची भूक भागविण्याचे व विचारांची देवाणघेवाण करण्याचे साधन असल्याचे राजन भिसे यांनी या वेळी सांगितले. एकांकिका स्पर्धा आयोजित करून सन्मित्र संस्था नवोदित …

Read More »

‘थर्टी फर्स्ट’साठी एसटी, रेल्वेगाड्या झाल्या हाऊसफुल्ल

पेण ः प्रतिनिधी डिसेंबर महिना ओसरताना सर्वांना वेध लागतात ते नववर्ष स्वागताचे. 25 डिसेंबरपासून शाळांना नाताळची सुटी लागल्यानंतर अनेकांना नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर फिरायला जायची उत्सकता लागलेली असती. त्यामुळे अगोदरच  प्रवाशांनी गाड्यांची किंवा रेल्वेची बुकिंग करून ठेवल्याने या महिन्यात कोंकणात किंवा गोव्यासारख्या ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांना तिकीट मिळेनासे झाले आहे. मुंबईहून …

Read More »

अंबा नदीवर रसायनयुक्त तवंग, वाढत्या जलप्रदूषणाने जैवविविधतेला धोका

पाली ः प्रतिनिधी  पाली गावाचा पाणीप्रश्न कायमच गंभीर समस्या बनून राहिली आहे. पाली गावाला पाणीपुरवठा करणार्‍या अंबा नदीचे पाणी जलप्रदूषणामुळे दूषित होत असल्याचे समोर येत आहे. सुधागड तालुक्यातील वाढते जलप्रदूषण आणि रासायनिक कंपनीमधून टाकऊ रसायन हे थेट अंबा नदीत सोडल्यामुळे पिण्यायोग्य पाणी हे पूर्णतः दूषित होत आहे. अंबा नदीच्या पाण्यावर …

Read More »

कडावमधून साईंच्या पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान

कडाव ः वार्ताहर कर्जतमधील कडाव येथील ओम साई मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री. बाळदिगंबर गणेश मंदिर येथून यावर्षीही कडाव-शिर्डी अशा पायी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन साईबाबांच्या पालखीचे कडावमधून शिर्डीकडे प्रस्थान झाले. याप्रसंगी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. शनिवारी (दि. 21) कडावमधील श्री. बाळदिगंबर मंदिरातून …

Read More »

मालमत्तेच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू

महाड : प्रतिनिधी अतिवृष्टीत नुकसान झालेली घरे, जनावरांचे गोठे आणि वीज कोसळून जखमी झालेल्यांना शासकीय मदतीचे वाटप महाड महसूल कार्यालयामार्फत सुरू झाले आहे. महाड तालुक्यातील 196 जणांना 20 लाखांची मदत प्राप्त झाली आहे. महाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात अनेक गावांत घरांची पडझड आणि जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले होते. याकरिता शासकीय …

Read More »

नेरळमध्ये विद्यार्थी बनले शेफ, 13 शाळांतील 400हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

कर्जत ः बातमीदार शाळेत जाणारे विद्यार्थी हे आईला भरवायला सांगतात किंवा आईच्या हाताने बनविलेले पदार्थ खाण्याचे काम करतात, मात्र नेरळ येथील हाजी लियाकत हायस्कूलने लहानग्यांच्या हातांना आणि त्यांच्या कल्पनांना वाव देण्याचा प्रयत्न करताना विद्यार्थ्यांना ज्युनियर शेप बनविले. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील 13हून अधिक शाळांचा सहभाग राहिला आणि 413 मास्टर …

Read More »

बदलत्या हवामानाचा मच्छीमारांना आर्थिक फटका

कोकण किनारपट्टीला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या कोकण किनार पट्टीवर मासळीचा व्यवसाय करणारी असंख्य कुटुंब वास्तव्य करून राहत आहेत. नारळ, सुपारीची उंच झाडे हे किन्नरपट्टीचे वैभव असून येथे आता पर्यटकांची मोठी संख्या वृद्धिगत होताना दिसत आहे.सागर किनारी राहणार्‍या कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मच्छिमारी करणे असून देशाला …

Read More »

कोटीच्या कोटी उड्डाणे

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी का म्हटले जाते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आयपीएलच्या पुढील वर्षी होणार्‍या तेराव्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली आणि अनेक खेळाडू मालामाल झाले. यात देशी-विदेशी खेळाडूंनी आपली छाप उमटविली. त्यांच्यावर सरस कामगिरीची जबाबदारी असेल. आयपीएल या पाच अक्षरी शब्दात इतकी …

Read More »

खोपोलीतील उद्याने बंद; नगरपालिकेची करामत महावीर व विरेश्वर उद्यानांना कुलूप, कोट्यवधींचा निधी खर्चूनही नागरिकांना लाभ नाही

खोपोली : प्रतिनिधी  कोट्यवधी रुपये खर्च होऊन नवनिर्माण झालेले खोपोलीतील विरेश्वर उद्यान तसेच विस्तार व डागडुजी करण्यात आलेले महावीर उद्यान बंद आहे. या दोन्ही उद्यानांच्या मुख्य गेटला नगरपालिकेकडून भलेमोठे कुलूप लावण्यात आले असून, नागरिकांना या उद्यानाचा लाभ मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. जवळपास एक कोटी सत्तर लाखाचा …

Read More »

शिक्षणाबरोबरच मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे -हभप मारूती महाराज राणे

कर्जत : प्रतिनिधी मराठी ही आपली मायबोली आहे. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात, त्यांनी आधी मराठी शिक्षण घेतले पाहिजे. चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मुलांवर रूजविणे गरजेचे आहे, अस मत ह.भ.प. मारूती महाराज राणे यांनी कर्जत भिसेगाव येथे व्यक्त केले. भिसेगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळ्यात दिपोत्सव व सत्कार …

Read More »