Breaking News

Ramprahar News Team

नेमेचि येतो पावसाळा

रायगड जिल्ह्यात सध्या पावासाने धुमाकूळ घातला आहे.  ऑगस्ट  महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वार्षिक पर्जन्यमानाच्या 105 टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे रायगडातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे महाड, नागोठणे, रोहा येथे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या शहरांमध्ये पुराचे पाणी घुसते. पूर आला की बातम्या प्रसिध्द होतात. शासकीय यंत्रणा कामाला …

Read More »

प्रलयाचा विळखा

सरकारी यंत्रणांवर ढिसाळ कारभाराचा आरोप करणार्‍या टीकाकारांनी ही वस्तुस्थिती आधी लक्षात घेतली पाहिजे. खरेतर अशा परिस्थितीत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी केली जाताच कामा नये. कारण ही वेळ राजकारणाची नसून सर्वांनी परस्पर सहकार्याने या अस्मानी संकटाला परतवून लावण्याची गरज आहे. या महापुराची तीव्रता  भयावह आहेच परंतुु तरीही आपल्या एकजुटीपुढे या नैसर्गिक विपदेलाही पाय …

Read More »

कर्नाटकमधून भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव उतरले

नवी मुंबई : प्रतिनिधी महापुरामुळे बाहेर गावावरून होणारी भाजीपाल्याची आवक थंडावल्यामुळे नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजरापेठेत गेल्या दोन दिवसापासून भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले होते.परंतु गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाल्याने बाहेर गावावरून भाजीपाला आल्याने गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार पेठेत भाज्यांचे भाव 20 ते 30 टक्क्यांनी कमी …

Read More »

पुरामुळे अडकलेल्या ट्रकचालकांची दैना ; पाण्यासोबत भात लागतोय खायला

सातारा : प्रतिनिधी सांगली, कोल्हापूर, सातार्‍यात पुराची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. नागरिकांसोबत या मार्गावर अडकलेल्या ट्रकचालक आणि क्लिनर लोकांचीदेखील आबाळ सुरू आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराडच्या पुढची वाहतूक पूर्णतः थांबल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसतात. सातार्‍यातील शिरवळ या ठिकाणी जवळपास तीन हजार ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले …

Read More »

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक 11 ऑगस्टपर्यंत बंद

पुणे : प्रतिनिधी घाटक्षेत्रात मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड काढण्यास आणखी तीन-चार दिवस लागणार असल्याने पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारपर्यंत (दि. 11)  बंद ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूरला जाणार्‍या महालक्ष्मी व सह्याद्री एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि. 3) रात्री मंकी …

Read More »

कलम 370 : तत्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (दि. 8) नकार दिला. या याचिकेवर योग्य वेळी सुनावणी होईल, असे न्या. एन. व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले. वकील मनोहरलाल शर्मा यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात …

Read More »

लालूपुत्र ड्रग्जच्या आहारी? ऐश्वर्याचा आरोप

पटना : वृत्तसंस्था बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांना ड्रग्जचे व्यसन असल्याचे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी  म्हटले आहे. तेजप्रताप यादव यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी ऐश्वर्या राय यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात तेजप्रताप यादव गांजा ओढत असल्याचे तसेच नशेत घागरा आणि चोळी परिधान करत राधा बनून डान्स करतात, …

Read More »

रत्नागिरीतील पूरस्थिती आटोक्यात ; दूध, भाजी, इंधनाची मात्र टंचाई

रत्नागिरी : प्रतिनिधी  जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खेड, चिपळूण, राजापूर तालुक्यातील पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा येथे मुसळधार पाऊस सुरूच असल्याने दूध, भाजी आणि पेट्रोल-डिझेलच्या गाड्या जिल्ह्यात येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दूध, भाजी आणि इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे, तर रत्नागिरी तालुक्यातील …

Read More »

आरोग्यम् धन संपदा!

निवडणुका आल्या की मतदारराजा आरोग्यम् धन संपदा, असे म्हणत अनेक राजकीय नेते आरोग्य शिबिरे आयोजित करीत असतात. त्यानंतर पुन्हा निवडणुका येईपर्यंत काही नाही हे आपण नेहमीच अनुभवत असतो. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र गेली 12 वर्षे सातत्याने …

Read More »

निष्कलंक आणि समर्थ

आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सुषमाजींच्या वाट्याला पहिल्यांदा एखादे पद भूषवणारी महिला ठरण्याचा योग अनेकदा आला. याची सुरूवात वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री होण्यापासून झाली. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला. मायदेशातून परदेशी जाऊ इच्छिणारे भारतीय असोत वा जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही अडचणीत आलेले भारतीय …

Read More »