Breaking News

Ramprahar News Team

सक्षम ऐतिहासिक निर्णय

मोदी सरकारने मोठ्या धडाडीने व संपूर्ण तयारीनिशी हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याने काश्मीरच्या नावावर हुतात्मा झालेल्या हजारो सैनिकांना आज देशाकडून खर्‍या अर्थाने आदरांजली वाहण्यात आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकेकाळी नंदनवन असे संबोधल्या जाणार्‍या काश्मीरमध्ये गेली अनेक दशके धगधगणार्‍या असंतोषाला व अशांततेला पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलले …

Read More »

नागोठणे पूर्वपदावर; लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज

नागोठणे : प्रतिनिधी शहरात रविवारी आलेला पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या घराची तसेच दुकानांची साफसफाई करण्यास सुरुवात केली होती. लोकांनी दुसर्‍या दिवशीसुद्धा स्वच्छता मोहीम राबविली होती. भिजलेला माल तसेच घरातील खराब कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीचे सफाई कामगार सोमवारी (दि. 5) कामाला लागल्याने दुपारपर्यंत बहुतांशी बाजारपेठ तसेच कोळीवाडा भाग स्वच्छ करण्यात …

Read More »

उमरोलीत शाळेचे छप्पर उडाले

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर पाच महिन्यांपूर्वी घालण्यात आलेले छप्पर वादळी वार्‍याने उडून गेले आहे. दुसरीकडे, डिकसळपासून पुढे कर्जत भागातील वीज खंडित झाली. सरपंच सुनीता बुंधाटे यांनी दिवसभर उभे राहून शाळेची पत्रे पुन्हा इमारती वर छप्पर टाकण्यासाठी उभे राहून काम करीत होत्या; तर …

Read More »

रोहा-मुरूड मार्गावर संरक्षक कठडा कोसळला; रस्ता बंद

रोहे : प्रतिनिधी रोहा-मुरूड मार्गावर कवळटे अदिवासीवाडीजवळ रविवारी रात्री रस्त्याच्या संरक्षक कठड्याची एक बाजू पूर्णपणे कोसळल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे, तर याच मार्गावर नाल्यालगत असलेला रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे. चार दिवस रोह्यात अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदीला पूर आला होता. नदीकाठावरील गावांचे नुकसान झालेे. पावसाचा कहर मोठा असल्याचा …

Read More »

नेरळ-शेलू रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

कर्जत ः बातमीदार मुसळधार पावसाने नेरळ-शेलू मार्गावर मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील खडी आणि दगड वाहून गेले होते. त्यामुळे खंडित झालेली मध्य रेल्वेची बदलापूर-कर्जतदरम्यानची वाहतूक पूर्ववत करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभर न धावलेली रेल्वे वाहतूक लवकरच सुरू होईल. तीन मालगाड्या भरून दगड आणि खडी आणण्यात आली आहे. शनिवारी …

Read More »

पोलादपूरमध्ये रस्ता गेला वाहून

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील कोतवाल खुर्द रेववाडी रस्त्यावर शनिवारी झालेल्या धरणी दुभंगाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी संपूर्ण रस्ताच दरीकडे झेपावत नदीच्या पाण्यापर्यंत वाहून गेला. त्यामुळे कोतवाल खुर्द रेववाडी, सकपाळवाडी आणि धनगरवाडीतील जनतेचा संपर्क तुटला आहे. या घटनेनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून पाहणी करण्यात येऊन सतर्कतेचा उपाय …

Read More »

रायगडात पावसाचा धुमाकूळ

अलिबाग : प्रतिनिधी सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 4) सलग दुसर्‍या दिवशी अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. पाऊस आणि भरतीचे पाणी यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. मुसळधार पावसाने रायगडला झोडपून काढले. त्यामुळे दरडी कोसळल्या, रस्ते वाहतूक …

Read More »

पनवेल शहर झोपडपट्टीमुक्त करणार ; गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी येथील महानगरपालिकेने चारशे कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन त्याच्या डीपीआरला मान्यता देऊ, तसेच ही घरे बांधताना नवीन तंत्रज्ञान वापरून कमी वेळेत ती उभी करू, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी (दि. …

Read More »

शेकापला खिंडार; पनवेल तालुका चिटणीस एकनाथशेठ भोपी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस आणि सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकनाथशेठ भोपी यांनी रविवारी (दि. 4) त्यांच्या असंख्य समर्थकांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता …

Read More »

राज्यात अनेक भागांमध्ये पूरस्थिती; शाळांना सुटी जाहीर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात दाणादाण उडाली आहे. मुंबई, रायगड जिल्ह्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे आणि पालघर जिल्ह्याच्या वसईतील मिठागर परिसरात अनेक कुटुंब पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत …

Read More »