Breaking News

Ramprahar Team

कर वसुली नव्हे, देश चांगला चालण्यासाठी चेकर संकलन!

अप्रत्यक्ष करांपेक्षाप्रत्यक्ष करांचे संकलन अधिक असणे आणि जीडीपीतील करांचे प्रमाण वाढणे, ही देश विकसित होण्यासाठीची पूर्वअट आहे. गेल्या आर्थिक वर्षातील कर संकलनाचे आकडे त्या दिशेने जाणारे आहेत. कोरोना आणि युद्ध यामुळे जगातील अनेक देशांसमोर आर्थिक आव्हाने उभी आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतातील आर्थिक स्थिती तुलनेने स्थिर राहण्यात कर संकलनात झालेल्या या …

Read More »

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्ष लागवड

उरण : वार्ताहर निसर्गमित्र राजू मुंबईकर यांनी  वसुंधरा दिवसाचे औचित्त साधून  उरण तालुक्यातील वेश्वी येथील एकविरा देवी मंदिर डोंगर माथ्यावरील माळरानावर गेल्यावर्षी लागवड केलेल्या वटवृक्षांच्या सभोवताली कुंपण करून त्याला मातीचा भराव केला. या मुळे त्या वटवृक्षाच्यां झाडांना मजबुती मिळेल आणि अजून जोमाने वाढ होण्यास मदत मिळेल. मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणातुन …

Read More »

सिडकोवर आज ‘मडका फोड’ आंदोलन

आ. प्रशांत ठाकूर नेतृत्व करणार; वेगवेगळी कारणे सांगून नागरिकांची बोळवण पनवेल : प्रतिनिधी पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या सिडकोला  जागे करण्यासाठी  भारतीय जनता पक्षातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  सोमवार ( दि. 25 ) रोजी  ’ मडका फोड ’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे …

Read More »

नवी मुंबईतील डॉ. बाबासाहेबांचे स्मारक बघताना भारावून गेलो -नागराज मंजुळे

नवी मुंबई : बातमीदार इतक्या आस्थेने, सौंदर्यदृष्टीने, प्रेमाने स्मारक उभे केले जाऊ शकते याचा अतिशय वेगळा प्रत्यक्ष व जिवंत अनुभव देणारे डॉ. बाबासाहेबांचे हे स्मारक आहे. हे बघताना अत्यंत भारी वाटले अशा सहज शब्दात भावना व्यक्त करीत सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हे पुतळा विरहित स्मारक आहे हे विशेष, …

Read More »

नावांकूर सोसायटीची समस्या नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून मार्गी

पनवेल : वार्ताहर नावांकूर सोसायटीची समस्या मार्गी लावण्यात नगरसेवक विक्रांत पाटील यांना यश आले आहे. प्रभाग 18 मधील उपजिल्हा रुग्णालय समोरील नावांकूर सोसायटी समोर बरेच दिवस पाणी साचलेल्या अवस्थेत होते.स्ट्रॉम वॉटर ड्रेन मध्ये कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता, पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी येत होती व डांसांचा प्रादुर्भाव वाढला होता. …

Read More »

श्री सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या खान्देश बांधव मेळाव्याला प्रतिसाद

भविष्यात देखिल एकत्रित येण्याचा निर्धार नवी मुंबई : प्रतिनिधी खान्देशातील मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबईत नोकरी व व्यवसायानिमित्ताने स्थायिक झालेले नागरीकाना एकत्रित करण्यासाठी श्री सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. असे, सागत भविष्यात देखिल सर्व खान्देशातील नागरीकांना एकत्रित येण्याचे आवाहन प्रसिद्ध उद्योजक  मधुकर पाटील …

Read More »

फळांचा राजा जनतेच्या दरबारात

आवक वाढली; दरही आता नियंत्रणात नवी मुंबई :  रामप्रहर वृत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. आतापर्यंत 1280 टन आंब्याची आवक झाली असून त्यामध्ये 55 हजार पेट्या व 25 हजार क्रेटचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा …

Read More »

सुधागड पालीत प्लास्टिकचा पुनर्वापर

पाली : प्रतिनिधी पालीतील कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये प्लास्टिकचा अविघटनशील कचरा पुनर्वापर करण्यासाठी पाठविला जात आहे. शिवाय येथील बहुतांश वस्तू या पर्यावरणपूरक असून विघटनशील आहेत. येथील कचर्‍याचा वापर खत बनविण्यासाठी केला जातो. या सर्व उपक्रमामुळे हे कॅफे सुधागड तालुक्यातील एकमेव झिरो वेस्ट कॅफे ठरले आहे. कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये कोल्ड …

Read More »

गाळ काढणार्या यंत्रणेला केलेल्या कामाचे पैसे न दिल्याने आंदोलनात्मक भूमिका

महाडमधील पूर नियंत्रण समितीचा निर्णय महाड : प्रतिनिधी तालुक्यात अतिवृष्टीत झालेले नुकसान भविष्यात टाळण्यासाठी शासन दरबारी कांही उपाययोजना सुचवण्यासाठी पूर नियंत्रण समिती स्थापन झाली. या समितीने केलेल्या मागणीनुसार गाळ काढण्याच्या कामाला शासनाने सुरवात केली मात्र दोन महिन्यापासून एक रुपयाही न दिला गेल्याने गाळ काढणार्‍या यंत्रणेने हे काम थांबवले. यामुळे गाळ …

Read More »

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज ग्रामसभा

गावांच्या विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम अलिबाग : प्रतिनिधी खेडेगावांच्या शाश्वत विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम राबविण्याचे धोरण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असून, देशातील सर्व गावांचा 2030पर्यंत शाश्वत विकास करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या नवीन ध्येय निश्चितीसाठी केंद्राने राष्ट्रीय …

Read More »