भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील रॅगिंग हे एक अस्वस्थ करणारे कटु वास्तव आहे. गेल्या काही वर्षांत रॅगिंग पोटी कितीएक अजाण विद्यार्थ्यांचा बळी गेला असला व कित्येक हुशार विद्यार्थ्यांची करिअर्स त्यामुळे अद्धवस्त झाली असली तरी आजही कित्येकांचा रॅगिंगसंदर्भातला दृष्टिकोन हे तर चालायचंच छापाचा असतो. उत्तर प्रदेशातील सैफई येथील आयुर्विज्ञान विद्यापीठातील एमबीबीएसच्या पहिल्या …
Read More »शाळा दुरुस्तीच्या कामात दिरंगाई नको
ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासकीय मालमत्तेचेदेखील नुकसान झाले. रस्ते वाहून गेले. पाणीपुरवठा योजना नादुरुस्त झाल्या. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांची पडझड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या 15 तालुक्यांतील 109 शाळांची पडझड झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सुधागडमधील आपटवणे, माणगाव तालुक्यातील …
Read More »तळीरामांनो सावधान!, कळंगुटकिनारी उघड्यावर मद्यपान करणार्यांवर कारवाई
म्हापसा ः वृत्तसंस्था जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनार्यावर येणार्या देश-विदेशी पर्यटकांना यापुढे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पंचायत क्षेत्रात उघड्यावर दारूचे सेवन करणार्यांवर तसेच उघड्यावर कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पंचायतीने दिला आहे. तसा आदेश पंचायतीकडून जारी करण्यात आला आहे. पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांच्या सहीनिशी जारी करण्यात आलेल्या आदेशात कळंगुट पंचायत …
Read More »गझललेखन तंत्र व मंत्र कार्यशाळा संपन्न
भाईंदर : प्रतिनिधी विकास व संशोधन प्रतिष्ठान (ऊठऋ) आयोजित ‘कवितांजली’च्या मराठी भाषा विकास प्रकल्पांतर्गत 18 ऑगस्ट रोजी एस. एम. पब्लिक हायस्कूल, भाईंदर (पूर्व) येथे गझललेखन कार्यशाळा संपन्न झाली. व्यासपीठावर उद्योजक श्रीपत मोरे, शंकर जंगम, संस्थेच्या विश्वस्त वसुंधरा शिवणेकर, ज्येष्ठ गझलतज्ज्ञ ए. के. शेख, गझलकार रोहिदास पोटे तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. …
Read More »जगभरात 19 वर्षांत 2000 वाघांची शिकार
नागपूर : प्रतिनिधी गेल्या 19 वर्षांत जगातील 32 देशांमध्ये 1,977 वाघांची शिकार करण्यात आली आहे, तर 382 वाघांना जिवंत पकडण्यात आले. एकट्या भारतातच या 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओच्या सर्व्हे …
Read More »लग्नाची खात्री नसताना ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सहमतीने ठेवल्या जाणार्या शरीरसंबंधासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्न होणार नसल्याची खात्री महिलेला असतानाही दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही. लग्नाचे खोटे वचन देऊन बलात्कार केला, असेही म्हणता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात महिलेने दाखल …
Read More »‘त्या’ कारवाईमागे केंद्र सरकार नाही ; गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयएनएक्स भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने पी. चिदंबरम यांना अटक केली आहे. या अटकेमागे मोदी सरकार असल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केला होता. काँग्रेसच्या आरोपांवर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चिदंबरम यांच्यावरील कारवाई कायद्याप्रमाणे होत आहे. त्यात केंद्र सरकार आणि भाजपची कोणतीही भूमिका नाही, असे …
Read More »संगीत सुरमयी व्यक्तिमत्त्व पंडित उमेश चौधरी
रायगड जिल्ह्याला सांस्कृतिक वरदान लाभले आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत येथील प्रज्ञावंतांनी कर्तृत्वाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. अफाट सौंदर्याने भरलेली वनश्री जशी रायगडला लाभली तसेच गंधर्वाच्या गोड गळ्यातील स्वरश्रीही इथल्या गायक कलावंतांना निसर्गत:च लाभली. त्यातून असाच एक स्वरप्रेमी वारकरी सांप्रदायाची पताका, शास्त्रीय संगीताचा वारसा सांभाळत समाजकार्य करता करता सांगीतिक वाटचाल करणारे …
Read More »पाण्याखाली गेलेल्या गावांचे पुनर्वसन -चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 21) येथे केली. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावांची पाहणी करून त्यांनी लोकांना दिलासा दिला. निलेवाडी येथे पूरग्रस्त गावकर्यांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या …
Read More »राजकीय सभ्यता लोप पावतेय -राम नाईक; ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित
मुंबई : प्रतिनिधी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर जनसंघाचे नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे आले. त्यावेळी जनसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या भूमिपूजनासाठी आचार्य अत्रे यांना निमंत्रित केले होते. आचार्य अत्रे हे जनसंघाच्या विचारसरणीचे विरोधक होते, पण त्यावेळी जनसंघाची परिस्थिती बघता अत्रे यांनी भूमिपूजन निमंत्रण स्वीकारले आणि त्यांनी अधिवेशनाच्या भूमीचे पूजन केले, पण आज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper