Breaking News

Ramprahar Team

मजूर नसल्याने कर्जत रेल्वे स्थानकातील शेडचे काम रखडले

कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर कल्याण दिशेकडे सुरू असलेल्या शेडचे काम मे 2021 ला पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने कर्जत येथील पंकज ओसवाल यांना कळविले आहे. मात्र कोरोनामुळे ठेकेदाराला मजूर मिळत नसल्याने या शेडच्या कामाला विलंब होत आहे. असे मुंबई येथील रेल्वेचे अधिकारी आशुतोष गुप्ता यांनी …

Read More »

गणपती कारखानदार हवालदिल

बाप्पांच्या परदेशवारीला कोरोनाचा खो पेण : प्रतिनिधी राज्य सरकारने मिनीलॉकडाऊनला सुरुवात केल्याने आणि परदेशातही अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कारखानदार अडचणीत सापडले आहेत. पेण हे गणेशमूर्तीचे माहेरघर म्हणून जगात ओळखले जाते. याच पेणमधून लाखो गणपती मूर्ती परदेशात जात असतात. पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे, अंतोरे, तांबडशेत यासह पेण शहरातील …

Read More »

नेरळ-कळंब रस्त्याचे काँक्रीटीकरण रखडले

कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ रेल्वे फाटक ते साई मंदिर परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होणे बाकी आहे. खडीकरण आणि त्यावर टाकण्यात आलेली माती यामुळे या रस्त्यावरून वाहने जाताना मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून वाहन चालकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण आणि …

Read More »

सज्ज राहा… सावध राहा…! कोरोना नियमांचे पालन करा

राज्यात वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने  शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत तर एरीळपस ेष ठशीीींळलींळेपी  झहरीशुळीश ेशिपळपस ेष श्रेलज्ञवेुप – चखडडखजछ इएॠखछ -ॠ-खछ अंतर्गत वेळोवेळी मानक कार्यप्रणालीचा (डजझ) अवलंब करुन, काही बाबी सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयानेही …

Read More »

लसीकरणाचे राजकारण

देशभरात 8.3 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. त्यातील 83 लाख लोकांचे लसीकरण एकट्या महाराष्ट्रात झाले आहे. याचा अर्थ देशाच्या एकूण लसीकरणापैकी 10 टक्के लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. मग महाराष्ट्रात लसींचा तुटवडा आहे असे कुठल्या तोंडाने म्हणावयाचे? परंतु तरीही राज्याच्या आरोग्यमंत्र्यांपासून मुंबईच्या महापौरांपर्यंत सारे सत्ताधारी नेते लसींचा तुटवडा असल्याचे सांगत …

Read More »

दीड वर्षापूर्वीचे भाकित

जनमताशी बेईमानी करून दीड वर्षापूर्वी सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे तीनचाकी सरकार स्वत:च्याच ओझ्याने कोसळेल असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच केले होते. ते आता खरे ठरताना दिसू लागले आहे. वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बरोबर 36 दिवसांनी म्हणजेच 5 …

Read More »

पोलादपूरातील नेटवर्कची समस्या होणार दूर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे आश्वासन पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील मोबाईल तसेच लँडलाइन संपर्काचा सद्यस्थितीत बट्टयाबोळ उडाला आहे. तालुक्यातील बीएसएलएलची दूरध्वनी व भ्रमणध्वनी तसेच इंटरनेट सेवा जवळजवळ परांगदा झाल्यामुळे खासगी कंपन्यांच्या सुविधेसाठीही ग्रामीण जनतेकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी नेटवर्कअभावी होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते तेलीपाडा गावात विकासकामांचे उद्घाटन

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील तेलीपाडा गावातील स्मशानभूमी रोडच्या डांबरीकरण कामाचे आणि गावातील साई मंदिर ते होल्डिंग पॉइंटपर्यंतच्या अंडरग्राऊंड गटाराच्या कामाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 4) करण्यात आले. गावातील स्मशानभूमी रोडची दुरवस्था झाली होती. रस्त्याला अनेक लहान-मोठे खड्डे पडलेले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास …

Read More »

पेणच्या बहिराम कोटक येथील बंधार्याला उधाणाचा तडाखा

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शेकडो एकर शेती बचावली पेण : प्रतिनिधी जागतीक बँकेच्या सहकार्याने पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले येथील 17 किलोमीटरच्या बंधार्‍याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र दोन दिवसांच्या उधाणाचा फटका या योजनेच्या कामाला बसला असून या योजनेतील बहिराम कोटक गावाजवळच्या बाह्यकाट्याला सकाळी नऊच्या सुमारास खांड गेली. मात्र ग्रामस्थ अमरचंद पाटील, रामकृष्ण पाटील, …

Read More »

कर्जत खांडस भागात वणवा

 300 एकरमधील वनसंपदा नष्ट; जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस भागात शनिवारी (दि. 3)अचानक लागलेल्या वणव्यात तब्बल 300 एकर जमिनीवरील गवत, झाडेझुडपे जळून नष्ट झाली आहेत. त्यामुळे आता प्रामुख्याने या भागातील जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच पाणीटंचाई असलेल्या या भागात लागलेला हा वणवा सर्वांच्या डोळ्यात पाणी …

Read More »